प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागणार
मुंबई : जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास विद्यार्थ्यांना यापूर्वी विलंब होत असे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पडताळणीसाठी दिलेल्या अर्जाच्या पावतीच्या आधारावर प्रवेश देण्यात येत असे. यानुसार विद्यार्थ्यांना मुदत वाढवून दिली जात असे....
‘वंदेभारत’ अभियानांतर्गत ८७ विमानांनी १४ हजार २०३ प्रवासी मुंबईत दाखल
मुंबई : ‘वंदेभारत’ अभियानांतर्गत 87 विमानांतून तब्बल 14 हजार 203 प्रवासी मुंबईत दाखल झाले असून ते विविध देशातून मुंबईत आले आहेत. 1 जुलै 2020 पर्यंत आणखी 71 विमानांनी प्रवासी...
तरुणांमधील उद्योजकतेला प्रोत्साहनासाठी विविध प्रभावी उपाययोजना राबविणार – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक
मुंबई : नाविन्यपूर्ण संकल्पना तसेच उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत स्टार्टअप प्रदर्शन (Startup Expo – VC Mixer) हा उपक्रम आज येथे यशस्वीरित्या...
हंजर बायोटेक कंपनीच्या गैरव्यवहार प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी – एकनाथ शिंदे
मुंबई : कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करून खत तयार करणाऱ्या नागपूर येथील हंजर बायोटेक कंपनीच्या गैरव्यवहार प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी...
माहिती व जनसंपर्कचे शिष्टमंडळ राज्य शासनाच्या मान्यतेने इस्त्राईल दौऱ्यावर
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ हे नोव्हेंबर 2019 मध्ये इस्त्राईल दौऱ्यावर गेले होते. याबाबत माध्यमांमध्ये विपर्यस्त वृत्त प्रसिद्धीस येत आहेत. परंतु, हे शिष्टमंडळ इस्त्राईलचे भारतातील कौन्सुलेट जनरल,...
स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानार्थ सकारात्मक भूमिका घेऊन त्यांच्या मागण्या प्राधान्याने मान्य कराव्यात
मुंबई : स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानार्थ त्यांच्या आणि वारसदारांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून पुढील एका महिन्यात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
विधानभवन येथे राज्यातील...
महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाचे छापे
मुंबई (वृत्तसंस्था) : रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये मालमत्ता खरेदी संदर्भातल्या कथित आर्थिक घोटाळ्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मुंबई, पुणे, दापोली इथल्या काही मालमत्तांवर धाड टाकली...
राज्य शासनाची नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू
मुंबई (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनानं नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली असून या योजनेत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी सहा हजार रुपये जमा...
महिलांनी कुटुंबप्रमुख म्हणून अधिक सक्षम राहण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन
एसएनडीटी विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ
मुंबई : महिलांमध्ये असणारा आत्मविश्वास, धाडस हे तिला नेहमीच पाठबळ देत असते. महिला ही सहनशक्तीचा मोठा खजिना आहे. महिलांनी स्वत:च्या सक्षमीकरणाबरोबरच कुटुंबव्यवस्थेच्या प्रमुख या भूमिकेतून...
राज्यातल्या पाटबंधारे प्रकल्पांमधे सुमारे ३७ टक्के जलसाठा शिल्लक
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या मोठे, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पांमधे २५ मे अखेर ३६ पूर्णांक ६८ टक्के जलसाठा शिल्लक असल्याचं राज्य शासनाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे. राज्यातल्या टंचाईग्रस्त भागात ४०१...










