राज्यात इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग येत्या १७ ऑगस्टपासून सुरू होणार : वर्षा गायकवाड
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड निर्बंध शिथील असलेल्या भागात येत्या १७ ऑगस्टपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री उद्धव...
केवळ अंतिम वर्षाच्या, अंतिम सत्राच्या महाविद्यालयीन परीक्षा होणार
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांचा फेसबुक लाईव्हद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद
मार्गदर्शक सूचना आणि विद्यार्थीहित डोळ्यासमोर ठेऊन परीक्षेसंदर्भात अंतिम निर्णय
मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सध्या लॉकडाऊन कालावधी सुरू आहे....
अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये निर्णय – उच्च व तंत्र...
ज्यांना परीक्षा द्यायची असेल त्यांनी विद्यापीठाकडे तसे लेखी स्वरुपात द्यावे, परीक्षेबाबत कोविड-१९चा प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन निर्णय
मुंबई : विद्यापीठाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या अंतिम वर्षाच्या/अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला...
कोरोना विरोधातल्या लढ्याकरता खासदार निधीतून ५० लाख रुपयांचा निधी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कल्याण लोकसभा खासदार डॉ. शिंदे यांनी लोकप्रतिनीधी या नात्याने कोरोना विरोधातल्या लढ्याकरता आपल्या खासदार निधीतून ५० लाख रुपयांचा निधी दिला आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर...
कोरोना विषाणू : मुंबईमध्ये तीनजण निरीक्षणाखाली
कोरोनाकरिता ८० जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह - आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये तीन जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत ७९ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले...
पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच घेण्यात येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नाशिक इथल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातल्या विविध विद्याशाखांच्या पदवी पूर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी दिली.
मात्र...
पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागानं नियुक्त केलेल्या स्वच्छाग्रहींना ३ महिन्यांची मुदतवाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड१९ विरुद्धच्या लढ्यात महत्वाचा घटक असणाऱ्या स्वच्छतेच्या प्रचार-प्रसारासाठी पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागानं नियुक्त केलेल्या स्वच्छाग्रहींना तीन महिन्यांची मुदतवाढ द्यायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. पाणी पुरवठा...
ई-पीक पाहणी हा महाराष्ट्रासाठी व्यापक प्रकल्प – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
मुंबई : महसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सुरु करण्यात आलेला ई-पीक पाहणी हा महाराष्ट्रासाठी एक व्यापक प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी अधिक सक्षम होण्यास...
अल्पमतात असल्यामुळे राज्य सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही – रामदास आठवले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अल्पमतात असल्यामुळे राज्यसरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्या कडून...
मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळली
मुंबई (वृत्तसंस्था) : रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणजवळ आज मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात चौपदरीकरणाचं काम सुरू असताना दरड कोसळली. त्यामुळे दोन पोकलेन यंत्रं दरीत कोसळली असून एका चालकाचा मृत्यू झाला. आज...











