राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एकता दौडचा आरंभ
मुंबई : माजी उपप्रधानमंत्री व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी एकता दौड (रन फॉर युनिटी) कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मुंबईत आज सकाळी एनसीपीए (नॅशनल...
देशाला विकसित बनविण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचा संकल्प करुया – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार
कोल्हापूर : विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्याला केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देऊन नागरिकांना सक्षम बनवूया. देशाला आणखी विकसित बनविण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचा संकल्प या नववर्षाच्या सुरुवातीला...
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्यासाठी जर्मनी- महाराष्ट्र शासनाचा सामंजस्य करार
मुंबई : माहिती तंत्रज्ञान, वाहन, पायाभूत सुविधा, कला-संस्कृतीसह पर्यावरण क्षेत्रात एकत्रित काम करण्यासाठी जर्मनीतील बॅडन- -ह्युटनबर्ग तसेच महाराष्ट्र शासन यांच्यात सह्याद्री आतिथीगृह येथे सामंजस्य करार झाला. महाराष्ट्र शासनाच्या वतीने उद्योगमंत्री...
कोरोना प्रतिबंधक नियम न पाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची गरज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून व्यक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाविषयक, निर्बंध न पाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हायला हवे. तसंच निर्बंधाचं पालन न केल्यास आणखी कठोर निर्बंध लावावेच लागतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते...
समाजातील वंचित घटकाला न्याय मिळवून देणार – धनंजय मुंडे
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा मॅरेथॉन आढावा
मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर या विभागांतर्गत येणाऱ्या समाजातील वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करणार असल्याचे...
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या बंद असलेली मंदिरं उघडावीत, या मागणीसाठी भाजपाचं राज्यभर शंखनाद आंदोलन
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या बंद असलेली मंदिरं उघडावीत, या मागणीसाठी भाजपानं राज्यभर शंखनाद आंदोलन सुरू केलं आहे.नाशिकमध्ये भाजपा तीर्थक्षेत्र आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांचे नेतृत्वाखाली...
मुंबईवरील हल्ल्यांचा सूत्रधार हाफीज सईद याला आणखी दोन खटल्यांमध्ये 32 वर्षांची शिक्षा
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई हल्ल्यांचा मुख्य सूत्रधार आणि मजात उद दवाचा म्होरक्या हाफीज सईद याला पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने दहशतवादाला पैसा पुरवल्याच्या आणखी दोन प्रकरणांमध्ये 32 वर्षं कारावासाची शिक्षा सुनावली. यापूर्वीच्या...
परीक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी : शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड
बारावी परीक्षेच्या मूल्यमापनाचे धोरण लवकरच होणार जाहीर
मुंबई : महाराष्ट्र शासनाने राज्य मंडळाच्या इयत्ता 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
सुधारित मूल्यमापनाचे...
ठाणे, पालघर जिल्ह्यात सव्वातीन हजार लिटरचा अवैध ताडीसाठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये काल केलेल्या कारवाईत अवैधरित्या साठवणूक केलेला 3 हजार 300 लिटर ताडीसाठा जप्त केला असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली...
पुढच्या शैक्षणिक वर्षापासून कृषी हा विषय इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना...
मुंबई (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांना शेतीचं ज्ञान आणि कौशल्य मिळावं यासाठी पुढच्या शैक्षणिक वर्षापासून कृषी हा विषय इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार आहे असं राज्याचे शालेय...











