राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार ‘ २०१९ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2019...

बारसूमध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प व्हावा यासाठी केंद्र सरकारला लिहिलेलं पत्र गैरसमजातून लिहिलं होतं –...

मुंबई (वृत्तसंस्था) : बारसूमध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प व्हावा यासाठी केंद्र सरकारला लिहिलेलं पत्र गैरसमजातून लिहिलं होतं. ती अंतिम भूमिका नव्हती असा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केला....

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत राज्य विधीमंडळात येत्या २६ डिसेंबरला ठराव मांडण्यात येणार

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत राज्य विधीमंडळात येत्या २६ डिसेंबरला ठराव मांडण्यात येणार आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज नागपूरमधे विधानभवन परिसरात वार्ताहरांना ही माहिती दिली. आपला ठराव...

२६ जानेवारीपासून मुंबई शहर आणि उपनगरात मॉल आणि काही व्यापारी आस्थापनं रात्रभर सुरु राहणार

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात २६ जानेवारीपासून मॉल आणि काही व्यापारी आस्थापनं रात्रभर सुरु राहणार आहेत. आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या निर्णयाला मंजूरी देण्यात आली. या निर्णयामुळे पोलिसांवर...

येत्या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याची शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी काल केली. काल पुण्यात याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, ‘‘नवीन शैक्षणिक...

शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या विभागीय आयुक्तांकडून सर्व बँकांना सूचना – सहकार मंत्री अतुल सावे

मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत आहे. येत्या 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ...

मिहानसाठी 992 कोटींच्या अतिरिक्त खर्चास मान्यता

मुंबई : नागपूर येथे आंतरराष्ट्रीय प्रवासी व माल वाहतूक हब विमानतळ विकसित करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मिहान प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या ९९२ कोटींच्या अतिरिक्त खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याचा...

वृक्षारोपण हे भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : भगवान श्रीकृष्णांनी संसाराला अश्वत्थ वृक्षाची उपमा दिली तर भगवान बुद्धांना बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले होते. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी जवळ अजानवृक्ष आहे. आपल्या देशात तुळशीपासून...

उद्या नव्हे तर आजच सरकार पाडून दाखवा -उद्धव ठाकरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजप नेते दररोज सरकार पडेल अशा वल्गना करीत आहेत. मात्र त्यांनी उद्या नव्हे तर आजच सरकार पाडून दाखवावे असे जाहीर आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...

निर्यातवाढ व परकीय चलनवृद्धीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत – केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांचे निर्देश

मुंबई : आंतरराष्ट्रीय व्यापारात प्रगती होऊन निर्यातवृद्धीमधून जास्तीत जास्त परकीय चलन मिळविण्यासाठी उद्योगांना चालना देण्यात यावी, अशा सुचना केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी काल संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. विशेष आर्थिक...