स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात येणं हे तीर्थयात्रेसारखं असल्याचं महाराष्ट्राच्या राज्यपालांचे प्रतिपादन
मुंबई (वृत्तसंस्था) : देशाच्या इतिहासात क्रांतिकारकांना देण्यात येणारी हीन वागणूक लक्षात घेऊन वर्तमानात या अन्यायाला सुधारून सर्व क्रांतिकारकांना योग्य गौरवित करण्याची आवश्यकता असल्याचं महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी प्रतिपादन...
राज्यात काल १४ हजार ५२३ रुग्णांची कोरोनावर मात;३५ हजार ७२६ नव्या रुग्णांची नोंद
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल १४ हजार ५२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात आतापर्यंत २३ लाख १४ हजार ५७९ रुग्ण, कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८६...
एसटी महामंडळाला २३१ कोटी ३० लाख रूपयांचा निधी राज्य शासनाकडून मिळणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाकडून एसटी महामंडळाला मानव विकास कार्यक्रमातंर्गत दुसऱ्या टप्प्यातला २३१ कोटी ३० लाख रूपयांचा निधी मिळणार आहे. या संदर्भातला शासन निर्णय काल केला आहे. परिवहन मंत्री...
जम्मू -काश्मीर राजभवनात महाराष्ट्र आणि गुजरात स्थापना दिवस साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू -काश्मीर राजभवनात काल महाराष्ट्र आणि गुजरात स्थापना दिवस साजरा करण्यात आला. उपराज्यपाल मनोज सिंह यांनी या दिवसाचं औचित्य साधून दोन्ही राज्यातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या...
श्री गणरायाच्या निरोपासाठी गिरगाव चौपाटीवर अलोट गर्दी; विसर्जन मिरवणुकीवर राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून पुष्पवृष्टी
मुंबई : श्री गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबईत अपूर्व उत्साहात विसर्जन मिरवणूका काढण्यात आल्या. मिरवणुकीतील उत्सव मुर्तींवर गिरगांव चौपाटीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पवृष्टी केली.
यावेळी उद्योग मंत्री...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक – महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना हुतात्मा दिनानिमित्त विनम्र अभिवादन केले आहे. कर्नाटक व्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी अभिवादनात केला आहे.
मुख्यमंत्री...
मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी ३५९ दिवसांवर
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल ५७० रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यत आले. आतापर्यंत २ लाख ७६ हजार ३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ५१६ नवीन रुग्णांची नोंद झाली.
मुंबईतला...
राज्यातला लॉकडाऊन ३१ जुलै पर्यंत वाढला
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड-१९ प्रतिबंधासाठी लावलेला लॉकडाऊन येत्या ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे.
मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज याबाबतचे आदेश जारी केले. मास्कचा वापर, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे,...
सध्यातरी मास्कमुक्तीचा कोणताही विचार राज्य सरकार करत नाही – राजेश टोपे
मुंबई (वृत्तसंस्था) : सध्या कोरोनाची चौथी लाट आल्यामुळे सध्यातरी मास्कमुक्तीचा कोणताही विचार राज्य सरकार करत नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं. आगामी गुढी पाडव्याच्या निमित्तानं...
कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष लक्ष द्या – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
बीजिंग जागतिक महिला परिषदेच्या रौप्य महोत्सवानिमित कार्यशाळा
मुंबई : कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष लक्ष देऊन महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच त्यांचे आरोग्य, शिक्षण, आर्थिक सक्षमीकरण याकडे लक्ष दिले पाहिजे, असे...











