मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याचं सूत्रं अमित शहा यांच्या उपस्थितीतच ठरलं होतं शिवसेना अध्यक्ष...
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर, आज संध्याकाळी शिवसेना भवनात शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. त्यांनी सांगितलं की, मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याचं...
२ हजार ४७ सालापर्यंत भारताच्या संकल्पानांना मुर्तरुप देण्यासाठी राष्ट्रीय छात्रसेनेच्या छात्राचं योगदान महत्वपूर्ण –...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २ हजार ४७ सालापर्यंत भारताच्या संकल्पानाना मुर्तरुप देण्यासाठी राष्ट्रीय छात्रसेनेच्या छात्राचं योगदान महत्वपूर्ण असेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीतल्या करिअप्पा...
बैलगाडा शर्यतीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार
मुंबई : राज्य सरकारच्या पाठपुराव्याने बैलगाडा शर्यतीला महाराष्ट्रात परवानगी मिळाली आहे.बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील बैलगाडा शर्यत सुरु करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, या संदर्भातील नियमांचे...
शेतकऱ्यांना सुवर्णकाळ आणण्यासाठी राज्यात सत्तापरिवर्तन करावं – शरद पवार
नाशिक : शेतकऱ्यांना सुवर्णकाळ आणण्यासाठी राज्यात सत्ता परिवर्तन करावं, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा आणि पिंपळगाव इथं त्यांनी प्रचार सभा घेतल्या....
खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक
पुणे : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खते, बियाणे, किटकनाशके उपलब्ध करुन देण्याबाबतचे आवश्यक ते नियोजन कृषि विभागाने करावे. कृषि निवीष्ठाबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यासाठी...
मालाड दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी; राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक सज्ज असल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही
45 वर्षातील विक्रमी पावसामुळे मुंबईच्या पाणीनिचरा व्यवस्थेवर ताण
मुंबई : मालाड येथे पाणीपुरवठा व्यवस्थेजवळील संरक्षक भिंत कोसळल्याच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. मृतांच्या कुटुंबियांना राज्य शासन आणि मुंबई महापालिकेतर्फे प्रत्येकी...
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विकासासाठी दुग्धप्रक्रियेवर भर द्या- सुनील केदार
नागपूर : मराठवाडा व विदर्भातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून त्यांच्या विकासासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने दुग्धप्रक्रियेवर भर देण्याची आवश्यकता असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी...
डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अपात्रतेसंदर्भातल्या मुद्याबाबतचा कायदेशीर भाग उपमुख्यमंत्री सभागृहासमोर मांडणार
मुंबई (वृत्तसंस्था) : विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अपात्रतेसंदर्भातल्या मुद्यावर सभागृहात चर्चा करण्याची पद्धत नाही तरीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बाबत कायदेशीर भाग सभागृहासमोर मांडतील...
महिला अत्याचारांच्या घटनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून गंभीर दखल; गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश
मुंबई : राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून गुन्हेगारांवर तातडीने कडक कारवाई करावी असे आदेश त्यांनी गृहविभागास दिले आहेत.
महिला व बालकांची सुरक्षितता हा शासनाच्या सर्वोच्च...
डॉ. दिलीप मालखेडे यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती
मुंबई : पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे यांत्रिकी अभियांत्रिकी विषयाचे प्राध्यापक असलेल्या डॉ. दिलीप नामदेवराव मालखेडे यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा...











