लातूर जिल्ह्यातील लॉकडाऊन १३ ऑगस्टपासून शिथिल होणार – पालकमंत्री अमित देशमुख

१७ ऑगस्टपासून लॉकडाऊन मागे घेणार मुंबई : कोविड-19 च्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लातूर जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन येत्या 13 ऑगस्टपासून शिथिल करण्यात येणार आहे तर 17 ऑगस्टपासून...

उद्योग क्षेत्रातील नव्या संधीचा मराठी तरुणांनी फायदा घ्यावा – उद्योग मंत्री सुभाष देसाई

मुंबई : संकटासोबत संधी निर्माण होते. कोरोना संकटामुळे उद्योग क्षेत्रांत अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. या संधीचा मराठी तरुणांनी फायदा घ्यावा, याकामी महाराष्ट्र सरकार आपल्याला पाठिशी उभे आहे. मराठमोळ्या...

‘लॉकडाऊन’मध्ये यात्रेकरू निलंगा येथे पोहोचल्याची गंभीर दखल; पालकमंत्री अमित देशमुख यांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी

मुंबई :  देशात  सर्वत्र लॉकडाऊन असताना आणि  जमावबंदीचा आदेश लागू असताना 2 एप्रिल रोजी मध्यरात्री लातूर जिल्ह्याच्या सीमा ओलांडून काही व्यक्ती लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे पोहोचले. यापैकी आठ यात्रेकरू कोरोनाग्रस्त असल्याची...

राज्य वन्यजीव मंडळाच्या विचारार्थ प्रस्तावासाठी ड्रोन सर्व्हे आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘सफेद चिप्पी’ महाराष्ट्र राज्य कांदळवन वृक्ष घोषित आंग्रीया पठाराला नियुक्त क्षेत्र म्हणून अधिसूचित करण्याची शिफारस चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना अकोला- खांडवा पर्यायी ब्रॉडगेजसाठी  व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेरून पर्यायी मार्ग...

गुटखाबंदी संदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

मुंबई : अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदी सोबत फक्त भारतीय दंड संहितेचे कलम 188 लागू होते,असा निर्णय उच्च न्यायालय ,खंडपीठ औरंगाबाद यांनी दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यासाठी अन्न...

राज्यपालांच्या हस्ते ‘टायटन्स ऑफ फेअर बिझनेस प्रॅक्टिसेस’ या पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई : ‘टायटन्स ऑफ फेअर बिझनेस प्रॅक्टिसेस’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे झाले. लेखक विकेश वालिया यांनी पुस्तकाची पहिली प्रत राज्यपालांना भेट दिली....

राज्य सरकार गरीब दीन दलितांचं सरकार नसून दारू विकणाऱ्याच सरकार- देवेंद्र फडनवीस

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकार गरीब दीन दलितांचं सरकार नसून दारू विकणाऱ्याच सरकार आहे असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी केला आहे. ते आज भंडारा गोंदिया जिल्ह्यात...

येत्या डिसेंबर २०२३ पर्यंत मुंबई गोवा महामार्गावरील दोन्ही मार्गिकांचं काम पूर्ण होईल – मंत्री...

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई गोवा महामार्गावरच्या पनवेल ते कासू आणि कासू ते इंदापूर या दोन टप्प्यांतल्या ८४ किलोमीटर रस्त्यावरच्या एकेरी मार्गिकेवरून आगामी गणेशोत्सवाच्या आधी, १० सप्टे़ंबरपासून पूर्ण क्षमतेनं वाहतूक...

एसटीच्या प्रवाशांना स्वस्त दरात “नाथजल” या शुद्ध पेयजल योजनेचं लोकार्पण

मुंबई (वृत्तसंस्था) : एसटीच्या प्रवाशांना स्वस्त दरात, दर्जेदार शुद्ध पाणी मिळावं या उद्देशानं “नाथजल” या शुद्ध पेयजल योजनेचं लोकार्पण परिवहन मंत्री आणि एस.टी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांच्या हस्ते...

उद्योग क्षेत्रापुढील समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध : उद्योगमंत्री सुभाष देसाई

उद्योगमंत्र्यांचा उद्योजकांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद मुंबई : कोरोनामुळे उद्योग क्षेत्रापुढे अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्या सोडविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. संचारबंदीच्या काळात उद्योगांना...