सीमा बंदीमुळे अडकलेल्या नागरिकांमध्ये आवश्यक सोयीसुविधा दिल्याने समाधान
निवारागृहातील नागरिकांसाठी प्रशासनाची संवेदनशीलता
मुंबई : ‘कोरोना (कोव्हिड - 19)’…..मनामध्ये मृत्युचे भय निर्माण करणारा विषाणू. त्यामुळे जगण्यासाठी बाहेर पडण्याऐवजी या विषाणूने नागरिकांना घरात राहण्यास बाध्य केले. एरवी लोकं पोटाची खळगी...
कुपोषणमुक्तीसाठीच्या टास्क फोर्सने उपाययोजनांची गतीने अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश
पालघर जिल्हा आढावा बैठक
मुंबई : आदिवासींमधील बालमृत्यू आणि माता मृत्यूचे प्रमाण तसेच कुपोषण मुक्तीच्या अनुषंगाने स्थापन कृती दलाकडून (टास्क फोर्स) आवश्यक उपाययोजनांची गतीने अंमलबजावणी करावी. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे...
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार यंदा सहा जणांना जाहीर झाला आहे.
त्यात मणिपुरी नृत्यांगना पद्मश्री दर्शन जव्हेरी, शिल्पकार भगवान रामपुरे, कुस्ती प्रशिक्षक काका पवार, ट्रान्सजेंडर...
रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान
मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यात अलिबाग, महाड, माणगाव, रोहा, उरण, पाली, पेण, पनवेल या तालुक्यांमधे काल संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसाने भाजीपाला, कडधान्य, पांढरा कांदा, आंबा या पिकांचं चांगलंच नुकसान...
कोकणात दरड कोसळलेल्या १०९ ठिकाणांचं भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : रत्नागिरी जिल्ह्यातल्या भूस्खलनाची शक्यता असलेल्या १०९ ठिकाणांची यादी तयार करण्यात आली असून पुण्याच्या भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाकडून या भागांचं सर्वेक्षण केलं जाणार आहे. गेल्या महिन्यात झालेल्या...
राज्यात जुलै महिन्यात आतापर्यंत १ लाख २२ हजार ९० क्विंटल अन्नधान्याचे वाटप – मंत्री...
मुंबई : राज्यातील 52 हजार 435 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे 1 जुलै ते 5 जुलै पर्यंत राज्यातील 13 लाख 11 हजार 275 शिधापत्रिकाधारकांना 1 लाख...
महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 10 हजार कोटी आकस्मिकता निधीतून घेण्यास मान्यता ; अध्यादेश...
मुंबई : महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीकरिता 10 हजार कोटी इतका निधी आकस्मिकता निधी अग्रीमाद्वारे उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या संदर्भातील अध्यादेश विधी व...
एसटी कर्मचाऱ्यांचे पूर्ण थकीत वेतन दिवाळीपूर्वी
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील 3 महिन्यांचे थकीत असलेले पूर्ण वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री.परब म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांचे पूर्ण...
काळजी करू नका… लवकर बरे व्हा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जखमी वारकऱ्यांना दिलासा
सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडी येथे मंगळवारी 5 जुलै रोजी आषाढी वारीच्या दिंडीमध्ये टेम्पो शिरल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिवारे कापसी येथील 17 वारकरी जखमी झाले होते. या जखमी...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिरूर मतदार संघातील विकासकामांचा आढावा
वढू-तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानस्थळाचे नाव पूर्वीप्रमाणेच राहणार
मुंबई : मौजे वढू-तुळापूर येथील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानस्थळाचे नाव ग्रामस्थांच्या मागणीनुसार पूर्वीप्रमाणेच ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ’...











