ग्रामीण भागातल्या सामान्य माणसाला बळ देण्यासाठी नाबार्डनं अधिक लक्ष द्यावं – उद्धव ठाकरे
मुंबई (वृत्तसंस्था) : ग्रामीण भागातल्या सामान्य माणसाला बळ देण्यासाठी नाबार्डनं अधिक लक्ष द्यावं, राज्यातल्या अविकसीत विभागांना अधिकचा निधी देताना संपूर्ण राज्यात समतोल निधी वाटप राहील याकडे लक्ष द्यावं, असं...
चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा निर्णय
मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
राज्यात प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा छावणी सुरू करणार
मुंबई : राज्यातील दुष्काळी भागात सुरू असलेल्या चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा तसेच राज्यात प्रथमच...
ई कॉशेस मोबिलिटी इलेक्ट्रिक व्हेईकल नवीन प्रकल्पाचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन
पुणे : ई कॉशेस मोबिलिटी इलेक्ट्रिक व्हेईकल या नवीन इलेक्ट्रीक वाहन निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीदेखील प्रकल्पाला भेट देऊन...
नाशिकमधली साठेबाजी करणारी २ दुकानं सील
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जीवनावश्यक वस्तुंची विक्री करतांना मालाची साठेबाजी करणाऱ्या, कृत्रिम भाववाढ करु पाहणाऱ्या व्यापारी आणि दुकानदारांच्या विरोधात पुरवठा विभागामार्फत स्टिंग ऑपरेशन करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात पथकं नेमण्यात आली...
‘कोरोना’शी लढणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनासाठी करवसुलीच्या टक्केवारीची अट शिथील
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
मुंबई : राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना २०२० – २१ या चालू आर्थिक वर्षात करवसुलीवर आधारित वेतन न देता त्यांना किमान वेतन देण्याचा निर्णय राज्याचे ग्रामविकास...
देशात आतापर्यंत ३ लाख ८२२ जण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ या आजारावर देशात आतापर्यंत ३ लाख ८२२ जणांनी यशस्वीपणे मात केली असून देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ५९ पूर्णांक ६ शतांश टक्के झालं...
राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २७ फेब्रुवारीपासून
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधी मंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २७ फेब्रुवारीपासून मुंबईत सुरु होत असून ते २५ मार्च पर्यंत चालणार आहे. ९ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात मांडला जाईल....
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील ४ हजार ७४३ उमेदवारांचे अर्ज वैध – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी...
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची राज्यभरात छाननी करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल ५ हजार ५४३ उमेदवारांपैकी ४ हजार ७४३ उमेदवारांचे अर्ज वैध...
मुंबईत कांदिवली इथं एका घराची भिंत कोसळून अपघात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईच्या कांदिवली उपनगरात एका घराची भिंत कोसळून झालेल्या अपघातात १४ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली तर दोघांना किरकोळ दुखापत झाली.
लालजी पाड्यातल्या दीपज्योती चाळ या दोन...
समाजात तेढ निर्माण करणारे मजकूर टाळाव – दिलीप वळसे पाटील
मुंबई (वृत्तसंस्था) : समाज माध्यमांमधून समाजात तेढ निर्माण होईल अशा पोस्ट नागरिकांनी टाकू नयेत. समाजमाध्यमांचा वापर संयमानं करावा असं आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे. ते मुंबईत प्रसार...









