उपाययोजनांमध्ये आधिक सुसूत्रता आणा : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या आढावा बैठकीत सूचना
सोलापूर : सोलापूर शहरातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजनांमध्ये आधिक सुसूत्रता आणा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज येथे दिल्या.
सोलापूर शहरातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सुरु...
भारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली
मुंबई: जॉर्जिया देश लोकसंख्या व भौगोलिक आकारमानाने लहान असला तरीही तेथे कोरोनारुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय असल्याचे सांगून कोरोनाची नवी लस मिळण्याबाबत जॉर्जियाला भारताकडून सहकार्याची अपेक्षा असल्याचे जॉर्जियाचे भारतातील राजदूत...
उद्योग शिक्षण आणि उद्योजकता मानसिकतेच्या विकासासाठी राज्यातील आयटीआयमध्ये उपक्रम
मुंबई: उद्यम लर्निंग फाउंडेशन, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) विद्यार्थ्यांकरीता उद्योग शिक्षण, उद्योजक मानसिकतेचा विकास असे...
लॉकडाऊन कालावधीत कोविड संदर्भात आतापर्यंत ९३ हजार गुन्हे दाखल
३ कोटी ३९ लाख रुपयांचा दंड आकारणी
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात दि.२२ मार्च ते ४ मे या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ९३ हजार ७३१ गुन्हे दाखल झाले असून १८...
राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नियोजित वेळे आधीच संपणार
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी, राज्य शासनानं एक आठवड्यानं कमी केला आहे.
२४ फेब्रुवारी रोजी सुरू झालेलं अधिवेशन २० मार्चपर्यंत चालणार होतं, पण...
राज्यात घरोघरी जाऊन दिव्यांगांचं सर्वेक्षण
मुंबई (वृत्तसंस्था) : दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग निर्माण करण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या...
महाराष्ट्राला यंदा मेडिकलच्या जागा वाढवून मिळणार; तात्याराव लहाने
मुंबई : यंदा महाराष्ट्राला मेडिकलच्या 1740 जागा वाढवून मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन मेडिकल प्रवेशाच्या जागा वाढवून देण्याची मागणी केली. त्यानुसार यावर्षी महाराष्ट्राला...
प्रजाहितदक्ष राजा छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील आदर्श नेतृत्व आहे. त्यांनी रयतेच्या हितासाठी लोककल्याणकारी स्वराज्याची स्थापना केली. लोकहित डोळ्यांसमोर ठेवून राज्यकारभार करण्याबरोबरच त्यांनी समता, बंधुता या मूल्यांची प्रतिष्ठापना केली. सर्व नागरिकांच्या हितासाठी कटिबद्ध असलेल्या स्वराज्यनिर्मितीबरोबरच त्यांचे सामाजिक...
वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई : जीव धोक्यात घालून वनांचे संरक्षण करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना आता पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच लाभ मिळणार असून आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या विषयीच्या प्रस्तावाला मान्य़ता देण्यात आल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...
ज्येष्ठांचे जीवन सुसह्य होण्यासाठी शासन प्रयत्नशील -राजकुमार बडोले
मुंबई : ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुसह्य होण्यासाठी शासन प्रयत्नशील असून त्यासाठी स्वयंसेवी संस्था व शासन एकत्रितरित्या प्रयत्न करीत आहे. राज्यात ज्येष्ठ नागरिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न...











