स्वातंत्र दिनाच्यानिमित्त कातेवाडी गावामध्ये दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
सोलापूर : मोहोळ तालुक्यातील कातेवाडी गावामध्ये दिव्यांग नागरिकांना जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले. या वेळी उपस्थित नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला होता. या आधी दिव्यांगांना कधीच पाच टक्के निधी...
पालघर जिल्ह्यातील घटना अत्यंत दुर्दैवी व माणुसकीला काळीमा फासणारी
जातीय रंग देऊ नका; अटक केलेल्यांमध्ये एकही मुस्लिम नाही – गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई : पालघर जिल्ह्यात घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे. घटनेनंतर केवळ ८...
वेदांत, शुभंकर व फर्नांडिस यांच्याकडून सुवर्णपदकांची ‘अपेक्षा’ पूर्ती
जलतरणात पदकांचा चौकार
भोपाळ : महाराष्ट्राच्या वेदांत माधवन, शुभंकर पत्की, अपेक्षा फर्नांडिस यांनी सुवर्णपदकांची 'अपेक्षा' पूर्ण करताना सोनेरी हॅट्ट्रिकही नोंदविली. अर्जुनवीर गुप्ता या महाराष्ट्राच्या खेळाडूला मात्र कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
जलतरण...
स्वच्छता पंधरवड्यानिमित्त कोकण रेल्वेची स्वच्छता मोहिम
मुंबई : स्वच्छ आणि हरित भारताच्या उभारणीसाठी ‘स्वच्छ भारत उपक्रम’ हा महत्वाचा टप्पा आहे. ‘स्वच्छ रेल-स्वच्छ भारत’ या मोहिमे अंतर्गत कोकण रेल्वे सर्व रेल्वे स्थानक आणि रेल्वे गाड्यांमध्ये स्वच्छता...
पुन्हा बंधने नको असतील तर स्वयंशिस्त पाळा, मास्क वापरणे, लस घेणे अपरिहार्य – मुख्यमंत्री...
मुंबई : राज्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिला उंबरठ्यावरच रोखायचे असेल आणि राज्यात पुन्हा निर्बंध नको असतील तर...
शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे हीच आमची प्राथमिकता – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी ऊर्जा पर्वाचा शुभारंभ
मुंबई : शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे शासनाची प्राथमिकता असून महाकृषी ऊर्जा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये कमालीची घट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाविषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये कमालीची घट झाली आहे. राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून एप्रिल महिन्यात सात आणि चालू मे महिन्यात आतापर्यंत फक्त पाच घटनांची...
शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी बँकांनी सहकार्य करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक
मुंबई : शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ वेळेत देण्यासाठी बँकांनी अचूक माहिती तात्काळ सादर करावी. खरीप हंगाम 2020 साठी शेतकऱ्यांना पीककर्ज घेण्यासाठी पात्र...
सिडकोच्या १५ हजार परवडणाऱ्या घरांचा ताबा मार्च २०२१ अखेर मिळणार
मुंबई (वृत्तसंस्था) : सिडकोतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नवी मुंबईमध्ये साकारण्यात येत असलेल्या महागृहनिर्माण योजनेतल्या पहिल्या टप्प्यातल्या १५ हजार घरांचा ताबा मार्च २०२१ अखेर देण्याची संपूर्ण तयारी झाली असल्याचं सिडकोचे...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची अंबादास दानवे यांची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून सरकारने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यांनी आज...