विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात विरोधकांचं अविश्वास प्रस्तावाचं पत्र
मुंबई (वृत्तसंस्था) : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाचं पत्र विरोधकांनी विधानसभेचे सचिव राजेंद्र भागवत यांना दिलं आहे. या पत्रावर सुनील केदार, सुनील प्रभू, सुरेश वरपुडकर, अनिल पाटील...
निवासी वैद्यकीय अधिकारी वसतिगृह बांधकामाबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करा – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख...
बई: नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे सुमारे 200 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्याचे प्रस्तावित आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मापदंडानुसार आवश्यक असा वसतिगृह बांधकामबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव नागपूरच्या इंदिरा...
राज्यात कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं – अजित पवार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. यासंदर्भात मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात आयोजित सर्वपक्षीय बैठकीत ते आज बोलत होते.
महाराष्ट्रवासियांनी...
‘मी अत्रे बोलतोय’च्या दुसऱ्या आवृत्तीचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई : एकपात्री सादरीकरण ही कला हळूहळू लुप्त होत चालली आहे. ही कला सादर करणारे नवनवे कलाकार तयार झाले पाहिजेत. ‘मी अत्रे बोलतोय’ या एकपात्री नाट्यप्रयोगाद्वारे दिवंगत कलाकार सदानंद...
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट
मुंबई : केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.
सोलापूर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या प्रमुख शहरांमध्ये सोलापूर शहराचा समावेश होते. उद्योग, व्यवसाय, रोजगाराचे महत्त्वाचे केंद्र म्हणून सोलापूर शहराची ओळख आहे. वाढते शहरीकरण, लोकसंख्या वाढ यामुळे सोलापूर शहराच्या पाण्याचा प्रश्न...
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज तब्बल ९३४ अंकांची उसळी
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज तब्बल ९३४ अंकांची उसळी मारली आणि तो ५२ हजार ५३२ अंकांवर बंद झाला. तीन आठवड्यातली एका दिवसातली ही सर्वात मोठी वाढ ठरली....
आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात मुदत संपणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तत्काळ तयार करा असे निर्देश राज्य निवडणूक आयोगानं महापालिका आयुक्तांना दिले आहेत. ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली,...
सर्वांच्या सहभागाने पुढील काही दिवसांत इंदू मिल येथील पायाभरणी समारंभ होणार
मुंबई :- इंदू मिल येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे, यामध्ये कुठलाही पक्ष-संघटना असा भेदभाव असूच शकत नाही.
एमएमआरडीएने देखील राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पुतळ्याच्या...
उस्मानाबादेत खतं आणि बियाणं गावातच मिळणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदीमुळे खरीप हंगामातल्या पेरणीसाठी बियाणं खरेदी करण्यात शेतकऱ्यांना अडचण येऊ नये म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यात कृषी विभागानं गावोगावी खतं आणि बियाणं पोहोचवण्याचं नियोजन केलं आहे.
जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी...











