पेरण्या लांबल्याने शेतकरी चिंतेत

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील शेतकरी सध्या मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. दमदार पावसाअभावी पेरण्या लांबल्याने धुळे जिल्ह्यात शेतकरी चिंतेत आहे. काही गावांमध्ये पाण्याची समस्या तीव्र झाली असून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी...

चांगली वेळ लवकरच येणार आहे!

मुंबई (वृत्तसंस्था) : खूप उशीर होण्याआधीच आपण घड्याळ चेक केलं तर आपल्यावर वाईट वेळ येणारच नाही. काही नियम २४×७ पाळूया, सुरक्षित राहूया. महाराष्ट्र पोलीसांकडून वेळेचा सद -उपयोगाबाबत नागरिकांसाठी काही...

शबरीमला यात्रा भाविकांना सुरक्षित प्रवासाचे आवाहन

मुंबई : केरळ येथे शबरीमला उत्सव साजरा करण्याकरीता जाणाऱ्या भाविकांनी तांत्रिकदृष्ट्या योग्य प्रवासी वाहनातूनच प्रवास करावा, असे आवाहन मुंबई (मध्य) प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या...

काटोल ते नागपूर हे अंतर 15 ते 20 मिनिटात कापता येईल – नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे, राष्ट्रीय महामार्ग 353 जेके या नागपूर काटोल रस्त्याच्या आऊटर रिंग रोड ते काटोल बायपासच्या शेवटपर्यंत चौपदरीकरणाच्या कामाचा कार्यारंभ आज केंद्रीय रस्ते वाहतूक...

नदीकाठी ३ हजार हेक्टरवर आणि १४० कि.मी अंतरावर वृक्षलागवड वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई : राज्यातील नद्यांची प्रदूषणाच्या विळख्यातून सुटका करण्यासाठी ईशा फाऊंडेशनच्या सहकार्याने नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत नदीच्या दोन्ही किनाऱ्यांपासून १ कि.मी अंतरावर वन, शासकीय व खाजगी जमिनीवर...

निलीमा चव्हाण हिच्या संशयित मृत्यूबाबत लवकरात लवकर तपास व्हावा – चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस...

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील ओमळी गावातील कु. निलिमा सुधाकर चव्हाण ही सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी उदरनिर्वाहासाठी दापोलीच्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करीत होती. शनिवार दि. २९ जुलै २०२३ रोजी...

प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन

मुंबई : प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, १० वा माळा, बांद्रा येथे महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार...

मुंबई विद्यापीठाची शैक्षणिक कागदपत्रे आता ऑनलाईन साक्षांकित होणार

मुंबई विद्यापीठाच्या संगणकीय साक्षांकन प्रक्रियेचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई : मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना परदेशात पुढील शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी त्यांची शैक्षणिक...

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३६ पर्यंत ३००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

मुंबई : महाराष्ट्र शासनाने 15 वर्षे मुदतीचे 3000 कोटी रुपयांचे 7.10 टक्के महाराष्ट्र सरकारचे विकास कर्ज 2036 ची रोखे विक्रीस काढले आहे. विक्री शासनाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी आणि...

मे महिन्यात आतापर्यंत ३२ लाख शिवभोजन थाळ्यांचे, तर ७३ लाख ६५ हजार क्विंटल अन्नधान्याचे...

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती मुंबई : राज्यातील 52 हजार 428 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे. 1 मे ते 30 मे पर्यंत राज्यातील...