जखमी गोविंदांना मिळणार मोफत उपचार

मुंबई : आज राज्यभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असून या कार्यक्रमादरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय वैद्यकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

कोकणात बारसू प्रकल्प उभारण्यास जलतज्ञ राजेंद्र सिंह यांचा विरोध

मुंबई (वृत्तसंस्था) : कोकणातल्या बारसू इथल्या प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या उभारणीला प्रख्यात जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी विरोध दर्शवला आहे. ते काल  नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते. तेलशुद्धिकरणासारख्या प्रकल्पातून निसर्गाचा...

कोरोनाबाबत कायमच जागरुकता ठेवावी लागेल : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : कोरोनाचा प्रकोप अद्याप संपलेला नाही. परंतु आपले काम थांबवून चालणार नाही. त्यामुळे निर्भीडपणे परंतु बेफिकीरीने न वागता सर्वांना आपापले कार्य करावे लागेल असे सांगून इतःपर कोरोनाबाबत जागरुकता...

कोरोनाविरुद्धच्या लढाईतील ‘पोलीस योद्धे’ आपत्ती सेवा पदकाने गौरविले जाणार – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यात सर्वत्र अगदी ग्रामपातळीपर्यंत पोलीस कर्मचारी अधिकारी यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्या जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य निभावले आहे त्या सर्व पोलिसांचा यथोचित सन्मान सत्कार...

मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी संघटनांचा आंदोलन करण्याचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा समाजाला आरक्षण तसंच अन्य मागण्यांसाठी येत्या बुधवारपासून पुन्हा आंदोलन सुरू होणार आहे. नाशिक इथं झालेल्या मराठा समाजाच्या विविध संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला. शिवसंग्राम संघटनेचे  नेते आमदार विनायक...

मानवता कॅन्सर केअर सेंटरमुळे नाशिकच्या आरोग्य विकासात भर : पालकमंत्री छगन भुजबळ

पालकमंत्र्याच्या हस्ते न्यूक्लिअर मेडिसीन  विभागाचे उद्घाटन नाशिक : मुंबई येथे कॅन्सरवर उपचार करणारे टाटा हॉस्पिटल, कोकिलाबेन रुग्णालयांसारखी अनेक मोठी रुग्णालये आहेत.  त्याच धर्तीवर नाशिकमध्ये कॅन्सरग्रस्त रुग्णांना योग्य व माफक दरात मानवता...

करमाड येथील रेल्वे दुर्घटनेतील मृत मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

परराज्यातील कामगारांसाठी अधिकाधिक रेल्वे सोडणे सुरु ● परतण्यासाठी जीवावर उदार होऊ नये- मुख्यमंत्र्यांचे आवाहन मुंबई : औरंगाबाद जवळील करमाड येथे सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील १६ मजुरांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री...

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना राज्याचा दिलासा

प्रशासनाने काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मंत्रालय नियंत्रण कक्ष देखरेख ठेवणार , जिल्हाधिकारी स्थलांतरणाची कार्यवाही करणार मुंबई : लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, यात्रेकरू तसेच इतर नागरिकांना...

राज्यातील महाविद्यालयं आजपासून सुरू

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड महामारीमुळे दीड वर्षांपासून बंद असलेली राज्यातली महाविद्यालयं आज पासून पुन्हा सुरू झाली. अनेक ठिकाणी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. महाविद्यालय पुन्हा प्रत्यक्ष सुरु झाल्याबद्दल विद्यार्थ्यांनीही आनंद...

रितेश अग्रवाल यांची व्हेंचर कॅटलिस्टसह हातमिळवणी

देशातील वाढत्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आले एकत्र मुंबई : भारतातील वाढत्या स्टार्टअप इकोसिस्टिम आणि तरुण उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी रितेश अग्रवाल हे सल्लागार म्हणून काम करतील तसेच यासाठी देशातील सर्वात मोठ्या इन्क्युबेटर,...