रायगड जिल्ह्यातील रातवड येथे पादत्राणे, चर्मोद्योग क्लस्टर; केंद्र शासनाकडून प्रकल्पासाठी १२५ कोटी

मुंबई : केंद्र शासनाने रायगड जिल्ह्यातील रातवड येथे चर्मोद्योग क्लस्टरला मंजुरी देऊन १२५ कोटींचा निधी दिला आहे. त्यामाध्यमातून चर्मोद्योगांसाठी एकीकृत सुविधा उपलब्ध होऊन रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे....

बँक ऑफ महाराष्ट्रची फसवणूक करुन ४ कोटी ५७ लाख रुपये लुबाडल्या प्रकरणी १० आरोपींना...

मुंबई (वृत्तसंस्था) : बँक ऑफ महाराष्ट्रची फसवणूक करुन चार कोटी सत्तावन्न लाख रुपये लुबाडल्याच्या आरोपाखाली हैदराबादच्या विशेष सीबीआय न्यायालयानं १० आरोपींना दोषी ठरवलं असून त्यांना विविध रकमांचे दंड आणि...

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ८ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी वर्तविली आहे. उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे,...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली

मुंबई : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगणारे, स्वातंत्र्यानंतर ग्रामविकासाच्या माध्यमातून राष्ट्रसेवेला वाहून घेतलेले ते महान संत होते. जात, धर्म, पंथाच्या...

कॉलेज प्रवेश प्लॅटफॉर्म ‘लीव्हरेज एज्यु’ची ४७ कोटी रुपयांची निधी उभारणी

मुंबई: लीव्हरेज एड-टेक प्रायव्हेट लिमिटेडने सीरीज ए अंतर्गत ४७ कोटी रुपयांची (६.५ दशलक्ष डॉलर्स ) निधी उभारणी केली आहे. ही कंपनी लीव्हरेजएज्युडॉटकॉम, युनीव्हॅलीडॉटकॉम, आयव्ही१००डॉटकॉम आणि व्हर्चुअल फेअर प्लॅटफॉर्म युनीकनेक्ट चालवते....

नैसर्गिक संकटाचे विपरीत परिणाम कमी करण्याच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची गरज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्‍णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सिंधुदुर्गनगरी : नैसर्गिक संकटाचे विपरित परिणाम कमी करण्याच्यादृष्टीने राज्यातील किनारपट्टी जिल्ह्यांनी आवश्यक उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव...

पालघर जिल्ह्यात विवेक पंडित यांचा दौरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वन विभागानं आदिवासींना, २००६च्या वनहक्क कायद्यानुसार, ते कसत असलेल्या आणि त्यांनी मागणी केलेल्या पूर्ण जमिनीचा अधिकार द्यावा अशी मागणी, राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष...

पोलीस कोठडीतील संशयित आरोपीचा मृत्यू झाल्यानं संतत्प जमावाकडून पोलिसांवर दगडफेक

मुंबई (वृत्तसंस्था) : यवतमाळ जिल्ह्यातल्या दारव्हा इथल्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका संशयित आरोपीचा मृत्यू झाल्यानं, संतत्प जमावानं काल रात्री दारव्हा पोलीस ठाणं आणि पोलीसांच्या वाहनावर दगडफेक केली. यात चार...

शेअर बाजारात पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाच्या टिप्स

(लेखक: श्री. जयकिशन परमार, वरिष्ठ इक्विटी रिसर्च अँनलिस्ट, एंजल ब्रोकिंग लिमिटेड) योग्य कौशल्ये आणि ज्ञानाच्या बळावर शेअर बाजार हा संपत्ती निर्माण करण्यासाठीचा मोठा स्रोत बनू शकतो. शेअर गुंतवणुकीतून आश्चर्यकारक उत्पन्न...

मानाच्या पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्यासाठी शिवशाही बस सज्ज; सोमवारी पंढरपूरकडे होणार रवाना

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या मोजक्याच वैष्णवांच्या उपस्थितीत सोमवार, दि.१९ जुलै रोजी राज्यातील १० मानाच्या पालख्या श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रस्थान करणार आहेत. वारकऱ्यांचा पालखी प्रस्थान सोहळा नेत्रदीपक व्हावा यासाठी...