छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीप्रमाणे जयंती साजरी होत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे य़ांनी मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
कोरोना...
दूध भेसळ करणाऱ्यांविरोधात मोक्का लावण्याचा राज्य सरकारचा विचार
मुंबई (वृत्तसंस्था) : दूध भेसळ करणाऱ्यांविरोधात मोक्का कायदा लागू करण्यासाठी विचार करण्यात येईल अशी माहिती दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना आमदार हरिभाऊ...
महाविकास आघाडी सरकारमधल्या घटक पक्षांत कुठलीही भांडणं नाहीत – बाळासाहेब थोरात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडी सरकारमधल्या घटक पक्षात कुठलीही भांडणं नसून सरकार स्थिर आणि मजबूत असल्याचं महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर मध्ये...
विकास झालाच पाहिजे पण त्यासाठी पर्यावरणाचा बळी दिला जाऊ नये असं खासदार सुप्रिया सुळे...
मुंबई (वृत्तसंस्था) : विकास झालाच पाहिजे पण त्यासाठी पर्यावरणाचा बळी दिला जाऊ नये असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. माणगाव नजिक वडघर येथील साने गुरूजी राष्ट्रीय स्मारकात...
महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ १५ एप्रिलपुर्वी द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे...
योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीपासून मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री दररोज आढावा घेणार
मुंबई : राज्यातील सुमारे ३६ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देणारी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना १५ एप्रिलपूर्वी पूर्ण करावी. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ आता तालुकास्तरावर!
शहरापासून ५ किमी हद्दीची मर्यादाही १० किमी पर्यंत वाढवणार; अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना होणार लाभ – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती
मुंबई : शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असूनही प्रवेश न...
श्रमिक विशेष रेल्वे बलियाकडे रवाना
मजुरांना जेवण, नाश्ता, पाण्याबरोबरच बाळांसाठी दुधाच्या बाटल्यांची सोय
कोल्हापूर : उत्तरप्रदेशमधील बलियाकडे 1 हजार 456 श्रमिक विशेष रेल्वेने आज सायंकाळी 6 वाजता कोल्हापुरातून रवाना झाले. हे सर्व मजूर इचलकरंजी नगरपालिका...
लोकगीतांतून लोकशाहीचा जागर २०२२ स्पर्धेचा निकाल जाहीर
मुंबई : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर – 2022’ या स्पर्धेचा निकाल राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी घोषित केला आहे.
लोकगीतांचा पारंपरिक गोडवा आणि समाजाला आवाहन करण्यासाठी मुख्य निवडणूक...
राज्यात गुरूवारी १९८ ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ओमायक्रॉनची बाधा झालेल्या १९८ रुग्णांची काल नोंद झाली. त्यातले ३० रुग्ण आंतरराष्ट्रीय प्रवासी आहेत. या रुग्णांमध्ये १९० मुंबईतले, ठाण्यातले ४ आणि सातारा, नांदेड, पुणे महापालिका...
आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात जिल्हास्तरावर यंत्रणा उभारण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई (वृत्तसंस्था) : वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा विचार करून जिल्हास्तरावर याबाबत यंत्रणा उभारली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज चिपळूण इथं पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर...