कुपवाड्यातील भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते...

मुंबई : काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेनजीकच्या ४१ राष्ट्रीय रायफल (मराठा एलआय) या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसविण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकार्पण उद्या मंगळवार दि. ७...

कोव्हिड-१९ रुग्णांमध्ये पुन्हा वाढ झाल्याने सोन्याला आधार

कच्चे तेल आणि बेस मेटलची मागणी घटणार मुंबई : कोव्हिड-१९ च्या दुस-या लाटेमुळे निर्माण झालेल्या चिंतेने गुंतवणूकदार सुरक्षित मालमत्ता समजल्या जाणा-या सोन्याकडे आकर्षित झाले. तर कच्चे तेल आणि बेस मेटलची मागणी...

रूग्ण दुपटीचा वेग १४ दिवसांवर आणण्यात यश – मुख्य सचिव अजोय मेहता यांची माहिती

लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णसंख्येचा गुणाकार रोखण्यास मदत; कोरोना रुग्णांसाठीच्या उपचार सुविधेला गती मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु केलेल्या उपाययोजनांमुळे राज्यात कोरोना रुग्ण दुपटीचा वेग (डबलींग रेट) 14 दिवसांवर आणण्यात यश...

कोरोनाची तिसरी लाट येऊच नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाची तिसरी लाट येऊच नये यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे, मात्र ती आलीच तर त्याची घातकता कमी व्हावी, यादृष्टीनं उपाययोजना आणि प्रयत्न सुरु आहेत...

राज्यात कोविडची दूसरी लाट येऊ देणार नाही असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्धार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात कोविडची दूसरी लाट येऊ देणार नाही असं प्रतिपादन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. आपलं सरकार यासाठी प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. ते आज...

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील चार आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयाने भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील हेनी बाबू, सागर गोरखे, रमेश गायचोर आणि ज्योती जगताप या चार आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे. सामाजिक...

मुंबईतील कोरोना प्रतिबंधाचे जगाकडून कौतुक; आता आणखी कसोटी, गाफील राहू नका – मुख्यमंत्री उद्धव...

मुंबईतील महापालिका अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत पावसाळ्यातील समस्यांच्या उपाययोजनांबाबतही निर्देश मुंबई : ‘मुंबईसारख्या लोकसंख्येची मोठी घनता असलेल्या शहराकडे सगळ्या जगाचे लक्ष लागून राहिले होते. आपण प्रयत्नपूर्वक या विषाणूचा संसर्ग रोखला आहे....

राज्यातल्या सत्तासंघर्षावर घटनापीठात २७ सप्टेंबरला सुनावणी

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाबाबत घटनापीठापुढची सुनावणी आता येत्या २७ सप्टेंबरला होणार आहे. शिवसेना कोणाची याबाबत निर्णय घ्यायला निवडणूक आयोगाला मनाई करण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या अंतरिम याचिकेची सुनावणी आज...

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचं निधन

मुंबई (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचं आज सकाळी निधन झालं. ते ४६ वर्षांचे होते. १९ एप्रिलला त्यांना कोरोनाची लक्षणं आढळली होती. पुण्यातल्या जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु...

कोविडसंदर्भात राज्यात ४ लाख ६९ हजार व्यक्ती क्वारंटाईन

एक लाख ३६ हजार गुन्हे दाखल; विविध गुन्ह्यांसाठी ९ कोटी १८ लाखांचा दंड – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार...