घरोघरी जाऊन लसीकरण करण्याच्या मोहीमेचा फेरविचार करावा, मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितले
मुंबई (वृत्तसंस्था) : घरोघरी जाऊन लसीकरण करण्याच्या मोहीमेचा फेरविचार करावा, असं मुंबई उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला सांगितलं होतं. केरळ आणि जम्मू काश्मीर मध्ये याआधीच ही मोहीम राबवली जात आहे....
राज्यात अनेक ठिकाणी काल अवकाळी पाऊस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात अनेक ठिकाणी काल अवकाळी पाऊस झाला. धुळे जिल्ह्यात काल रात्री पावसात झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये ३ जण ठार तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत....
कृषी घटकांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या स्मार्ट प्रकल्पाचे मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण
मुंबई : राज्यातील कृषी व कृषीपूरक व्यवसायाशी निगडीत सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र राज्य कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात आज झालेल्या राज्य...
आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य सुरक्षा उपलब्ध करुन देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गावर उपचार करून घ्यायला तयार नसणाऱ्या रुग्णांपासून डॉक्टर, परिचारिका तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य सुरक्षा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले...
भारत आणि बांगलादेशातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक सुदृढ करण्यासाठी बौद्ध धर्म सेतूचे कार्य करेल –...
मुंबई : भगवान गौतम बुद्ध यांनी देशाला व जगाला शांती व प्रेमाचा संदेश दिला. भारत व बांगलादेश या देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध अधिक सुदृढ करण्यासाठी बौद्ध धर्म सेतूचे कार्य करेल, असा...
रोजगाराच्या नव्या मागणीनुसार तरुणांना प्रशिक्षण देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक तरुणांचे रोजगार गेले, मात्र आता रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत, त्यानुसार कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागानं नवीन मागणीप्रमाणे तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी...
महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेना यांचे प्रयत्न सुरु
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेना यांचे प्रयत्न सुरु असून, त्यादृष्टीनं खलबतं सुरु आहेत. महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी शिवसेनेबरोबर हातमिळवणी करता येईल का याविषयी...
राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीवर भर देण्यात येत असून शेतकरी आत्महत्या रोखून सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियानाची स्थापना करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतीला जनआंदोलनाचे स्वरूप...
रोजगार मागणारे नाही तर रोजगार देणारे व्हा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा शुभारंभ
पाच वर्षात दहा लाख रोजगार निर्मितीचे लक्ष
पाचशे कोटीची अर्थसंकल्पात तरतूद
उद्घाटनाच्याच दिवशी दिली 1600 उद्योग घटक स्थापन करण्याच्या प्रस्तावांना बॅंकांची मंजूरीपत्रे
मुंबई : तरूणांनी केवळ...
भारतातील सोन्याच्या गुंतवणुकीचे आकलन
(लेखक: श्री प्रथमेश माल्या, एवीपी- रिसर्च नॉन एग्री कमोडिटी एंड करेंसी, एंजेल ब्रोकिंग लिमिटेड)
भारतीयांचे सोन्यावरील प्रेम हे जगाच्या इतर भागातील पिवळ्या धातूवरील प्रेमाच्या तुलनेत समजण्यापलिकडे आहे. तिथे याकडे गुंतवणुकीचा...