टोळधाडीपासून बचावासाठी पालघर जिल्हाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन
नवी दिल्ली : पालघर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी टोळधाडीचा धोका लक्षात घेऊन सावध रहावं अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ . कैलास शिंदे यांनी केली आहे. रात्री ७ ते ९ च्या दरम्यान त्यांच्या...
ईव्हीएमविषयी पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये : मुख्य निवडणूक अधिकारी यांचे आवाहन
ईव्हीएम तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सुरक्षित
मुंबई : ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सुरक्षित असून ती कधीही चुकीचे मत नोंदवू शकत नाहीत तसेच त्यांच्या कडून सुरक्षेचा भंग करणे अशक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी...
स्वस्त धान्य दुकानातील तांदळाच्या काळ्या बाजाराची ‘सीआयडी’मार्फत चौकशी – मंत्री छगन भुजबळ
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना करत राज्यातील नागरिकांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच काळा बाजार करणाऱ्यांवर विशेष पथकांच्या माध्यमातून लक्ष ठेवून कारवाईदेखील...
पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणूक आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा – विभागीय...
पुणे : पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सोमवारी (दि. 2) जाहीर झाली आहे. त्याची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलात आणण्यासाठी निवडणूक आयोगाच्या...
राज्यात काही जिल्ह्यांमध्ये सूक्ष्म नियंत्रण क्षेत्र तयार करण्याची गरज- डॉ. भारती पवार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती अद्यापही चिंताजनक आहे, त्या जिल्ह्यांमध्ये सूक्ष्म नियंत्रण क्षेत्र तयार करण्याची गरज असल्याचं मत, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार...
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख
मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या...
खासगी संवर्गातील ऑटो रिक्षांना परिवहन संवर्गात नोंदणीसाठी ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ – परिवहनमंत्री...
मुंबई : खासगी संवर्गातील ऑटो रिक्षांना परिवहन संवर्गात नोंदणी करण्यासाठी ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली.
राज्यात विविध भागात खासगी संवर्गातील अनेक...
बैलगाडा शर्यंतीवर बंदी मागे घेण्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून स्वागत
मुंबई : बैलगाडा शर्यंतीवरील बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे आपल्या पशूधनाची जीवापाड सांभाळ करणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणजेच बळीराजाचे आपल्या सर्जा-राजावरील प्रेमच जिंकले, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त...
मुंबई महानरपालिकेकडे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांशी संबंधित ४७१ तक्रारी
मुंबई (वृत्तसंस्था) : यंदाच्या पावसाळ्यात मुंबई महानरपालिकेकडे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांशी संबंधित ४७१ तक्रारी आल्या आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ४० टक्क्यानं जास्त आहे. मिळालेल्या तक्रारींपैकी ३४३ ठिकाणचे खड्डे...
मुंबईत लोकसंख्या वाढल्यानं काही प्रभागांच्या विभाजनाचा महापालिकेचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईच्या काही भागात लोकसंख्या वाढल्यानं काही प्रभागांच्या विभाजनाचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतला आहे. मालाडच्या पी उत्तर या प्रभागाचा यात समावेश आहे. प्रभागाच्या विभागणीला सुरुवात झाली असल्याची...










