समाजात तेढ निर्माण करणारे मजकूर टाळाव – दिलीप वळसे पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) : समाज माध्यमांमधून समाजात तेढ निर्माण होईल अशा पोस्ट नागरिकांनी टाकू नयेत. समाजमाध्यमांचा वापर संयमानं करावा असं आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे. ते मुंबईत प्रसार...

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३० अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

मुंबई  : महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे शासनाच्या 10 वर्ष मुदतीच्या एकूण रुपये 1000 कोटींच्या रोखे  विक्रीची सूचना दिली आहे. विक्री शासनाच्या विनिर्दिष्ट अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहील. तसेच...

उद्या राजभवनात मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांचा शपथविधी

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्या.भूषण धर्माधिकारी यांचा शपथविधी शुक्रवार, दिनांक २० मार्च रोजी संध्याकाळी ६.३० वाजता राजभवन येथे होणार आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी न्या. धर्माधिकारी यांना...

पीककर्ज देण्यात टाळाटाळ करणाऱ्या बँकाविरोधात गुन्हे दाखल करण्याचा गृहमंत्री अनिल देशमुख यांचा इशारा

मुंबई : पीककर्ज देण्यात टाळाटाळ करणाऱ्या बँकाविरोधात गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. पीककर्ज देण्याबाबत अनेक राष्ट्रीयकृत बँकाविरोधात तक्रारी आल्याचं देशमुख यांनी आज...

जिंदाल कंपनीतील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

मुंबई : “नाशिक येथील जिंदाल कंपनीत झालेल्या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच मृत कामगारांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रूपये...

विधानसभा अध्यक्षांनी घेतला आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा आढावा

मुंबई : क्षयरोग कंत्राटी कर्मचारी, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील रूग्णालयांचा महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करण्याबाबत, तसेच राज्य कामगार विमा व साकोली उपजिल्हा रूग्णालयाबाबत आढावा बैठकीचे आयोजन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली...

हिंगोली जिल्ह्यात गांजाचा साठा जप्त

मुंबई (वृत्तसंस्था) : हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ ते परभणी रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं गांजाचा साठा जप्त केला. गुन्हे शाखेनं सापळा रचून काल संध्याकाळी ही कारवाई केली. या कारमध्ये...

राज्यात कोरोना बोधितांची संख्या १०७

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कोरोना बाधितांची संख्या १०७ वर पोहोचली आहे. मुंबईत ३ आणि अहमदनगरमध्ये १ नवा रुग्ण आढळला आहे. अहमदनगरमधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता तीन झाली आहे....

१५ हजार गावे टँकरग्रस्त , १० लाख जनावरे छावणीत

मुंबई : तीव्र दुष्काळामुळे जलस्रोतांवर मोठा परिणाम होत असून राज्यातील १५ हजार गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. तेथील नागरिकांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे किंवा पाण्यासाठी वणवण...

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनें अंतर्गत आधार संलग्न नसणाऱ्या सभासदांची यादी संबंधित तहसिल कार्यालयात...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनें अंतर्गत आधार संलग्न नसणाऱ्या सभासदांची यादी संबंधित तहसिल कार्यालयात प्रसिध्दीसाठी सादर करण्यात आली आहे. तरी संबंधित शेतकऱ्यांनी यादीत आपलं नाव असल्यास...