महावितरणमधील तंत्रज्ञांच्या सात हजार पदांसाठीची निवड येत्या आठवड्यात जाहीर करा

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आदेश मुंबई : महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक पदाच्या सात हजार जागांची भरती प्रक्रिया गेल्या आठ महिन्यांपासून प्रलंबित आहे. राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत...

यंदाच्या पावसाळ्यात राज्यातल्या १०१ जणांचा मृत्यू, आपत्तीग्रस्तांना दिली जाणारी तातडीची मदत राज्य सरकारकडून दुप्पट

मुंबई (वृत्तसंस्था) : यंदाच्या पावसाळ्यात राज्यात विविध प्रकारच्या आपत्तींमुळं १०१ जणांचा मृत्यू झाला आहे, १३ लोक बेपत्ता असून १२३ जण जखमी झाल्याची माहिती राज्य सरकारच्या आपत्ती निवारण विभागानं दिली...

‘आंग्रे घराण्याचा इतिहास’ पुस्तकाचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : इंग्रज, फ्रेंच, डच व पोर्तुगीज अशा परकीय सत्तांना आपले दस्तक (परवाने) घेण्यास बाध्य करणारे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आंग्रे घराण्याचा इतिहास असलेल्या ‘कुलाबकर आंग्रे सरखेल : आंग्रे...

सेवाग्राम ही प्रेरणा देणारी भूमी – राष्ट्रपती राम नाथ कोविंद

राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत सेवाग्राम येथील एमजीआयएमएस संस्थेचा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे हे 150 वे जयंती वर्ष आहे. ग्रामीण भागात महात्मा गांधीजींच्या विचारांवर आधारीत पहिले वैद्यकीय महाविद्यालय...

टाळेबंदी हटवायला सुरुवात केल्यामुळे पुढं आलेलं आव्हान सर्वांच्या सहकार्यानं निश्चितपणे पेलू, असा मुख्यमंत्री उद्धव...

मुंबई (वृत्तसंस्था) : लॉक उघडायला सुरुवात केली असल्यामुळे राज्य सरकारपुढं आव्हान आहे, पण सर्वांच्या सहकार्यानं ते निश्चितपणे पेलू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. पुण्यात हिजवडी...

जीवनावश्यक वस्तुंची पुरवठा लवकरच सुरळीत होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात जीवनावश्यक वस्तुंची, औषधांची अजिबात कमी नाही, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, त्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. संचारबंदी नंतर...

केंद्र सरकारकडून राज्यात सशस्त्र पोलीस दलाच्या ९ तुकड्या तैनात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ प्रतिबंधासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन दरम्यान राज्यात सुरक्षा बंदोबस्तासाठी केंद्र सरकारकडून सशस्त्र पोलीस दलाच्या ९ तुकड्या तैनात होणार आहेत. यात धडक कृतीदलाच्या ४, केंद्रीय राखीव...

के.पी. बक्षी समितीकडून वेतन‌ सुधारणा अहवालचा खंड-२ शासनास सादर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अहवाल...

मुंबई : राज्य वेतन सुधारणा समितीने वेतन‌ सुधारणा अहवालाचा खंड-२ आज शासनाकडे सादर केला. समितीचे अध्यक्ष तथा जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष के.पी. बक्षी यांनी हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी – जयंत...

मुंबई (वृत्तसंस्था) : विधानभवनाच्या पायऱ्यांवर काल आंदोलनादरम्यान झालेल्या धक्काबुक्कीच्या पार्श्वभूमीवर, विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्याच्या मुद्द्यावार आज विधानपरिषदेत चर्चा झाली. विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी...

आगामी मराठी साहित्य संमेलन उदगीरला होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर इथं होणार आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी काल नाशिकमध्ये ही घोषणा केली. ९४ व्या अखिल भारतीय मराठी...