शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आज राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आज राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात रक्तदान शिबीर, फळवाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने...

लॉकडाऊन काळातील मराठी पुस्तक विक्री

मुंबई: देशात लॉकडाऊन २४ मार्चला सुरू झाला. आज २४ जुलै. लॉकडाऊनला चार महिने पूर्ण झाले. या चार पैकी एप्रिल आणि मे महिन्यात फारच कडक अंमलबजावणी होती. पोलिसांच्या लाठ्यांचा प्रसाद...

चळवळीतील अभ्यासू, लढवय्या कार्यकर्ता हरपला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शांताराम कुंजीर यांना श्रद्धांजली मुंबई : समाजाच्या प्रश्नांसाठी संघर्षशील पण सनदशीर मार्गाने प्रयत्न करता येतात. त्यासाठी संघर्षाला अभ्यासाची जोड द्यावी अशी जाणीव निर्माण करणारा लढवय्या आणि...

मिलाग्रोने सादर केले ४ ह्युमनॉइड रोबोट्स

आरोग्यसेवा, आदरातिथ्य आणि कार्यालयीन व्यवस्थापन उद्योगातील वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त मुंबई : कोरोना विषाणूचा देशभरात कहर सुरू असल्याने स्वयंचललित उपायांची मागणी वाढली आहे. हे लक्षात घेता, भारतातील प्रथम क्रमांकाच्या कंझ्युमर...

मालेगावातील एकाच वेळी तीन रुग्णांची कोरोनामुक्ती दिलासादायक – कृषिमंत्री दादाजी भुसे

मुख्यमंत्र्यांनी घेतलेले सर्व निर्णय योग्यच; कोरोनामुक्त युवकाचे कृतार्थ उद्गार ​मालेगाव :  नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील मन्सुरा रुग्णालयातील तीन कोरोनाबाधित रुग्ण हे उपचाराअंती कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना सुदृढ आरोग्याच्या शुभेच्छा देवून...

यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय, इच्छाशक्ती आणि दृढ संकल्प जोपासण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी...

शिवाजी विद्यापीठाचा 56 वा दीक्षान्त समारंभ कोल्हापूर : जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवून मेहनत, कष्ट, त्याग, इच्छाशक्ती आणि दृढ संकल्प जोपासावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. शिवाजी विद्यापीठाचा 56...

पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत

मुंबई (वृत्तसंस्था) : नवी मुंबई मध्ये खारघर इथं झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या वेळी ११ उपस्थितांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. ही अत्यंत...

नागरिकांचे सहकार्य व प्रशासनाच्या सूक्ष्म नियोजनामुळे धारावीत कोविडवर नियंत्रण – पालकमंत्री अस्लम शेख

मुंबई : नागरिकांचे सहकार्य, स्वयंसेवी संस्थांचा सक्रिय सहभाग व महापालिका प्रशासनाने केलेले सूक्ष्म नियोजन यामुळे धारावीसारख्या दाटीवाटीच्या क्षेत्रात कोविडचा संसर्ग रोखण्याच्या प्रयत्नाला यश आले. याची दखल जागतिक स्तरावर घेण्यात...

विकास आराखडा तातडीने तयार करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा चेहरा मोहरा बदलून याठिकाणी केवळ मुंबई किंवा राज्यातूनच नव्हे तर देशविदेशातून वन पर्यटकांचा ओघ सुरू झाला पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...

कर्तव्य बजावताना ‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडल्यास पोलिसांच्या कुटुंबाला ५० लाखांचे सानुग्रह अनुदान – उपमुख्यमंत्री अजित...

मुंबई : राज्यातील पोलीस दल ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’मुळे दुर्दैवानं मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात...