कृषि विभागाच्या सर्व योजनांचा लाभ आता महा-डीबीटी पोर्टलवरून एकाच अर्जावर मिळणार

मुंबई (वृत्तसंस्था) : कृषि विभागाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळण्यासाठी शेतकरी बांधवांनी महा-डीबीटी पोर्टलवर आपले अर्ज माहितीसह ३१ डिसेंबरपर्यंत सादर करावेत, असं आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले...

लाच स्वीकारणारे पोलीस आता कायमचे जाणार घरी

कोल्हापूर : पोलीस प्रशासनात अधिकारी किंवा कर्मचारी कामाच्या बदली लाच घेताना यापुढे पकडला जाईल त्याला निलंबित करण्याऐवजी थेट नोकरीतून काढून टाकले जाणार आहे. या नव्या निर्णयामुळे पोलीस प्रशासनातील भ्रष्टाचाराची...

राज्यातल्या नद्यांच्या संवर्धनासाठी प्रदूषण कमी करणारे प्रकल्प मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत राज्यातल्या कृष्णा, पंचगंगा, गोदावरी, तापी आणि मुळा मुठा या नद्यांच्या संवर्धनासाठी, एकूण 1 हजार 182 कोटी 86 लाख रुपये खर्चाचे प्रदूषण...

मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मद्य आणि बियरचा साठा जप्त

मुंबई : पालघर जिल्ह्याच्या उत्पादन शुल्क विभागाने मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्रात बंदी असलेला मद्य आणि बियरचा साठा जप्त केला तसंच साठा घेऊन येणारं वाहनही ताब्यात घेतलं आहे. वसईजवळच्या सकवार...

विधिमंडळाच्या सभापती, अध्यक्षांची ‘सुयोग’ला भेट

नागपूर :  विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ‘सुयोग’ पत्रकार निवास येथे भेट देऊन पाहणी केली व पत्रकारांशी संवाद साधला. प्रारंभी शिबीर प्रमुख...

पश्चिम क्षेत्रीय परिषदेमुळे केंद्र व राज्यांतील संबंध दृढ होण्यास मदत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पणजी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम क्षेत्रीय परिषदेची 24 वी बैठक संपन्न पणजी : पश्चिम क्षेत्रीय परिषद राज्यासाठी सार्थक असून राज्या-राज्यामध्ये आणि केंद्र व राज्यांमध्ये या परिषदेमुळे...

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात – दोन जणांचा मृत्यू

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सकाळी सुमारे सव्वा सात वाजण्याच्या सुमाराला खंडाळा...

सायबर धोक्यापासून वाचण्यासाठी विद्यार्थ्यांनी ‘सायबर सुरक्षा दूत’ व्हावे – सायबर सुरक्षा विषयावरील चर्चासत्रात सायबर...

सायबर सुरक्षेसंदर्भातील जनजागृतीसाठी महाराष्ट्र सायबर आणि इस्राईल दूतावासाचा उपक्रम मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता व इंटरनेट ऑफ थिंग्समुळे पुढील पंधरा वर्षांत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड बदल होणार आहेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात इंटरनेटचा...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बारावीच्या परीक्षेतील यशस्वींचे अभिनंदन

मुंबई : बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. मुख्यमंत्री संदेशात म्हणतात, आयुष्यात परीक्षेतील यशाला महत्त्व असतेच....

मुंबईतल्या ५० टक्क्यापेक्षा जास्त बालकांमध्ये कोविड १९ विरोधी प्रतिपिंड विकसित

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या ५० टक्क्यापेक्षा जास्त बालकांमध्ये कोविड १९ अँटिबॉडीज, म्हणजे प्रतिपिंड विकसित झाल्याचं आढळलं आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, आणि त्यामध्ये लहान मुलांना...