‘वंदेभारत’ अभियानांतर्गत २१४ विमानांनी ३२ हजार ३८३ प्रवासी मुंबईत दाखल
१५ जुलैपर्यंत आणखी ५२ विमानांनी येणार प्रवासी
मुंबई : परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना वंदेभारत अभियानांतर्गत मुंबईत उतरवून घेऊन त्यांना क्वारंटाईन कारण्याचे काम सातत्यपूर्ण रितीने सुरुच असून आतापर्यंत...
महाराष्ट्र दिनाचा समारोह साधेपणानं साजरा होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १ मे. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा साठावा वर्धापन दिन. महाराष्ट्र दिनी दादरच्या शिवाजी पार्कवर होणारा शासकीय सोहळा यावेळी लॉकडाऊनमुळे रद्द केला आहे. त्याऐवजी मुंबईत राज्यपाल भगतसिंह...
पोलीस दल देणार तंदुरूस्तीचा संदेश; रविवारी ‘महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय दौड’
मुंबई : महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या वतीने मुंबईमध्ये रविवार दि. 9 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय दौडचे (महाराष्ट्र पोलीस इंटरनॅशनल मॅरेथॉन) आयोजन केले आहे. शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व जनतेपर्यंत पाहोचविण्याचा उद्देश या...
विधानपरिषदेच्या १० जागांसाठी अधिसूचना जाहीर, ९ तारखेपर्यंत अर्ज दाखल करायची मुदत
मुंबई (वृत्तसंस्था) : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या २० तारखेला निवडणूक होणार आहे. या द्विवार्षिक निवडणूकीची अधिसूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जारी केली आहे. त्यानुसार, विधानसभेच्या सदस्यांकडून होणाऱ्या या निवडीसाठी...
“प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषण रोखा” ही यंदाच्या पर्यावरण दिनाची संकल्पना
मुंबई (वृत्तसंस्था) : 5 जून,अर्थात जागतिक पर्यावरण दिन. पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं 1973 पासून जगभरात पर्यावरण दिन साजरा केला जातो. “प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषण रोखा” ही यंदाच्या पर्यावरण दिनाची...
प्राचीन संत साहित्य, ग्रंथसंपदेचे नवीन तंत्रज्ञानाद्वारे डिजिटलायजेशन आवश्यक – नितीन गडकरी
डॉ. मधुकर रामदास जोशी यांना यंदाचा ‘ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार’ प्रदान
नागपूर : प्राचीन इतिहास, संस्कृती वारसा आणि संतांची सांस्कृतिक मूल्याधिष्ठित विचारधारा ही महाराष्ट्राची खरी शक्ती आहे. जुने संत साहित्य आणि त्यांचे निरुपण, भावार्थ नवीन...
सर्व जिल्ह्यात जोमाने कार्य करण्याची राज्यपालांची रेड क्रॉस संस्थेला सूचना
मुंबई: कोरोनाच्या गंभीर संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मंगळवारी (दि. २७) भारतीय रेड क्रॉस संस्थेच्या महाराष्ट्र शाखेच्या पदाधिकाऱ्यांशी दूरस्थ माध्यमातून चर्चा केली.
राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये रेडक्रॉस संस्थेने अधिक...
राज्यस्तरीय युवा उत्कृष्ट संस्था / मंडळ पुरस्कार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान
मुंबई (वृत्तसंस्था) : नेहरू युवा केंद्रांच्या महाराष्ट्र आणि गोवा शाखेच्या वतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय युवा उत्कृष्ट संस्था / मंडळ पुरस्कार काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईत राजभवन इथं...
‘घरात राहतो तशा सुविधा मिळाल्या’
नंदुरबार जिल्ह्यातील खापर येथील निवारा केंद्रातील कामगारांच्या भावना
मुंबई (वृत्तसंस्था) : लॉकडाऊन घोषित झाला आणि घराकडे जाण्याची ओढ लागली. भविष्याची चिंता मनात होतीच पण घरी पोहोचता आले नाही तर काय?...
राज्यात काेरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४१ टक्क्यांवर
मुंबई : राज्यात आज २,७०७ काेरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी, आजपर्यंत एकूण १६,१२,३१४ रुग्ण बरे झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.४१ % एवढे झाले आहे. आज राज्यात...