पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळाप्रकरणी बँकेच्या अधिकाऱ्यांना अटक
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ४ हजार ३५५ कोटींच्या पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळाप्रकरणी बँकेच्या तीन अधिकाऱ्यांना अटक केली आहे.
या तिघांना आधी चौकशीसाठी बोलवलं होतं,...
गर्भवती महिलांमधला कोरोना संसर्ग आणि लसीकरणाबद्दल कोल्हापुरात महत्त्वाचे संशोधन
मुंबई (वृत्तसंस्था) : गरोदर महिलांना कोरोना संसर्ग झाल्यास प्रसुतीमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. मात्र जर संसर्ग झालाच आणि त्यातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर प्रसूति झाली तर होणा-या बाळाला काही धोके...
राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीवर भर देण्यात येत असून शेतकरी आत्महत्या रोखून सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियानाची स्थापना करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतीला जनआंदोलनाचे स्वरूप...
जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी, भाववाढ नियंत्रित करण्यासाठी पथके कार्यरत
साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांचे आदेश
मुंबई : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काही व्यापाऱ्यांकडून वस्तूंचा काळाबाजार व अतिरिक्त भाववाढ केली जात असल्याच्या तक्रारी आहेत....
विद्यार्थ्यांसाठी दूरचित्रवाहिनीवर स्वतंत्र शिक्षण वाहिनी का नाही? – मुंबई उच्च न्यायालय
मुंबई (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांसाठी दूरचित्रवाहिनीवर स्वतंत्र शिक्षण वाहिनी का नाही? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं केली आहे. नॅब आणि अनाम प्रेम या दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी यासंदर्भात दाखल...
कोरोना विषाणू संसर्गानंतर महाराष्ट्रासह ११ राज्यांत सेरो टाइप-२ डेंग्यूचा फैलाव
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गानंतर महाराष्ट्रासह ११ राज्यांत सेरो टाइप-२ डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे, या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रीमंडळ सचिव राजीव गौबा यांनी कोरोना सोबतच डेंग्यू संदर्भात काल...
रक्तदान मोहिमेसाठी राज्य रक्त संक्रमण परिषद करणार आता फेसबुकचा वापर
मुंबई : कोरोनाच्या काळात राज्यात जाणवणाऱ्या रक्तटंचाईवर मात करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत असून रक्तदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी आता फेसबुकची मदत घेण्यात येणार आहे. समाज माध्यमांचा वापर करण्याचे पाऊल राज्य रक्त...
असाल तेथेच थांबून राहा, आपल्या निवास व भोजनाची हमी आमची – गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाला लॉकडाऊनचा कार्यकाळ वाढवावा लागला आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये कष्टकरी, स्थलांतरित मजुरांनी गावाकडे परतण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी आहे तेथेच राहावे. आपल्या सर्वांची राहण्याची सोय...
खते, बियाणे, औषधे परवाना नुतनीकरणाच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आठवडाभरात करण्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे...
मुंबई : खते, बियाणे, औषधे यांचे परवाना नुतनीकरण व नवीन परवाने प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आठवडाभरात करावा. त्यासाठी कालबद्ध नियोजन करण्याच्या सूचना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत. कृषी विभागातील...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या मुंबईतील निवासस्थानी येत्या २ वर्षात होणार स्मारक
लोकांना परवडणारी घरे मिळावीत यासाठी शासनाचे विविध निर्णय, चाळी आणि झोपडपट्ट्यांचे कॉफिटेबल बुक प्रकाशित करणार - गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य लाभलेल्या परळ...











