युवकांनी समाजहितासाठी कार्य करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

विलेपार्ले येथील संन्यास आश्रमाचा अमृत महोत्सव मुंबई : युवकांनी शूरवीर बनून समाज हितासाठी, राष्ट्रधर्म वाढविण्यासाठी कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. विलेपार्ले येथील संन्यास आश्रमाच्या अमृत...

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं वेतन वेळेवर होण्यासाठी यंत्रणांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : जिल्हा परिषदेच्या तसंच खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं वेतन वेळेवर व्हावं याकरता शालार्थ प्रणालीसह इतर यंत्रणांमध्ये सुधारणा करण्यात याव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित...

सरकारचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचविण्यात ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ प्रदर्शन महत्त्वाची भूमिका बजावेल –...

मुंबई : गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारने विविध लोकाभिमुख निर्णय घेतले असून या निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ या संकल्पेनवरील प्रदर्शन महत्त्वाची भूमिका बजावेल,...

राज्यात कोरोना बाधित ३ नवीन रुग्ण राज्यातील एकूण रुग्ण संख्या १२५ – आरोग्यमंत्री राजेश...

मुंबई : राज्यात आज कोरोनाचे तीन नवीन रुग्णांची नोंद झाली असून गुरूवार संध्याकाळपर्यंत राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२५ झाली आहे. मुंबई, सिंधुदुर्ग आणि नागपूर येथे प्रत्येकी एक...

मुंबई, पुण्यासह महानगरपालिकांच्या शाळांचा दिल्लीच्या धर्तीवर विकास करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

ग्रामविकास विभागामार्फत शाळांसाठी २० टक्के निधी मुंबई : मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड तसेच नवी मुंबईसारख्या महानगरांतील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी दिल्लीमधील सरकारी शाळांच्या धर्तीवर इथल्या महापालिकांच्या शाळांचा विकास...

योगाच्या माध्यमातून जीवन आरोग्यदायी बनवू या ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नांदेड : प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योगास अत्यंत महत्त्व असले पाहिजे म्हणून योगाच्या माध्यमातून आपलं जीवन कायमस्वरुपी निरोगी व आरोग्यदायी बनविण्याचा प्रयत्न करूया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नांदेड येथे राज्य शासनाच्यावतीने...

उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात मोठा निर्णय

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात मोठा निर्णय दिला आहे. येत्या 5 दिवसांच्या आत घोटाळ्यातील सबंधित नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत....

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणाऱ्या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज करू नका

मुख्यमंत्र्यांची रेल्वेमंत्री, पर्यावरण मंत्र्यांना विनंती वाघांच्या अधिवासाला धोका पोहोचण्याची शक्यता मुंबई : व्याघ्र संवर्धनाला खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य दिले असून व्याघ्र प्रकल्पाचे यश आपण जगभर सांगतो ही गोष्ट लक्षात...

मुंबईत काम करणाऱ्यांना कल्याण-डोंबिवलीत प्रवेश नाही

नवी दिल्‍ली : मुंबईत काम करणाऱ्यांना कल्याण-डोंबिवली महापालिकेनं प्रवेश बंदी केली आहे. शुक्रवारपासून त्यांना कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत प्रवेश मिळणार नाही. मुंबईतल्या सरकारी आणि खासगी रुग्णालयात काम करणारे कर्मचारी आणि मुंबई...

निवृत्तीवेतनधारकाच्या निधनानंतर कुटुंब निवृत्तीवेतनधारकाचे निवृत्तीवेतन संयुक्त खात्यात जमा करण्यास मान्यता

संयुक्त खाते नसल्यास स्वतंत्र खाते उघडणे अनिवार्य मुंबई : निवृत्तीवेतनधारकांचे मासिक निवृत्तीवेतन जमा करण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांना संयुक्त बँक खाते उघडण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. या खात्याद्वारे केवळ निवृत्तीवेतनधारक हयात असेपर्यंत त्याला किंवा...