चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्राला राष्ट्रीय हरित लवादानं ठोठावला ५ कोटी रुपयांचा दंड

मुंबई (वृत्तसंस्था) : चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्राला एनजीटी अर्थात राष्ट्रीय हरित लवादानं ५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. वीज केंद्रातील प्रदूषणावर आळा न घातल्याने एन. जी.टी नं हा आदेश...

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दहा रुपयात शिवभोजन मिळणार

मुंबई : राज्यातील गरीब व गरजू जनतेला केवळ 10 रुपयात ‘शिवभोजन’ उपलब्ध करुन देण्यास मंत्रिमंडळाच्या सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्य शासनास ही योजना प्रायोगिक तत्वावर...

राज्यातील कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती – कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील...

मुंबई : केंद्र व राज्य शासनाकडून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे संघटीत व असंघटीत क्षेत्रातील कामगारांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर कामगार...

पर्यावरणपूरक प्रकल्‍प उभारणीची सुरुवात स्वत:पासून करा – न्यूयॉर्कच्या सिटी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री...

मुंबई : शाश्वत जीवन पद्धतीचा अभ्यास करत असताना, कचऱ्यापासून पर्यावरणपूरक प्रकल्प बनविण्याचा प्रयत्न आपल्या घरापासून करा. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण त्याची अंमलबजावणी करू असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद...

जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याबद्दल मुंबईत ११२ जणांविरोधात गुन्हे दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या जमावबंदी आदेशाच उल्लंघन केल्याबद्दल मुंबईत ११२ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र, कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचं मुंबई पोलीस...

विधानमंडळाचे संकेतस्थळ अद्ययावत करावे – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिकृत संकेतस्थळ अद्ययावत करण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सचिवालयातील अधिकाऱ्यांना दिले. संकेतस्थळ अद्ययावत करण्याबाबत विधानपरिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी मागणी केली होती. त्यानुषंगाने डॉ....

छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक मनाचा ठाव घेणारे असे भव्य व्हावे – मुख्यमंत्री उद्धव...

मुंबई : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक पाहताक्षणीचे मनाचा ठाव घेणारे असे असावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिली. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे शिरूर तालुक्यातील...

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ या...

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची ‘माझी मुंबई,स्वच्छ मुंबई’ या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. गुरुवार, दि....

पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा – मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा ; एनडीआरएफ पथकांना सज्ज ठेवण्याच्या सूचना मुंबई : हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा दिलेला इशारा लक्षात घेता तसेच सध्या देखील पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती...

मिरज येथील २६ ‘कोविड-१९’ रुग्णांपैकी २४ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडून वैद्यकीय पथकाचे अभिनंदन मुंबई : सांगली जिल्ह्यातील मिरज येथे 25 कोविड-19  रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या सर्व रुग्णांना मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले...