कृषिपंप वीजजोडणी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कृषिपंप वीज जोडणी धोरण-२०२० चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई : कृषिपंप वीजजोडणी धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी धाडसी पाऊल उचलले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
कृषीपंप...
महाराष्ट्र पोलिसांचा खास संदेश…..!
मुंबई (वृत्तसंस्था) : नागरिकांच्या सेवेत नि:स्वार्थपणे, निष्ठेने कार्य करत असलेल्या विविध क्षेत्रातील कोरोनायोद्धांना महाराष्ट्र पोलीस दलाचा सलाम!
https://twitter.com/airnews_pune/status/1292454087930216448
कोरोना लढाईत धारावीचे रोल मॉडेल संपूर्ण देशाला दिशा दाखविणारे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
धारावीतील कोरोना नियंत्रणाची जागतिक आरोग्य संघटनेकडून दखल
मुंबई : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वयंशिस्त आणि सामूहिक प्रयत्नातून कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले....
राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जाणार आहेत. यामध्ये लोकायुक्त विधेयक, महाराष्ट्र कामगार कायदा सुधारणा, महाराष्ट्र राज्य व्यापार उद्योग गुंतवणूक यासारखे महत्त्वाचे विधेयके या अधिवेशनात येणार असून हे...
मुंबईत गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत कोरोनाबाधितांच्या संख्येत सुमारे १४ टक्क्यानी घट
मुंबई : मुंबईत काल ६०० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे नुंबईतली एकूण रुग्णसंख्या २२ हजार ५६३ इतकी झाली आहे. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत कोरोनाबाधितांच्या संख्येत सुमारे १४ टक्क्यानी...
मालाड-मालवणी व गोरेगाव भागातील रस्त्यांची कामे तातडीने सुरू करा
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील गोरेगाव, मालाड-मालवणी भागातील पी उत्तर व पी दक्षिण क्षेत्रातील वाहतूक खोळंबणाऱ्या चौक, रस्त्यांची कामे तातडीने सुरू करावीत. तसेच जेथे रस्त्यांची गरज आहे, त्या ठिकाणी...
मराठा आरक्षणासंबंधीच्या निकालाचा फेरविचार करण्याची मागणी करणारी याचिका केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने १०२ व्या घटना दुरुस्ती संदर्भात दिलेल्या निकाला विरोधात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे. १०२ व्या घटनादुरुस्तीनुसार सामाजिक...
राज्यात पूर्ण लसीकरण झालेल्यांची संख्या २ कोटींच्या वर, लसीकरणात राज्याचं अग्रस्थान कायम
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांची संख्या, आता २ कोटींच्या पुढे गेली असून, या बाबत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत, राज्यात दुसरी मात्रा मिळालेल्यांची...
आरक्षणासाठी धनगर समाजाचाही आक्रमक पवित्रा
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक होत असताना आता धनगर समाजानेही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. धनगर आरक्षणाबाबत त्वरित अध्यादेश काढण्यात यावा या मागणीसह इतर मागण्यांसाठी...
१६६ कोटी ६३ लाख ९३ हजार ५०० रुपयांचा निधी बांधकाम कामगारांच्या खात्यात झाला जमा...
मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या कडक निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर या काळात महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या निर्णयानुसार महाराष्ट्र...











