दिवाळी सुट्ट्यांमध्ये अतिरिक्त गाड्या सोडण्याचा राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांच्या कालावधीत आपापल्या गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळानं यंदा राज्यभरात १ हजार ४९४ अतिरिक्त बस सोडण्याचा निर्णय घेतला...

माता भगिनींना सुरक्षेचे कवच असणारा ‘दिशा’ कायदा आगामी अधिवेशनात संमत करणार – गृहमंत्री अनिल...

मुंबई : राज्यातील माता भगिनींसाठी सुरक्षेचे मोठे कवच निर्माण करणारा ‘दिशा’ कायदा येत्या अधिवेशनात संमत करून घेणार, अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित ‘दिशा’ कायदा...

अरविंद सावंत आणि रविंद्र वायकरांची नियुक्ती राज्य सरकारकडूनच रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य शासनानं शिवसेना खासदार अरविंद सावंत यांची महाराष्ट्राच्या संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी केलेली नेमणूक रद्द केली आहे. तसंच आमदार रविंद्र वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य समन्वयक...

राज्यातील आरोग्य सुविधा सक्षम करण्यास प्राथमिकता – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यातील शंभराव्या कोरोना रुग्ण चिकित्सा केंद्राचे गोकुळदास तेजपाल रुग्णालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-लोकार्पण मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात विविध उपाययोजना करण्यात येत असून दर्जेदार आरोग्य सुविधांची उभारणी करण्यात येत...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर रशिया दौऱ्यावर रवाना

मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण तसेच तैलचित्राचे अनावरण अशा दोन कार्यक्रमांसाठी  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर हे काल रात्री रशिया दौऱ्यावर...

रुटरचा गेमिंग आणि ई स्पोर्ट्स क्षेत्रात प्रवेश

मुंबई : कोव्हिड-१९चा उद्रेक आणि त्यामुळे झालेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे अनेक लोक मन रमवण्यासाठी गेमिंगमध्ये रस घेत आहेत. त्यामुळे भारतातील सर्वात मोठ्या स्पोर्ट्स कम्युनिटी प्लॅटफॉर्म रुटरने मे महिन्याच्या सुरुवातीला आपल्या अॅपवर...

सामान्य शेतकरी बनून कृषिमंत्री जेव्हा कृषि निविष्ठांच्या दुकानात जातात

शिल्लक असतानाही खते, बियाणे शेतकऱ्यांना न दिल्यास विक्रेत्यांवर कठोर कारवाई – कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश मुंबई : शेतकऱ्यांना खते, बियाणे मिळताहेत की नाही हे पाहण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे...

राज्य सरकारच्या अनलॉक-४ चे नियमावली जारी

नवी दिल्ली : कोरोना प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनलॉक-४ ची नियमावली जारी करण्यात आली असून राज्यातली टाळेबंदी ३० सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्यातली जिल्हांतर्गत ई पासची अटही काढून टाकण्यात...

आरोग्यविषयक कार्यासाठी बृहन्मुंबई महनगरपालिकेला केंद्रसरकारचे चार पुरस्कार

मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्यविषयक कार्यकर्तृत्वाचा गौरव काल नवी दिल्लीत करण्यात आला. केंद्र-सरकारद्वारे क्षयरोग नियंत्रण विषयक कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. काल संध्याकाळी नवी दिल्लीत झालेल्या...

राज्यात सर्वत्र त्रिपुरारी पौर्णिमा आणि गुरु नानक जयंतीचा उत्साह

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अनेक ठिकाणी काल रात्रीपसून  दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी देवालयांमध्ये टिपूर पाजळले गेले. पालघर जिल्ह्यात केळवे इथल्या शितळादेवी...