इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च...
पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे...
पुणे- श्री. अजित अनंतराव पवार
मुंबई शहर- श्री. अस्लम रमजान अली...
डॉ.आंबेडकर नगर, कफ परेड येथील अनधिकृत झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासाठी समिती – वनमंत्री संजय राठोड
मुंबई : मुंबईतील कफ परेड येथील डॉ.आंबेडकर नगरातील अनधिकृत झोपडपट्टीधारक यांच्यासाठी ठोस पुनर्वसन प्रकल्प तयार करण्यासाठी प्रधान सचिव (गृहनिर्माण) यांचे अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी...
कोरोनाच्या संकटामुळे बदलणाऱ्या अन्नधान्याची गरज लक्षात घेऊन पिकांचे नियोजन व्हावे
राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे जगाची अन्नधान्याची गरज बदलणार आहे हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे पिके घेतली जातील यादृष्टीने पुढील काळासाठी कृषी विभागाने...
वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेसाठी माहितीचे अद्ययावतीकरण करणे अनिवार्य
मुंबई : राज्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना सन १९५४-५५ पासून संपूर्ण राज्यात सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राबविली जाते. आजपर्यंत या योजनेचा हजारो साहित्यिकांनी लाभ घेतला आहे. शासनाकडून...
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत ५०८ अंकांची वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक शेअर बाजाराच्या समिश्र प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराच्या आज १ टक्क्याची वाढ झाली. निर्देशांक आज ५०८ अंकांच्या वाढीसह ४८ हजार ३८७ वर बंद झाला. तर...
सण, उत्सव शांततेने साजरे करतानाच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे – मुख्यमंत्री एकनाथ...
मुंबई : आगामी दहिहंडी, गणेशोत्सव उत्साहाने, शांततेने जल्लोषात साजरे करतानाच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. राज्यातील सर्व आगमन आणि विसर्जन मार्गांची डागडुजी करण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी तातडीने...
केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील उद्योग सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई
मुंबई : मुंबई व परिसरातील महानगरपालिकांचे क्षेत्र वगळून कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव नसलेल्या भागात 20 एप्रिलनंतर उद्योग सुरू करण्याचे संकेत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत.
कोरोनामुळे ठप्प झालेले उद्योग सुरू करण्यासाठी...
शेअर बाजारात गुंतवणूक करताना तांत्रिक विश्लेषणाचे महत्त्व
(श्री समित चव्हाण, मुख्य विश्लेषक, टेक्निकल आणि डेरिव्हेटिव्हज, एंजल ब्रोकिंग लिमिटेड)
शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना शेअर्समध्ये गुंतवणूक करताना येणाऱ्या अडचणींची जाणीव असते. विशेषत: अस्थिरतेमध्ये आवश्यक माहितीचा अभाव असणे धोक्याचे ठरते. बाजार...
ओरिफ्लेमची प्रीमियम बाथ आणि बॉडी रेंज
मुंबई : गोड आणि मसाल्यांचा एकत्रित केलेला सुगंध हा तुमचा मूड चांगला करण्यासाठी तसेच थकलेल्या स्नायूंना आराम मिळण्यासाठी रामबाण औषध ठरू शकतो. हे लक्षात घेऊन ओरिफ्लेम, या थेट विक्री करणाऱ्या...











