जीवनावश्यक वस्तुंच्या किराणा किटचे मोफत वाटप

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय होम क्वारंटाइन असलेल्या हजारो ऊसतोडणी मजुरांना मिळणार लाभ बीड जिल्हा परिषदेतून एक कोटी ४३ लाख रुपये निधी मंजूर मुंबई : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी...

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना देशभरातून अभिवादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज १२५वी जयंती आहे. यानिमीत्तानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम.व्यंकैय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. आपल्या स्वतंत्र...

कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात कालपासून जोरदार पाऊस

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात कालपासून सोसाट्याचा वारा, आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होत आहे. ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती...

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबई इथं घेतलं जाणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबई इथं घेतलं जाणार आहे. यासाठीची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केली जाणार असल्याचं, कालच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगण्यात आलं. हिवाळी अधिवेशन येत्या...

विदर्भ मराठवाड्यात उष्णतेची लाट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या २४ तासांत विदर्भात बहुतेक सर्व ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान काल नागपूर इथं ४६ पूर्णांक ८...

अमिताभ बच्चन यांचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून अभिनंदन

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अमिताभ बच्चन यांचे दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले आहे. चित्रपट सृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांना अत्यंत प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर...

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ९६ हजार ६६१ मतदान केंद्रे

मुंबई : राज्यात मतदारांची संख्या वाढल्याने विधानसभा निवडणुकीसाठी 1 हजार 188 सहाय्यकारी मतदान केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यात मतदान केंद्रांची एकूण संख्या 96 हजार 661 एवढी असणार...

ईजोहरीची मुथूट गोल्ड बुलियन कॉर्पोरेशनसह भागीदारी

मुंबई : ज्वेलरी खरेदीसाठी भारतातील पहिले, सर्वात मोठे आणि विविध खरेदीचे पर्याय उपलब्ध असलेले मार्केटप्लेस, ईजोहरीने त्याच्या विस्तारीत ज्वेलर नेटवर्कमध्ये सोन्याचा आणखी एक प्रकार समाविष्ट केला आहे. ब्रँडने ज्वेलर पार्टनर...

लॉकडाऊनच्या काळात सायबरचे ३९८ गुन्हे दाखल

२१२ लोकांना अटक पुणे ग्रामीणमध्ये नवीन गुन्ह्याची नोंद   मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पाऊले उचलली असून...

महात्मा गांधी यांना स्वच्छतेतून आदरांजली वाहण्याचे राज्यपालांचे आवाहन

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला स्वच्छता, वृक्षारोपण तसेच परोपकारी कृतींमधून महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्याचे आवाहन केले आहे. महात्मा गांधी यांची 150 वी जयंती त्यांच्या सत्य, अहिंसा...