राज्यात कोरोना बोधितांची संख्या १०७
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कोरोना बाधितांची संख्या १०७ वर पोहोचली आहे. मुंबईत ३ आणि अहमदनगरमध्ये १ नवा रुग्ण आढळला आहे.
अहमदनगरमधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता तीन झाली आहे....
मराठा समाजाच्या मागण्यांसाठी राज्यात जागरण गोंधळ आंदोलन
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज राज्यभरात जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं. मुंबईतल्या आझाद मैदानात आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली मैदानावरंच जागरण गोंधळाची पूजा मांडत आरक्षणासह विविध प्रश्नांवर...
महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज चैत्यभूमीवरील कार्यक्रमाचं दूरदर्शनवर थेट प्रसारण
मुंबई (वृत्तसंस्था) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज मुंबईत दादर इथल्या चैत्यभूमीवर आयोजित कार्यक्रमाचं थेट प्रसारण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन होणार आहे. त्याबरोबरच यूट्यूब, फेसबूक आणि ट्विटर...
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी तुळजापूर येथे घेतले आई तुळजाभवानीचे दर्शन
उस्मानाबाद : महामहीम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राची कुलदेवता आई श्रीतुळजाभवानी मातेचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.टिपरसे, तहसिलदार सौदागर...
महाराष्ट्रातील वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
मुंबई : राज्यात २०१४ साली १९० वाघ होते ते वाढून आता २०१९ मध्ये ३१२ इतके झाले असून ही वाढ अंदाजे ६५ टक्के आहे, स्थानिकांच्या सहभागातून वन विभागाने व्याघ्र संवर्धनासाठी...
अकरावी प्रवेश परीक्षा मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द
मुंबई (वृत्तसंस्था) : अकरावी प्रवेशाची प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. कोरोना परिस्थितीमुळे कुठल्याही शिक्षण मंडळाच्या १० वीच्या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे अंतर्गत मूल्यांकनाच्या...
एकही रुग्ण तपासणी आणि उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
मुंबई : कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर शासकीय तसेच महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून त्यांना उपचार देण्यात यावेत, उपचाराविना रुग्णांना परत पाठविण्यात येऊ नये, असे...
पोलिस महासंचालकांनी दिली नक्षलग्रस्त भागातील पोलिस ठाण्यांना भेट
मुंबई (वृत्तसंस्था) : पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांनी आज सकाळी गडचिरोली जिल्ह्यात देचलीपेठा आणि भामरागड धोडराज या अतिदुर्गम, आणि नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल पोलिस ठाण्यांना भेट देऊन तिथल्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी...
पर्यावरणातले बदल लक्षात घेऊन आपली जीवनशैली पर्यावरणपूरक करण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नागरिकांना आवाहन
मुंबई (वृत्तसंस्था) : प्रत्येकानं पर्यावरणातले बदल लक्षात घेऊन आपली जीवनशैली पर्यावरणपूरक करायला हवी असं आवाहन मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांनी केलं आहे. राज्य शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या वतीनं ...
राज्यात रक्तदानाचे आवाहन
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भानं आरोग्य व्यवस्थेवर आलेल्या ताणामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर रक्तपेढ्यांनी सुरक्षित पद्धतीनं, मर्यादित स्वरुपाच्या...