स्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील

मुंबई :- स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे.संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी  लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी आयुष्यभर कष्ट घेतले.या शिकवणीस अनुसरून ग्रामपातळीवर सरपंच, ग्रामसेवक व...

उत्तम तुपे यांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

माती आणि माणसं यांच्याशी नाळ जुळलेला कसदार साहित्यिक महाराष्ट्राने गमावला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक झुलवाकार उत्तम बंडू तुपे यांच्या निधनाने माती आणि माणसं यांच्याशी नाळ जुळलेला...

नवाब मलिक यांचा जामीन अर्ज मुंबईतल्या पीएमएलए विशेष न्यायालयानं फेटाळला

मुंबई (वृत्तसंस्था) : मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी माजी मंत्री नवाब मलिक यांचा जामीन अर्ज मुंबईतल्या पीएमएलए विशेष न्यायालयानं आज फेटाळला. या प्रकरणी त्यांना फेब्रुवारीमधे ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं अटक केली...

राज्यात काल ५३ हजार ५ रुग्णांची कोरोनावर मात

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ५३ हजार ५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात आतापर्यंत २७ लाख ४८ हजार १५३ रुग्ण, कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८२...

मुंबईत कांजूरमार्ग इथं मेट्रो कारशेड उभारण्यासाठी MMRDA ला १०२ एकर जमीन हस्तांतरित करण्याच्या आदेशाला...

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत कांजूरमार्ग इथं मेट्रो कारशेड उभारण्यासाठी MMRDA ला १०२ एकर जमीन हस्तांतरित करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या १ ऑक्टोबरला काढलेल्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयानं हंगामी स्थगिती...

आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने अभ्यासू व्यक्तिमत्त्वास मुकलो – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

मुंबई :- देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने आपण एका  अभ्यासू व्यक्तिमत्वास मुकलो, अशा शब्दांत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या मतदारसंघातील विविध...

‘दिलखुलास’ कार्यक्रमात दिव्यांग आयुक्तालयाचे उपायुक्त संजय कदम यांची मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात दिव्यांग आयुक्तालयाचे उपायुक्त संजय कदम यांची जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून...

टाळेबंदी हटवायला सुरुवात केल्यामुळे पुढं आलेलं आव्हान सर्वांच्या सहकार्यानं निश्चितपणे पेलू, असा मुख्यमंत्री उद्धव...

मुंबई (वृत्तसंस्था) : लॉक उघडायला सुरुवात केली असल्यामुळे राज्य सरकारपुढं आव्हान आहे, पण सर्वांच्या सहकार्यानं ते निश्चितपणे पेलू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. पुण्यात हिजवडी...

निवृत्तीनाथ महाराज पालखीचा पहिला रिंगण सोहळा सिन्नर तालुक्यातल्या दातली इथं पार संपन्न

मुंबई (वृत्तसंस्था) : भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचा पहिला रिंगण सोहळा सिन्नर तालुक्यातल्या दातली इथं आज पार पडला. नाशिक जिल्ह्यात झालेला रिंगण सोहळ्यासाठी वारकऱ्यांसह सुमारे ३० ते ३५ हजार...

इतर समाजावरील अन्याय अत्याचाराविरोधात कडक कारवाईचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निर्देश

समाजकंटकांना गृहमंत्र्यांचा इशारा मुंबई : महाराष्ट्र राज्य हे कायदा व सुव्यवस्थेचे राज्य आहे. कोणत्याही परिस्थितीत आपल्या राज्यात कोणत्याच समाजावर होणारे अन्याय, अत्याचार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत.अशा दोषींविरुद्ध तात्काळ व अत्यंत कडक...