पुढील आदेशापर्यंत ग्रामसभांना स्थगिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात गावांमध्ये घेतल्या जाणाऱ्या ग्रामसभांना पुढील आदेश होईपर्यंत, तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली आहे. कोरोना विषाणुचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मे...
मतदानाच्या तसेच अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती पूर्वप्रमाणित करुन घेणे बंधनकारक
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान दि. 21 ऑक्टोबर रोजी होत असून त्या दिवशी आणि त्याच्या अगोदरच्या (दि. 20 ऑक्टोबर) दिवशी वृत्तपत्रे तसेच सर्व मुद्रित माध्यमांतून प्रसिद्ध करावयाच्या राजकीय...
सर्व जिल्ह्यात जोमाने कार्य करण्याची राज्यपालांची रेड क्रॉस संस्थेला सूचना
मुंबई: कोरोनाच्या गंभीर संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मंगळवारी (दि. २७) भारतीय रेड क्रॉस संस्थेच्या महाराष्ट्र शाखेच्या पदाधिकाऱ्यांशी दूरस्थ माध्यमातून चर्चा केली.
राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये रेडक्रॉस संस्थेने अधिक...
देशातील पहिले दोन रुग्ण ‘कोरोना’मुक्त झाल्याबद्दल आनंद; ‘कोरोना’बाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर-कर्मचाऱ्यांचे आभार – उपमुख्यमंत्री...
मुंबई : देशातील पहिले ‘कोरोना’बाधित रुग्ण म्हणून उपचार घेत असलेले पुण्यातील दोन जण आज गुढीपाडव्याला ‘कोरोना’मुक्त होऊन घरी परतत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे. होळीला...
शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र तासगाव येथे सुरू करण्यास तत्वतः मान्यता – उच्च व तंत्र शिक्षण...
मुंबई : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे उपकेंद्र तासगाव येथे सुरू करण्यास तत्वतः मान्यता दिली असून उपकेंद्र सुरू करण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
शिवाजी...
युनियन बँक ऑफ इंडियाची व्याजदर कपात
'ईबीएलआर'मध्ये ४० बेस पॉईंटची कपात; किरकोळ, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना होणार फायदा
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) धोरणात्मक व्याजदरात कपात केल्यानंतर युनियन बँक ऑफ इंडियानेही रेपो आधारित कर्ज...
कोरोना प्रतिबंधक नियम न पाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची गरज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून व्यक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाविषयक, निर्बंध न पाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हायला हवे. तसंच निर्बंधाचं पालन न केल्यास आणखी कठोर निर्बंध लावावेच लागतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते...
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना राज्याचा दिलासा
प्रशासनाने काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मंत्रालय नियंत्रण कक्ष देखरेख ठेवणार, जिल्हाधिकारी स्थलांतरणाची कार्यवाही करणार
मुंबई : लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, यात्रेकरू तसेच इतर नागरिकांना...
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी तुळजापूर येथे घेतले आई तुळजाभवानीचे दर्शन
उस्मानाबाद : महामहीम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राची कुलदेवता आई श्रीतुळजाभवानी मातेचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.टिपरसे, तहसिलदार सौदागर...
सॅनिटायजर आणि मास्क ग्राहकांना उपलब्ध करून द्या विनाकारण साठा करू नका – अन्न व...
मुंबई : ग्राहकांना मागणीनुसार हॅन्ड सॅनिटायजर आणि मास्क उपलब्ध करून द्यावेत, औषध विक्रेत्यांनी विनाकारण त्याचा साठा करून ठेऊ नये, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी...











