सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या उद्यापासून वाढणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या महत्त्वाच्या शहरातल्या सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या उद्यापासून वाढणार आहे. मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि...
नेत्रविकारांबाबत भावी पिढीला जागरुक करणे आवश्यक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
‘इंडियन जर्नल ऑफ ऑप्थॉलमोलॉजी’ला (आय जे ओ) 60 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त टपाल तिकिटाचे अनावरण
मुंबई : भावी पिढीला नेत्रविकारांबाबत जागरुक करण्यासाठी नेत्रविकार तज्ञांच्या संघटनेने पुढाकार घेऊन या क्षेत्रात अधिक परिणामकारक संशोधनाचे...
राज्यातील प्रत्येक विद्यापीठ उत्कृष्टतेचे केंद्र बनविण्याचे राज्यपालांचे आवाहन
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक
मुंबई : राज्यातील प्रत्येक विद्यापीठातील कुलगुरुंनी स्वतः लक्ष घालून आपले विद्यापीठ हे उत्कृष्टतेचे केंद्र (Centre of excellence ) बनवावे, असे आवाहन...
राज्यपालांच्या हस्ते ‘टायटन्स ऑफ फेअर बिझनेस प्रॅक्टिसेस’ या पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई : ‘टायटन्स ऑफ फेअर बिझनेस प्रॅक्टिसेस’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे झाले.
लेखक विकेश वालिया यांनी पुस्तकाची पहिली प्रत राज्यपालांना भेट दिली....
कोविड-१९ च्या देशव्यापी लसीकरण कार्यक्रमासाठी यंत्रणा सज्ज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या देशव्यापी लसीकरण कार्यक्रमासाठी यंत्रणा सज्ज होत असून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी समन्वय साधून काम करत आहोत, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
या महिन्याच्या...
राज्यातली नाट्यगृह येत्या २२ ऑक्टोबर पासून पुन्हा उघडणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली नाट्यगृह येत्या २२ ऑक्टोबर पासून पुन्हा उघडणार असून रंगभूमीचा पडदा उघडताच पहिला नाट्य प्रयोग मुंबईतल्या रंगशारदा इथं होणार आहे. भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांच्या...
हिंसाचार करणाऱ्यांविरुद्ध सरकारनं ठाम भूमिका घ्यायला हवी – छगन भुजबळ
मुंबई (वृत्तसंस्था) : हिंसाचार करणाऱ्यांविरुद्ध सरकारनं ठाम भूमिका घ्यायला हवी, असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. बीड इथं नुकत्याच झालेल्या हिंसाचाराच्या घटनांची काल पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. बीडमध्ये...
गडचिरोली जिल्ह्यातल्या दुर्गम भागातल्या ७७७ कोटी रुपये किंमतीच्या पूल आणि रस्ते यांच्या कामाचं नितीन...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्यातल्या दुर्गम भागातल्या ७७७ कोटी रुपये किंमतीच्या पूल आणि रस्ते यांच्या कामाचे उद्घाटन, तसेच भूमिपूजन केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री...
गृहनिर्माण मंत्री जयंत पाटील यांनी घेतला झोपडपट्टी पुनर्विकासाचा आढावा
मुंबई : गृहनिर्माण मंत्री जयंत पाटील यांनी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाला भेट देऊन विविध पुनर्वसन प्रकल्पांची तसेच प्राधिकरणाच्या कामाची माहिती घेतली.
यावेळी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्यावतीने सादरीकरण करण्यात आले. त्यात प्राधिकरण स्थापन करण्यामागची...
पालघर हत्याकांड प्रकरणी १२६ आरोपींविरोधात सीआयडीकडून दोन आरोपपत्रं दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालघर हत्याकांड प्रकरणी सीआयडी, अर्थात गुन्हे अन्वेषण विभागानं १२६ आरोपींविरुद्ध दोन आरोपपत्रं दाखल केलं आहे. तीन महिन्यांपूर्वी जमावानं केलेल्या मारहाणीत दोन साधू आणि त्यांच्या वाहन...











