टंचाईच्या अनुषंगाने पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य द्यावे – पालकमंत्री राधकृष्ण विखे-पाटील
पशुसंवर्धन विभागाने चारा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने तात्काळ कार्यवाही करावी
जिल्ह्यातील साडेपाच लाख शेतकऱ्यांनी घेतला एक रुपयात पिक विमा योजनेचा लाभ
सोलापूर : जिल्ह्यात अनेक तालुक्यांत कमी पाऊस झाल्यामुळे टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगाने नियोजन करताना पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देण्यात यावे. तसेच त्याबाबत ...
राज्यात कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं – अजित पवार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. यासंदर्भात मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात आयोजित सर्वपक्षीय बैठकीत ते आज बोलत होते.
महाराष्ट्रवासियांनी...
पुण्यात होणाऱ्या जी २0 बैठकीनिमित्त शहर स्वच्छ ठेवून, आगळ्यावेगळ्या आदरातिथ्याचा अनुभव देण्याचं संपर्क मंत्री...
मुंबई (वृत्तसंस्था) : पुढील महिन्यात पुण्यात होणाऱ्या जी २0 बैठकीनिमित्त आपलं शहर स्वच्छ ठेवून, येणाऱ्या पाहुण्यांना पुणेकरांच्या आगळ्यावेगळ्या आदरातिथ्याचा अनुभव देण्याचं आवाहन जिल्ह्याचे संपर्क मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
या...
लॉकडाऊनच्या काळात सायबर संदर्भात ४५० गुन्हे दाखल; २३९ लोकांना अटक
ठाणे शहरात नवीन गुन्ह्याची नोंद
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. राज्यात सायबर संदर्भात ४५० गुन्हे दाखल झाले असून...
संकटकाळात शासनाकडून लाख मोलाची मदत!
मुंबई : जगभर कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावाला थांबविण्यासाठी वेगवेगळी पावले उचलेली जात आहेत. यातच भारतात 24 मार्चपासून भारत सरकारने देशभर लॉकडाऊनचा निर्णय घेतला. ‘जे लोक जिथे असतील त्यांनी तिथेच राहावे’...
टाळेबंदी हटवायला सुरुवात केल्यामुळे पुढं आलेलं आव्हान सर्वांच्या सहकार्यानं निश्चितपणे पेलू, असा मुख्यमंत्री उद्धव...
मुंबई (वृत्तसंस्था) : लॉक उघडायला सुरुवात केली असल्यामुळे राज्य सरकारपुढं आव्हान आहे, पण सर्वांच्या सहकार्यानं ते निश्चितपणे पेलू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. पुण्यात हिजवडी...
मराठी भाषेच्या प्रसार आणि प्रचारासाठी वर्षाचे ३६५ दिवस कार्यरत असणे आवश्यक – उच्च व...
मुंबई : मराठी भाषेच्या प्रसार आणि प्रचाराचे कार्य केवळ मराठी भाषा गौरव दिनापुरते मर्यादित न ठेवता ते वर्षाचे 365 दिवस चालू ठेवणे आवश्यक आहे, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय...
सार्वजनिक बांधकाम विभागाकडील कंत्राटदारांना नोंदणीसाठी डिसेंबर अखरेपर्यंत मुदतवाढ
मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रु.१.५० कोटी किंमतीपर्यंत नोंदणी असलेल्या ज्या कंत्राटदारांची नोंदणी माहे जानेवारी २०२० ते माहे डिसेंबर २०२० या कालावधीत संपुष्टात आलेल्या अथवा येणाऱ्या सर्व कंत्राटदारांच्या नोंदणीकरणास...
राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार!
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून शनिवारी त्यासंदर्भात शासन...
हाफकिनला राज्य सरकार पूर्ण पाठबळ देणार असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
मुंबई (वृत्तसंस्था) : हाफकिन इन्स्टीट्युटमध्ये कोरोना लस तयार करण्याची पूर्ण क्षमता असून राज्य सरकार हाफकिनला पूर्ण ताकद देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली. त्यांनी आज हाफकिन...










