राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट
मुंबई (वृत्तसंस्था) : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीत दहा बालकांचा झालेला मृत्यू अत्यंत क्लेशदायक आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना तात्काळ लागू कराव्यात, असे...
‘कोरोना’ या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर ‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
मुंबई : कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवार, दि. १९ मार्च रोजी सोशल मीडियावरून लाईव्ह प्रसारणाद्वारे राज्यातील जनतेला आवाहन केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मिती दिलखुलास...
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा राज्यापालांकडे दावा
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं राज्यापालांकडे राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठीचा दावा केला आहे. यासंदर्भात एकनाथ शिंदे, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात या तीनही पक्षांच्या विधीमंडळ गटनेत्यांच्या...
राज्यात ६२ लाख ३९ हजार ७३९ क्विंटल अन्नधान्य वाटप
अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती
मुंबई : राज्यातील 52 हजार 425 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि.1 ते 23 एप्रिल 2020 या कालावधीत राज्यातील...
इन्फ्लुएन्झा H3N2 आणि कोविड१९बाबत राज्यातली आरोग्य यंत्रणा सजग
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली आरोग्य यंत्रणा इन्फ्लुएन्झा H3N2 आणि कोविड१९बाबत सजग झाली आहे. येत्या काही दिवसात ही रुग्णसंख्या कमी होईल, असा विश्वास आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आज व्यक्त केला. मुख्यमंत्री...
पर्यायी इंधन परिषद शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी उपयुक्त ठरेल – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे
पुणे : पुणे शहर हे नेहमीच नवनवीन बदलांसोबत राहिले असून नवीन क्रांतिकारी कल्पना, ज्ञान, वारसा, नाविन्यता, संस्कृती, चैतन्य ही येथील बलस्थाने आहेत. त्यामुळे पुण्यात भरवलेली पर्यायी इंधन परिषद शाश्वत...
मागासवर्गीय व अपंग यांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी ग्रामपंचायतीने अनुक्रमे १५ टक्के व ५ टक्के...
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यामधील मोहोळ तालुक्यातील सर्वच्या सर्व ग्रामपंचायतमध्ये मागासवर्गीयांकरता जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी १५ टक्के निधी उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच अपंग व्यक्तींकरता जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी ५ टक्के निधी...
सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : सीमावर्ती भागातील गावे आणि मराठी बांधवांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे आणि पूर्ण ताकदीने उभे आहे अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. तसेच सर्व सीमावर्ती भागातील...
सुतगिरणीच्या समस्या दूर करण्यासाठी एनसीडीसीतर्फे निधी उपलब्ध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चोपडा येथील तापी शेतकरी सहकारी सुतगिरणीच्या समस्या दूर करण्यासाठी आणि एनसीडीसी तर्फे निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनातर्फे सहकार्य करण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे कामगार...
ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथे एका कंपनीत लागलेल्या आगीत कोट्यावधी रुपयांचे नुकसान
मुंबई (वृत्तसंस्था) : ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथे सरवली एमआयडीसी परीसरात असलेल्या कपिल रेयॉन इंडिया या डाईंग कंपनीत काल मध्यरात्रीच्या सुमाराला आग लागली आहे. या कंपनीत कच्च्या आणि पक्क्या कपड्याचा...











