राज्यात सुमारे २ हजार ८०० रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल सुमारे २ हजार ८०० रुग्ण कोरोनामुक्त झाले तर नव्या १ हजार ६०० रुग्णांची नोंद झाली. राज्यात काल ४९ जणांचा मृत्यू कोरोनामुळं झाल्याचं आरोग्य विभागाच्या...
लोककलावंत छगनराव चौगुले यांच्या निधनाने महाराष्ट्राचे सांस्कृतिक नुकसान
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची श्रद्धांजली
मुंबई : लोककलावंत छगनराव चौगुले यांच्या निधनाने महाराष्ट्राचे सांस्कृतिक नुकसान झाले आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त...
जलसंवर्धन हे जनआंदोलन होण्यास ‘मन की बात’ मुळे गती मिळेल – देवेंद्र फडणवीस
नागपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ हा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी रामगिरी येथे ऐकला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा प्रधानमंत्री झाल्यानंतर ‘मन की बात’चा आज...
राज्यातील रिक्त सरपंच, उपसरपंच पदांची निवड होणार
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
मुंबई : राज्यात काही ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी होण्यासाठी आवश्यक असलेल्या ग्रामपंचायतींच्या बैठका घेण्यास संमती देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव...
बस वाहतूकीवर निर्बंध घालण्याच्या निर्णयाचा मुंबई बसमालक संघटनेचा निषेध
मुंबई : राज्यातल्या आंतरजिल्हा खासगी बस वाहतूकीवर निर्बंध घालण्याच्या निर्णयाचा मुंबई बसमालक संघटनेनं निषेध केला आहे.
परराज्यातल्या स्थलांतरित कामगारांना नेण्याच्या नावाखाली तिथले बसमालक अवैधरीत्या राज्यात व्यवसाय करत असून राज्यातले बस...
स्वच्छता पंधरवड्यानिमित्त कोकण रेल्वेची स्वच्छता मोहिम
मुंबई : स्वच्छ आणि हरित भारताच्या उभारणीसाठी ‘स्वच्छ भारत उपक्रम’ हा महत्वाचा टप्पा आहे. ‘स्वच्छ रेल-स्वच्छ भारत’ या मोहिमे अंतर्गत कोकण रेल्वे सर्व रेल्वे स्थानक आणि रेल्वे गाड्यांमध्ये स्वच्छता...
समृद्धी महामार्गाचं ४० टक्के काम पूर्ण
मुंबई : मुंबई नागपूर जलदगती मार्गाचं ४० टक्के काम पूर्ण झालं आहे. डिसेंबर २०२१ पर्यंत इगतपुरी ते नागपुर हा रस्ता पूर्णपणे कार्यान्वित होईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास विकास महामंडळाच्या...
‘ब्रेक द चेन’अंतर्गत राज्यात १ मे पर्यंत कडक निर्बंध राहणार
मुंबई :- राज्यावरील कोरोनाचे संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवार दि १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून दि १ मे च्या सकाळी ७ पर्यंत...
जिजाऊ माँ साहेब म्हणजे नेतृत्व, कर्तृत्व, मातृत्वाची मूर्ती!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
मुंबई : राजमाता जिजाऊ माँ साहेब यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते साकारण्याची कर्तबगारी दाखविली. त्या नेतृत्व, कर्तृत्व...
सामाजिक कार्यकर्त्या सविताताई रणदिवे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली
मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईतील निष्ठावान सैनिक, उपेक्षितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या, ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच्या पत्नी सविताताई रणदिवे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले...










