पालघर जिल्ह्यातल्या फटाक्याच्या कंपनीला आग

मुंबई (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यामधल्या डेहणे-पळे या गावाजवळ काही अंतरावर असलेल्या विशाल फायर वर्क या फटाक्याच्या कंपनीत आज सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास वेल्डिंगचं काम सुरू असताना...

१०५ विद्यार्थ्यांनी साकारला बांबूचा बाप्पा!

मुंबई : बांबूपासून गणपती तयार करण्याची स्पर्धा चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली स्थित "बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राने आयोजित केली. "आपला बांबू गणपती" या  स्पर्धेत चंद्रपूरातील १५ शाळातील १०५ विद्यार्थ्यांसह शाळांमधील शिक्षकांनीही यात सहभाग...

सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी न्यायालयीन खटल्यांचे कामकाज आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चालणार

उच्च न्यायालयासह जिल्हा न्यायालयातही सुविधा राबविणार मुंबई : सध्याच्या कोवीड-१९ ची साथ रोखण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून न्यायालयामध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानेही महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यास सुरूवात...

३८९४ तयार घरांची देकारपत्रे १५ जूनपर्यंत गिरणी कामगारांना द्यावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : म्हाडाच्या लॉटरीतील लाभार्थी गिरणी कामगारांच्या ३८९४ तयार घरांची देकारपत्रे १५ जूनपर्यंत देण्यात यावीत. तसेच प्राप्त अर्जांची छाननी तात्काळ सुरू करावी अशा सूचना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे...

‘इफ्फी’च्या इंडियन पॅनोरमात ६ मराठी चित्रपट

नवी दिल्ली : गोव्यात आयोजित होणाऱ्या ‘50 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या’ (इफ्फी) इंडियन पॅनोरमामध्ये  यावर्षीचे 41 सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट प्रदर्शित होणार असून यात 6 मराठी चित्रपटांनी स्थान मिळविले...

सोलापूर विभागातली रेल्वे स्थानकं पर्यावरण व्यवस्थापन प्रणालीत सर्वोत्कृष्ट

मुंबई (वृत्तसंस्था) : सोलापूर विभागातली रेल्वे स्थानकं पर्यावरण व्यवस्थापन प्रणालीत सर्वोत्कृष्ट ठरली आहेत. सोलापूर स्थानकाला NABCB या संस्थेकडून ISO मानांकनं मिळालं आहे. आता सोलापूर विभागातल्या नगर, दौंड, कोपरगाव, लातूर,...

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात अनेक ठिकाणी पावसानं पुन्हा जोर धरला आहे. काही ठिकाणी त्यामुळं दिलासा मिळालाय तर काही ठिकाणी पूरस्थिती उद्भवण्याची भीती निर्माण झाली आहे. राजधानी मुंबई सह ठाणे...

कोरोनाविरुद्धचा लढा सुरूच ! गर्दी टाळा-शिस्त पाळा – मुख्यमंत्र्यांचे राज्यातील जनतेला आवाहन

मुंबई : कोरोनाविरुद्धचा आपला लढा संपलेला नाही तो सुरुच आहे, त्यामुळे आपल्याला सावध राहून कोरोनासोबत जगावे लागेल, कुठेही घाई गडबड करून किंवा गर्दी करून चालणार नाही असे सांगून मुख्यमंत्री उद्धव...

लांब पल्ल्यांच्या काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल तर काही गाड्या रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कसारा घाटात दुरूस्तीचं काम सुरु असल्यामुळे काही लांब पल्ल्यांच्या काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. तर, काही गाड्या रद्द झाल्या आहेत, असं मध्य रेल्वेच्या जनसंपर्क...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा

मुंबई : मराठी पत्रकार दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन केले आहे. तसेच पत्रकार बांधवांना शुभेच्छाही दिल्या आहेत. मराठी पत्रकारितेचे जनक आद्यपत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर...