स्वच्छ भारत सर्वेक्षणात महाराष्ट्र अग्रेसर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत – पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव...

मुंबई : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा -२ अंतर्गत सन २०२१ २२ या वर्षात केंद्र स्तरावरुन राज्यात ३४ जिल्ह्यातील ९१२ गावात स्वच्छ सर्वेक्षण, २०२१ केले जाणार आहे. यावर्षीही स्वच्छ...

राज्यातील ५६ जण करोना निगेटिव्ह

मुंबई : मुंबई बंदरावर काल दाखल झालेल्या  फिलिपाईन्सच्या एम व्ही बौडिका या जहाजावरील (क्रूझ) एका फिलिपाईन नागरिकाला ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने त्याला या जहाजावरच विलगीकरण करण्यात आले. त्याचा प्रयोगशाळा नमुना कस्तुरबा...

शाळांमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन अनिवार्य राज्य शासनाचा आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शाळेत दररोज परिपाठावेळी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करावं, असा आदेश राज्य शासनानं काल जारी केला. सर्व शाळांना हा निर्णय बंधनकारक आहे. येत्या रविवारी २६ जानेवारी अर्थात...

अत्यावश्यक सेवेसाठी एसटीची मदत

मुंबई : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने मुंबईतील लोकलसह सर्व प्रकारची रेल्वे सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील नागरिकांना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांची वाहतूक करण्याची जबाबदारी शासनाने...

राज्यात आतापर्यंत २० लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आतापर्यंत २० लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. आतापर्यंतच्या पेरण्यांचे हे प्रमाण अवघं १४ टक्के इतकं आहे. यंदा पाऊस उशीरा सुरू...

पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

राज्यपालांच्या हस्ते 'परमार्थ रत्न 2019' पुरस्कार अमला रुईया यांना प्रदान मुंबई : पर्यावरणाचे संरक्षण ही सर्वांचीच जबाबदारी असून प्रत्येकाने त्यात सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले. परमार्थ सेवा...

न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप

मुंबई (वृत्तसंस्था) : विधिमंडळात मंजूर झालेलं विधेयक केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली मराठा समाजाची फसवणूक असल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. विधेयकावर विरोधकांना सभागृहात बोलू...

महानगरपालिका आणि नगर परिषदांमध्ये एकसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा...

मुंबई (वृत्तसंस्था) : महानगरपालिका आणि नगरपरिषदांमध्ये एकसदस्यीय प्रभाग पध्दतीऐवजी बहुसदस्यीय प्रभाग पध्दत सुरु करण्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाला. नागरी स्थानिक संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भात प्रमाण निश्चिती,अधिनियमात...

राज्य वन्यजीव मंडळाच्या विचारार्थ प्रस्तावासाठी ड्रोन सर्व्हे आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘सफेद चिप्पी’ महाराष्ट्र राज्य कांदळवन वृक्ष घोषित आंग्रीया पठाराला नियुक्त क्षेत्र म्हणून अधिसूचित करण्याची शिफारस चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना अकोला- खांडवा पर्यायी ब्रॉडगेजसाठी  व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेरून पर्यायी मार्ग...

कोविड19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन १०० खाटांची व्यवस्था कोविड19 रुग्णांसाठी करण्याचे महानगरपालिकेचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत कोविड19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन महानगरपालिकेने सर्व २४ प्रभागात लहानमोठ्या खासगी रुग्णालय आणि शुश्रुषा गृहांमधून किमान १०० खाटांची व्यवस्था कोविड19 रुग्णांसाठी करण्याचे आदेश...