नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या जमावबंदी आदेशाच उल्लंघन केल्याबद्दल मुंबईत ११२ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मात्र, कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचं मुंबई पोलीस प्रवक्ते आणि उपायुक्त प्रणय अशोक यांनी सांगितलं.