अमेरिकी डॉलर कमकुवत झाल्याने सोन्याला झळाळी

मुंबई : मागील आठवड्यात स्पॉट गोल्डमध्ये सुमारे १.१ टक्क्यांची वाढ नोंदवली. अमेरिकी सरकारच्या डोविश दृष्टीकोनाचे हे परिणाम असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी...

सूचनांचे पालन करुन दिवाळी साजरी करण्याचे शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे आवाहन

मुंबई : शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी राज्यातील जनतेला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. दीपावलीचा आनंद लुटत असताना केंद्र व राज्य शासन यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून...

अतिरिक्त बुटीबोरी एमआयडीसीमध्ये पायाभूत सुविधा लवकर उपलब्ध कराव्या – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर: नागपूर येथील अतिरिक्त बुटीबोरी एमआयडीसी मध्ये पाणी, वीज रत्यांसह पायाभूत सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. नागपूर विधानभवनातील मंत्री परिषद सभागृहात...

येत्या दोन दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात येत्या दोन दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट आणि पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. मराठवाडा आणि विदर्भात परवा...

सीएसआर निधीतून जे.जे. रुग्णालयाला पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते ५० व्हेंटिलेटर सुपूर्द

मुंबई : औद्योगिक समूहांच्या औद्योगिक सामाजिक बांधिलकी (C.S.R)निधीच्या माध्यमातून वैद्यकीय यंत्रणा सक्षम करण्याचा प्रयत्न केला जातोय. याचाच एक भाग म्हणून ‘ अमेरिकन इंडिया फाऊंडेशन’ ने दिलेले ५० व्हेंटिलेटर पालकमंत्री...

राज्य सरकारकडून शेतकरी, कामगार आणि इतर घटकांना दिलासा दिला नाही – देवेंद्र फडनवीस यांचा...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी कोणतीही घोषणा केली नाही, कामगार आणि इतर घटकांना दिलासा दिला नाही, अशी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी आज...

राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध टप्प्या टप्प्याने शिथिल

मुंबई : #मिशनबिगिनअगेन (पुनश्चः प्रारंभ) या अभियानांतर्गत राज्य शासनाने टप्प्या टप्प्याने लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात 3 जून, 5 जून आणि 8 जून अशा तीन...

बालकांच्या कल्याणासाठी राज्य शासन संवेदनशील – महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर

‘बाल न्याय निधी’साठी स्वतंत्र तरतूद मुंबई : बालसंस्थांमधील मुलांचे शिक्षण, आरोग्य आदींसाठी राज्य शासन संवेदनशील आहे. या मुलांच्या पुनर्वसनाकरिता ‘बाल न्याय निधी’ साठी 2 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेत...

खते, बि-बियाणे शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचवा – पालकमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :  खरीप हंगामापूर्वी  जिल्ह्यात खते व बियाण्यांचा मुबलक साठा जरी असला तरी तो शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचला पाहिजे अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या....

“महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी छत्रपती संभाजी महाराजांचा स्वाभिमानी विचार प्रेरक” – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई: स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या रुपाने स्वराज्याला दुसरे छत्रपती मिळाले. राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे संस्कार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा त्यांनी सक्षमपणे पुढे नेला. छत्रपती संभाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल...