पत्रकार म्हणजे सरकार आणि नागरीक यांच्यातला दुवा आहेत असं डॉ भागवत कराड यांचं प्रतिपादन

मुंबई (वृत्तसंस्था) : पत्रकार म्हणजे सरकार आणि नागरीक यांच्यातला दुवा असून सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम पत्रकार करु शकतात, देश  विकसित बनण्यात  पत्रकारांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे, असं केंद्रीय अर्थराज्यमंत्री...

राज्यातील तरुणांना जलसंधारण तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीवर संशोधन आणि सामाजिक कार्याची संधी – उच्च व...

मुंबई : जलसंधारण तसेच पर्यावरण पूरक जीवनशैली यावर संशोधन करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी युनिसेफ आणि उच्च व  तंत्र शिक्षण विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सात लाख...

मुंबईत पश्चिम उपनगरात कोरोना नियंत्रणासाठी महानगरपालिकेची विशेष मोहीम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या पश्चिम उपनगरात कोरोना नियंत्रणासाठी दहिसर, बोरिवली, कांदिवली आणि मालाडपर्यंतच्या भागात, महानगरपालिकेनं विशेष मोहीम सुरू केली आहे. यात, घरोघर जाऊन तपासणी करताना, ऑक्सिजनची पातळी ९५...

सामान्यांना किफायतशीर किमतीत मिळणार मास्क – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मास्कच्या किमती कमी करणारे महाराष्ट्र ठरणार पहिले राज्य मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रण आणण्याकरिता नेमलेल्या समितीने अहवाल आज राज्य शासनाला सादर केला. त्यानुसार आता सामान्यांना परवडणाऱ्या अशा...

मुसळधार पावसामुळं राज्यात अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या अनेक जिल्ह्यांत आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता असून वेधशाळेनं काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, पुणे, सातारा, रत्नागिरी आणि...

कोविड नियमांचं पालन करत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

मुंबई (वृत्तसंस्था) :छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगभर पोहचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करू असं आश्वासन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या, शिवनेरी किल्ल्यावर पारंपरिक...

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीबाबत शासन निर्णय निर्गमित

मुंबई: विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील कुटुंबाचे राहणीमान उंचाविणे, त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवून त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी, त्यांना विकासाच्या मूळ प्रवाहात येता यावे यासाठी ग्रामीण भागातील विमुक्त जाती, भटक्या...

मानवता कॅन्सर केअर सेंटरमुळे नाशिकच्या आरोग्य विकासात भर : पालकमंत्री छगन भुजबळ

पालकमंत्र्याच्या हस्ते न्यूक्लिअर मेडिसीन  विभागाचे उद्घाटन नाशिक : मुंबई येथे कॅन्सरवर उपचार करणारे टाटा हॉस्पिटल, कोकिलाबेन रुग्णालयांसारखी अनेक मोठी रुग्णालये आहेत.  त्याच धर्तीवर नाशिकमध्ये कॅन्सरग्रस्त रुग्णांना योग्य व माफक दरात मानवता...

परराज्यात जाणाऱ्या नागरिकांना ‘लालपरी’ ने दिली सुविधा

१५२ लाख कि.मी. ची धाव,  १०४ कोटी रुपयांचा खर्च अन् ५ लाखांहून अधिक नागरिकांचा प्रवास मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर लॉकडाऊनच्या काळात परराज्यात आपल्या घरी परत जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना एस.टी.च्या...

मुंबई शेअऱ बाजारात आजही तेजी

मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारांमधले सकारात्मक कल पाहता देशांतर्गत बाजारातही आज गुंतवणूकदारांमधे खरेदीचा उत्साह दिसला. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत आज दिवस अखेर ६५७ अंकांची वाढ झाली आणि तो...