काल संध्याकाळपासून मुंबईतून तब्बल १ लाख ३५ हजार परप्रांतिय घराकडे रवाना
मुंबई : राज्यात लॉकडाऊनमुळे अडकलेले स्थलांतरित मजूर आणि इतरांना त्यांच्या राज्यांमधे पाठवण्यासाठी काल संध्याकाळपासून ९३ गाड्या सोडण्यात आल्या. त्यातून उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, तामीळनाडू, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांमधल्या...
रिद्धपूरला मराठीचे विद्यापीठ, रेल्वे स्थानक व्हावे – महानुभव परिषदेची मागणी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना...
नागपूर : अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र रिद्धपूर (ता.मोर्शी) येथे मराठी भाषेचे विद्यापीठ व्हावे तसेच रिद्धपूर येथे रेल्वे स्थानक व्हावे या मागणीचे निवेदन अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव...
महाराष्ट्र पोलिसांचा खास संदेश…..!
मुंबई (वृत्तसंस्था) : नागरिकांच्या सेवेत नि:स्वार्थपणे, निष्ठेने कार्य करत असलेल्या विविध क्षेत्रातील कोरोनायोद्धांना महाराष्ट्र पोलीस दलाचा सलाम!
https://twitter.com/airnews_pune/status/1292454087930216448
फिटर ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंजच्या नव्या आवृत्तीची घोषणा
मुंबई : लोकांना निरोगी राहण्यासाठी सतत प्रेरणा देणा-या फिटर (Fittr) या पुण्यातील फिटनेस स्टार्टअपने फिटनेस स्पर्धेची आणखी एक नवी आवृत्ती आणली आहे. ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज (टीसी) सिरीज ११ असे या...
पर्यावरण दिनानिमित्त वरळीत मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण
मुंबई: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईतील वरळीच्या लाला लजपतराय रोड परिसरात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मागील वर्षी लावण्यात आलेल्या वृक्षांचीही त्यांनी यावेळी पाहणी केली. यावेळी माजी...
‘अमृत’ संस्थेसाठी बोधचिन्ह व घोषवाक्य स्पर्धा; विजेत्याला एक लाख एकशे एक रूपयांचे पारितोषिक
मुंबई : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) AMRUT संस्थेसाठी बोधचिन्ह (Logo) आणि घोषवाक्य (Tagline) रचना स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्याला बक्षीस रक्कम रु. १,००,१०१/- (रुपये...
अमेरिकी डॉलर कमकुवत झाल्याने सोन्याला झळाळी
मुंबई : मागील आठवड्यात स्पॉट गोल्डमध्ये सुमारे १.१ टक्क्यांची वाढ नोंदवली. अमेरिकी सरकारच्या डोविश दृष्टीकोनाचे हे परिणाम असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी...
शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी करून अहवाल पाठवण्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी करून अहवाल पाठवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
राज्यात पावसामुळे नाशिकमध्ये दोन आणि हिंगोलीमध्ये एका...
नाशिक इथून ४० बस मधून मजुरांना मूळ गावी सोडलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दररोज उन्हा तान्हात पायपीट करीत आपल्या मूळ गावी जाणाऱ्या परप्रांतीयांना राज्य परिवहन महामंडळानं दिलासा दिला आहे. नाशिक इथून मध्यरात्री 40 बस मधून मजुरांना पाठवलं गेलं.
यात...
कोरोना प्रतिबंधक नियम न पाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची गरज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून व्यक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाविषयक, निर्बंध न पाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हायला हवे. तसंच निर्बंधाचं पालन न केल्यास आणखी कठोर निर्बंध लावावेच लागतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते...










