ठाणे जिल्ह्यात भिवंडी इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 13 वर
मुंबई (वृत्तसंस्था) : ठाणे जिल्ह्यात भिवंडी इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 13 झाली आहे, यामध्ये सात बालकांचा समावेश आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्यातून आतापर्यंत एका चार वर्षाच्या बालकासह 20 जणांना बाहेर...
मराठा प्रवर्गातील उमेदवारांकरीता ‘सारथी’ अंतर्गत कौशल्य विकास कार्यक्रम
मुंबई : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत सारथीच्या लक्षीत गटातील उमेदवारांकरीता कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या...
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे माजी सरचिटणीस र. ग. कर्णिक यांचं वृद्धापकाळानं निधन
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे माजी सरचिटणीस आणि कामगार नेते 'रमाकांत गणेश कर्णिक' यांचं आज वृद्धापकाळानं मुंबईत वांद्रे इथल्या निवासस्थानी निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते....
फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा मोठा आधार – मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळं संकटात सापडलेल्या फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा मोठा आधार मिळाल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केलं. ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीनं...
जागतिक बाजारातल्या सकारात्मक घडामोडींमुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत वाढ झालीजागतिक बाजारातल्या सकारात्मक घडामोडींमुळे मुंबई...
मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारातल्या सकारात्मक घडामोडींमुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत ३५९ अंकांची वाढ झाली आणि तो ५२ हजार ३०० अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअऱ बाजाराच्या निफ्टीतही १०२ अंकांची...
जळगावच्या रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सकडून ५ लाख रुपयांची मदत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जळगावच्या रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सनं ५ लाख रुपयांची मदत आज पाठवली. फर्मचे संस्थापक तथा संचालक श्री. रतनलाल बाफना यांनी ही मदत रवाना केली. लॉकडाऊनमुळे जळगाव...
यवतमाळमध्ये दहावीचा पेपर फुटला?
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात आजपासून सुरु झालेल्या दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी यवतमाळच्या महागाव इथल्या जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर कॉपी करण्याचा प्रकार घडल्याचं वृत्त असल्याची माहिती आमच्या...
राज्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद ; सामान्य जनजीवनावर परिणाम नाही
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकर्यांमच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज पुकारलेल्या भारत बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि...
कोणताही पात्र शिधापत्रिकाधारक अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही – पालकमंत्री
अलिबाग : करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात व राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनच्या काळात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटूंब योजनेच्या पात्र शिधापत्रिकाधारकांना माहे एप्रिल, मे व...
कांदा अनुदानासाठी शेतकऱ्यांनी बाजार समितीशी संपर्क साधण्याचे पणनमंत्री प्रा. राम शिंदे यांचे आवाहन
3 लाख 90 हजार शेतकऱ्यांसाठी387 कोटीचे कांदा अनुदान
मुंबई : राज्यात हंगाम 2018-19 मध्ये कांद्याचा दर कमी झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने प्रती क्विंटल रूपये 200 आणि जास्तीत जास्त 200 क्विंटलपर्यंत प्रति...











