नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांना शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांकरिता शासनामार्फत मोफत निवास व्यवस्था शासकीय महिला वसतिगृहात करण्यात येते. बोरिवली येथील वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी १५ ते ३० एप्रिल दरम्यान अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे...

खासगी कार्यालये, आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थितीचे आदेश

मुंबई : राज्य शासनाने कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये (आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून)...

नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ७६ टक्क्यांवर - आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई : राज्यात आज बरे झालेल्या रुग्णांच्या तुलनेत नवीन निदान झालेल्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. आज दिवसभभरात १९...

गृहनिर्माण मंत्री जयंत पाटील यांनी घेतला झोपडपट्टी पुनर्विकासाचा आढावा

मुंबई : गृहनिर्माण मंत्री जयंत पाटील यांनी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाला भेट देऊन विविध पुनर्वसन प्रकल्पांची तसेच प्राधिकरणाच्या कामाची माहिती घेतली. यावेळी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्यावतीने सादरीकरण करण्यात आले.  त्यात प्राधिकरण स्थापन करण्यामागची...

शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी शिवसेनेची मुंबई उच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या परवानगी मिळण्यासाठी शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पूर्व परवानगी मागूनही महानगरपालिकेनं अद्याप निर्णय घेतला नसल्याचं शिवसेनेनं या याचिकेत म्हटलं...

धर्मादाय रूग्णालयांमध्ये नियमाप्रमाणे दहा टक्के गरीब रूग्णांना उपचार द्या – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

मुंबई: मुंबई शहर व राज्यातील धर्मादाय रूग्णालयांमध्ये 10 टक्के गरीब  रूग्णांना मोफत उपचाराच्या नियमांचे पालन करून उपचार द्यावेत असे निर्देश ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. कोरोना महामारीच्या काळात ग्रामीण...

महाराष्ट्र आणि न्यूजर्सीदरम्यान विविध क्षेत्रातील सहकार्य वृद्धींगत करण्यावर भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

न्यू-जर्सीचे गव्हर्नर फिलिप मर्फी यांनी शिष्टमंडळासमवेत घेतली मुख्यमंत्र्यांची भेट मुंबई : महाराष्ट्र आणि न्यू-जर्सी यांच्या दरम्यानचे विविध क्षेत्रांतील सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या अनेक संधी आहेत. त्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील, असे...

वारकऱ्यांना स्थानिक सुविधांची माहिती देण्यासाठी प्रशासनाकडून अँपची निर्मिती

मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात दाखल होणाऱ्या वारकऱ्यांच्या सुविधेसाठी जिल्हा प्रशासनानं एक मोबाइल अँप सुरु केलं असून या अँपच्या माध्यमातून पंढरपुरात उपलब्ध केल्या गेलेल्या सुविधांची माहिती मिळणार आहे. या मोबाईल...

मुंबई पोलीस यंत्रणा सक्षमच; आर्मी येणार ही निव्वळ अफवा – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : मुंबईमध्ये सर्व प्रकारची परिस्थिती हाताळण्यासाठी मुंबई पोलिस यंत्रणा ही कार्यक्षम व सक्षम आहे. याठिकाणी आर्मीची नियुक्ती होणार ही निव्वळ अफवा आहे, असे स्पष्टीकरण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी...

राज्यात कोरोनाचे २८१९ रुग्ण बरे होऊन घरी

आज ८४१ नवीन रुग्णांचे निदान; राज्यात एकूण १५ हजार ५२५ रुग्ण – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या  १५ हजार ५२५ झाली आहे. आज  ८४१ नवीन रुग्णांचे...