कोरोनाला थोपविण्यात हलगर्जी नको, रुग्णांना वेळीच उपचार देऊन मृत्यू दर कमी करा – मुख्यमंत्री...

केंद्रीय आरोग्य सहसचिवांनीदेखील प्रयत्न वाढविण्यासाठी केल्या महत्त्वाच्या सूचना मुंबई : महाराष्ट्रातील मृत्यू दर कोणत्याही परिस्थितीत कमी झालाच पाहिजे तसेच कोरोनाची दुसरी लाट आपल्याकडे येणार नाही यासाठी जिल्ह्यांनी रुग्ण आणि त्यांचे...

लसीकरणात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमाकांवर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३ हजार १८३ लसीकरण सत्र आयोजित करण्यात आलं. यात एकूण २ लाख ६५ हजार ८६२ लाभार्थ्यांना लसीच्या मात्रा देण्यात आल्या. २ लाख ३१ हजार ५१८...

महाराष्ट्रात ७५ हजार रॅपिड टेस्ट करणार

कोरोना उपचार करणाऱ्या रूग्णालयांमध्ये ऑक्सिजन स्टेशन उभारणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या चाचण्या आयसीएमआरच्या प्रोटोकॉलनुसार केल्या जात आहे. केंद्र शासनाने काही निकष लावून राज्याला रॅपिड टेस्ट करण्यास मान्यता...

मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डिलाईल पुलाच्या पोहोच रस्त्याचे भूमिपूजन  मुंबई :  वाहतूक कोंडीतून वेळ वाचल्यास प्रवास सुखकर होईल व निश्चित स्थळी वेळेत पोहोचता येईल.यासाठी  मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर देणार आहे, असे प्रतिपादन...

जिल्हा निहाय कोरोनाचा अहवाल

मुंबई (वृत्तसंस्था) : ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत काल ९०७ रुग्णांची वाढ झाली तर ५१ बाधितांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे जिल्ह्यातली रुग्ण संख्या आता ५ लाख ९ हजार...

विविध घरकुल योजनांची माहिती देणाऱ्या ‘महाआवास’ त्रैमासिकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : ग्रामविकास विभागाच्या राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाच्या ‘महाआवास’ त्रैमासिकाच्या जुलै ते सप्टेंबर २०२० या पहिल्या अंकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल प्रकाशन करण्यात आले. राज्याचे...

शेतकऱ्यांना नादुरुस्त रोहित्रे तात्काळ बदलून द्यावीत – नितीन राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात रब्बीच्या काळात सिंचन व्यवस्था सुरळीत असावी यासाठी शेतकऱ्यांना नादुरुस्त रोहित्रे तात्काळ बदलून द्यावीत असे निर्देश ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी दिले आहेत. राऊत यांनी काल...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यवसायानिमित्त येणाऱ्या नागरिकांची आता केवळ नोंदणी आणि थर्मल तपासणीच होणार – पालकमंत्री...

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यवसायानिमित्त येणाऱ्या नागरिकांना केवळ नोंदणी आणि थर्मल तपासणी करणे आवश्यक असल्याचे आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.  आज...

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यघटनेची पायमल्ली केली असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे. राज्यपालांनी प्रक्रिया पूर्ण न करताच राष्ट्रपाती राजवटीची शिफारस केल्याचा...

राज्यात ‘एक देश एक शिधापत्रिका’ योजनेची अंमलबजावणी सुरू

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात 'एक देश एक शिधापत्रिका' योजनेचीही प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. राज्यात दरमहा सात लाख शिधापत्रिकांवर जिल्हांतर्गत पोर्टेबिलिटीचा वापर करुन धान्याचं वाटप केलं जातं. शिधापत्रिकांवरील १२ अंकी...