पर्यावरणातले बदल लक्षात घेऊन आपली जीवनशैली पर्यावरणपूरक करण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नागरिकांना आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रत्येकानं पर्यावरणातले बदल लक्षात घेऊन आपली जीवनशैली पर्यावरणपूरक करायला हवी असं आवाहन मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांनी केलं आहे. राज्य शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या वतीनं ...

गुटखाबंदी संदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

मुंबई : अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदी सोबत फक्त भारतीय दंड संहितेचे कलम 188 लागू होते,असा निर्णय उच्च न्यायालय ,खंडपीठ औरंगाबाद यांनी दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यासाठी अन्न...

ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि संगणक परिचालकांना २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण – ग्रामविकास मंत्री...

गावपातळीवरील हे कर्मचारी म्हणजे कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील सैनिकच मुंबई : कोरोना विषाणूचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणारे अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्याबरोबरच आता राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, ग्रामविकास...

जलपर्णी नष्ट करण्यासाठी राज्यात हर्बल फवारणी पद्धतीचा वापर करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्य नदी संवर्धन योजनेत कामवरी नदीचा समावेश : मंत्री उदय सामंत मुंबई : भिवंडी तालुक्यातील कामवरी नदीत जलपर्णीमुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण झाले आहे. उल्हास नदीवर हर्बल फवारणी केल्यामुळे जलपर्णी कायमस्वरूपी...

अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राज्यात अमृत संस्थेची स्थापना

मुंबई : खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी अमृत (AMRUT- Academy of Maharashtra Research, Upliftment and Training) ही संस्था स्थापन करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत...

बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार रोजगाराभिमुख शिक्षण; १ ऑक्टोबरपासून नोंदणीस सुरूवात – शालेय शिक्षण मंत्री दीपक...

मुंबई : राज्यातील बारावीच्या 15 हजार विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सोबत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला असून यासाठीच्या नोंदणीची...

मॉरिशसचे परराष्ट्रमंत्री अॅलन गानू आणि शिष्टमंडळाने विधानसभा कामकाजाचा घेतला अनुभव

मुंबई : मॉरिशसचे परराष्ट्र मंत्री अॅलन गानू आणि या देशाचे शिष्टमंडळाने विधानसभेत उपस्थित राहून विधानसभेचे कामकाज कसे चालते याचा अनुभव घेतला. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी याबाबत विधानसभा...

कॉप -२६ या हवामान बदल विषयक आंतरराष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्राला मानाचा पुरस्कार

मुंबई (वृत्तसंस्था) : स्कॉटलंड इथल्या कॉप ट्वेंटी सिक्स परिषदेत महाराष्ट्राला इन्स्पायरिंग रिजनल लिडरशीप पुरस्कार मिळाला आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. राज्यानं हवामानविषयक भागिदारी आणि...

मनसुख हिरेन हत्त्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्याच्या विरोधकांचा विधानसभेत गदारोळ

मुंबई (वृत्तसंस्था) : मनसुख हिरेन हत्त्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. त्यांच्या मागणीनंतर मुंबईत आत्महत्त्या करणारे दादरा-नगरहवेलीचे...

उत्पादन शुल्क विभागातील सेवा ऑनलाईन केल्याने कामकाजाचे सुलभीकरण, अधिकारांचे विकेंद्रीकरण- राज्य उत्पादन शुल्‍क मंत्री...

मुंबई : मद्य निर्मिती व मद्य वि‍क्रीबाबत लागणारे परवाने आणि सर्व सेवा ऑनलाईन करण्याच्या दृष्टीने या सर्व कामकाजाचे सुलभीकरण व अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क...