महावीर जयंती, हनुमान जयंती, ‘शब्ब-ए-बारात’साठी घराबाहेर पडू नका, पूजा-अर्चा, प्रार्थना घरातच करा – उपमुख्यमंत्री...

मुंबई : ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत दररोज होणारी वाढ थांबली पाहिजे, त्यासाठी जात, धर्म, भाषा, प्रांतवाद बाजूला ठेवून सर्वांनी योगदान द्यावं. सोमवारी येणारी महावीर जयंती, बुधवारची हनुमान जयंती व त्याचरात्री असलेल्या ‘शब्ब-ए-बारात’साठी...

बेजबाबदार वागून स्वत:चा, कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नका – उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन

कोरोनाचा खरा विनाश अजून दिसायचा आहे, हा जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा खोटा ठरवूया-उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई : ‘कोरोनाचा खरा विनाश अजून दिसायचा आहे’, हा जागतिक आरोग्य संघटना प्रमुखांनी दिलेला इशारा...

राज्यात तिसरी ऑक्सीजन एक्सप्रेस दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आज तिसऱ्या ऑक्सीजन एक्सप्रेस या विशेष रेल्वेगाडीन नागपूरमध्ये ऑक्सीजनचा पुरवठा करण्यात आला आहे. ओडिशा इथल्या अंगुल इथून ऑक्सीजन घेऊन आलेली ही रेल्वेगाडी काल मध्यरात्री नागपूरला...

सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट

मुंबई : सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग (गोले) यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सिक्कीमचे पर्यटनमंत्री बेदू सिंग पंथ हे देखील...

राज्यातल्या जनतेनं स्वयंशिस्त पाळावी, अन्यथा राज्यात पूर्ण टाळेबंदी लावण्याशिवाय पर्याय उरणार नाही- मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या जनतेनं जर स्वयंशिस्त पाळली नाही, तर राज्यात पूर्ण टाळेबंदी लावण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असं प्रतिपादन  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून...

मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या न्यायमूर्ती शिंदे समितीचा पहिला अहवाल राज्य मंत्रिमंडळाकडून स्वीकृत

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठवाड्यातल्या निझामकालीन आणि इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल राज्य मंत्रिमंडळानं आज स्वीकृत केला. त्यानुसार...

श्रमिक ट्रेनद्वारे परराज्यांतील २३०० मच्छीमार आपापल्या गावी रवाना

मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख यांनी केली मच्छीमारांची गावी परतण्याची व्यवस्था मुंबई : मासेमारी हंगामाच्या शेवटच्या दिवशी  (31 मे) परराज्यांतील मच्छीमार/ खलाशांना गावी जाता यावे, यासाठी रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून उत्तरप्रदेश व आंध्रप्रदेश मधील मच्छीमारांना...

राज्यात आतापर्यंत ६३ लाख १७ हजार ७० रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात काल ४ हजार ३६४  रुग्ण बरे होऊन घरी गेले, ३ हजार ७८३ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ५६ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६५ लाख ७...

मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी संघटनांचा आंदोलन करण्याचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा समाजाला आरक्षण तसंच अन्य मागण्यांसाठी येत्या बुधवारपासून पुन्हा आंदोलन सुरू होणार आहे. नाशिक इथं झालेल्या मराठा समाजाच्या विविध संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला. शिवसंग्राम संघटनेचे  नेते आमदार विनायक...

अमेरिका, पोलंडच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई : अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत डेव्हिड रॅन्झ तसेच पोलंडचे मुंबईतील वाणिज्यदूत डेमियन ईरझॅक यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे स्वतंत्रपणे सदिच्छा भेट घेतली. अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत या नात्याने...