मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीन महापालिकांच्या कोरोना उपाय योजनांचा घेतला आढावा

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महापालिका करत असलेल्या कोरोना उपाय योजनांचा आढावा ठाणे पालिका मुख्यालयात घेतला. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य...

आमदार भारतनाना भालके यांच्या निधनाने जनसामान्यांशी घट्ट नाळ असलेला लोकनेता हरपला -उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारतनाना भालके यांच्या निधनाची बातमी अत्यंत क्लेशदायक असून सामान्य जनतेशी घट्ट नाळ असलेला, मतदारसंघाच्या विकासासाठी तळमळीने झटणारा लोकनेता आज हरपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने...

राज्यातील खासगी कंत्राटी प्रवासी वाहनांकडून मनमानी भाडे आकारणीबाबत तक्रार नोंदविण्याचे आवाहन

मुंबई : खासगी कंत्राटी परवाना वाहनाने संबंधित संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि.मी. भाडे दराच्या 50 टक्केपेक्षा जास्त भाडे आकारल्यास तक्रार नोंदविण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे...

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या नामंजूर झालेल्या पीक विम्याच्या दाव्यांप्रकरणी कृषी विभागानं आढावा घेण्याचे सभापती रामराजे नाईक...

मुंबई (वृत्तसंस्था) : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पीक विम्याचे दावे नामंजूर झाल्याप्रकरणी, कृषी विभागानं प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आढावा घ्यावा असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज विधानपरिषदेत...

उष्ण लहरींचा परिणाम रोखण्यासाठी राज्याने कृती आराखडा राबवावा

मुंबई: वाढत्या उष्ण लहरींचा परिणाम कृषी, सिंचन, ऊर्जा, वाहतूक अशा विविध घटकांवर होत असून भविष्यात यांचे प्रमाण वाढत जाणार, यासाठी राज्यस्तरावर कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत...

सर्व यंत्रणांच्या समन्वयातून कोरोनावर मात करणे गरजेचे – गृहमंत्री अनिल देशमुख

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणा खंबीरपणे प्रयत्न करत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यात या लढाईचा मुकाबला करण्यासाठी सर्व यंत्रणांमध्ये समन्वय महत्त्वाचा आहे. सर्व यंत्रणांच्या समन्वयातूनच कोरोनावार मात करण्यासाठी...

ओबीसी आरक्षण रद्द झाल्याबद्दल राज्याच्या आघाडी सरकारचा निषेध

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळेच ओबीसी आरक्षण रद्द झाल्याचं सांगतभाजपच्या ओबीसी मोर्चाच्या कार्यकारिणी बैठकीत आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. कार्यकारिणीची ही बैठक आज मुंबईत झाली. ओबीसी मोर्चा  कार्यकारिणीचे अध्यक्ष चंद्रकांत...

पोषण अभियान क्षेत्रीय कार्यशाळेचे १२ एप्रिल रोजी आयोजन

मुंबई : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश ही राज्य व दादरा आणि नगर हवेली, दिव आणि दमण या केंद्र शासित प्रदेश यांच्या...

राज्यात काल २५ लाख ६२ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेत देशभरात आज दुपारपर्यंत लसींच्या एकूण ९६ कोटी ५९ लाखापेक्षा अधिक मात्रा दिल्या गेल्या आहेत. यापैकी २७ कोटी ४९ लाखाहून अधिक जणांना लसीची...

राज्यात ६३ लाख ६५ हजार ८ क्विंटल अन्नधान्याचे वाटप

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती मुंबई :  राज्यातील  स्वस्त धान्य दुकानांमधून आतापावेतो १ कोटी ५२ लाख १२ हजार ७२४ शिधापत्रिका धारकांना ६३ लाख ६५...