राज्यात आतापर्यंत ८४० कोरोनाबाधित उपचारानंतर कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात काल एका दिवसातले सर्वाधिक ७७८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं, एकूण रुग्णांचा आकडा ६ हजार ४२७ झाला आहे. काल या आजारानं १४ जणांचा मृत्यू...
सर्वच विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर स्वतंत्र शिक्षण वाहिनी का नाही? – मुंबई उच्च न्यायालय
मुंबई (वृत्तसंस्था) : करोना संकट काळात फक्त दिव्यांग, विशेष विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर सर्वच विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर स्वतंत्र शिक्षण वाहिनी का नाही? अशी विचारणा आज मुंबई उच्च न्यायालयानं केली आहे. सिनेमांच्या...
चंद्रपूर जिल्ह्यात पुरात अडकलेल्या नागरिकांचे स्थलांतर
मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, वरोरा व भद्रावती तालुक्यातील पुरात अडकलेल्या 700 ते 800 नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत असून एसडीआरएफ ची एक टीम व स्थानिक टीमच्या सहाय्याने वर्धा नदी...
गोदावरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
मुंबई (वृत्तसंस्था) : बीड जिल्ह्यातलं जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून धरणातून १५ हजार क्युसेक्सपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात सुरु आहे.
त्यामुळे काल गेवराई तालुक्यातल्या श्रीक्षेत्र राक्षसभुवन इथल्या...
ई-पीक पाहणी हा महाराष्ट्रासाठी व्यापक प्रकल्प – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
मुंबई : महसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सुरु करण्यात आलेला ई-पीक पाहणी हा महाराष्ट्रासाठी एक व्यापक प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी अधिक सक्षम होण्यास...
पर्यटन संचालनालयाची ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ चित्रपटासह भागीदारी
महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची माहिती चित्रपटाच्या माध्यमातून देश-विदेशात पोहोचणार
मुंबई : राज्यात व्यावसायिक आणि प्रोत्साहनपर पर्यटन उपक्रम राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाने 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' या चित्रपटासह भागीदारी केली आहे. या भागीदारीच्या...
निवृत्तीवेतनाचे पैसे वेळेत मिळावेत यासाठी पुढच्या अधिवेशनापर्यंत कार्यप्रणाली निश्चित करून अंमलात आणली जाईल –...
मुंबई : राज्यातल्या निवृत्त शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षकांना विहित वेळेत निवृत्तीवेतनाचे पैसे मिळावेत यासाठी पुढच्या अधिवेशनापर्यंत कार्यप्रणाली निश्चित करून अंमलात आणली जाईल,असं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी...
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचे नियमित शासन सेवेत समायोजन करण्याबाबत कार्यवाही करा
मुंबई: राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवाप्रवेश नियमात विहित पद्धतीने बदल करुन या कर्मचाऱ्यांना नियमित शासन सेवेत तातडीने समायोजित करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष श्री.नाना...
स्थायी समिती आणि शिक्षण समिती अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन!
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवडून आलेले यशवंत जाधव तसेच शिक्षण समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्ष संध्या दोशी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, यावेळी मुख्यमंत्र्यांनी...
महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुविधा पुरविण्यासाठी यंत्रणांनी समन्वय साधण्याचे अपर मुख्य सचिव संजय कुमार यांचे निर्देश
मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे पुरविण्यात येणाऱ्या सेवा सुविधांचा गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार यांनी मंत्रालयात...











