३० रुपयात दिनदयाळ थाळी सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या शिवभोजन थाळीला मिळत असलेल्या प्रतिसादानंतर भाजपानं महाराष्ट्रात आजपासून दिनदयाळ थाळीची सुरुवात केली आहे. जनसंघाचे नेते पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा उपक्रम सुरु करण्यात...

वांद्रे स्थलांतरित मजुरांच्या गर्दीप्रकरणी विनय दुबे याला अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात काल स्थलांतरित मजुरांच्या गर्दीप्रकरणी पोलिसांनी उत्तर भारतीय महापंचायतचा अध्यक्ष विनय दुबे याला अटक केली आहे. नवी मुंबई पोलिसांनी मंगळवारी रात्री...

यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी मुख्यमंत्र्यांचे विधानभवनात अभिवादन

मुंबई : राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवनातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळील प्रतिमेस विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री...

राज्यात काल ५ हजार १२३ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ५ हजार १२३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. याबरोबरच राज्यातलं कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढून  ९२ पुर्णांक ६४ शतांश टक्के झालं आहे. आत्तापर्यंत...

‘जनतेच्या मनात विश्वास निर्माण व्हायला हवा’ शरद पवार यांचा राज्य सरकारला सल्ला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातली परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याबाबत जनतेच्या मनात विश्वास निर्माण व्हायला हवा. त्यासाठी राज्याचे मंत्री आणि अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यालयात उपस्थित राहायला हवं, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे...

शेती पंपाचं चालू बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज जोडणी न तोडण्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे...

मुंबई (वृत्तसंस्था) : ज्या शेतकऱ्यांनी शेती पंपाचं चालू बिल भरलं आहे, अशा शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या कापू नयेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यात अनेक...

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रितीसंगमावरील समाधीस्थळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील व खासदार शरद पवार यांचे...

सातारा : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील प्रितीसंगमावरील समाधीस्थळास पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि माजी कृषीमंत्री तथा खासदार शरद पवार यांनी  पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी खासदार...

मराठी भाषेला अभिजात दर्जासाठी जन अभियान – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई

मुंबई : मराठी भाषा दिनापूर्वी (२७ फेब्रुवारी) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी जनरेटा लावून धरण्याचे आवाहन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा...

राज्यातल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाखापर्यंत बीन व्याजी कर्ज दिलं जाणार- उपमुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाखापर्यंत बीन व्याजी कर्ज तर, तीन लाखांपर्यंतचं कर्ज देान टक्के व्याजानं दिलं जाणार आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार...

राज्य शासन कर्तव्य भावनेतून नाट्य चळवळीच्या पाठीशी उभे राहील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : कला, साहित्य, नाटक, संगीत या गोष्टी समृद्ध परंपरेचा वारसा सांगतात. हा वारसा जपताना आपल्या समाजाला समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे शासनाचे कर्तव्य असून या कर्तव्यभावनेतून शासन नाट्य चळवळीच्या...