सामान्य माणसाला न्याय हे पोलिसांचे प्रमुख कर्तव्य; सामाजिक सौहार्द टिकविण्यावर भर द्या – गृहमंत्री...
मुंबई : सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय मिळवून देणे हे पोलिसांचे प्रमुख कर्तव्य आहे. जनतेच्या मनात पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करण्याबरोबच सामाजिक सौहार्द टिकविण्यावर भर द्या असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील...
मुंबईत सध्या लॉकडाऊनची गरज नाही- महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत सध्या लॉकडाऊनची गरज नाही, असं महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी स्पष्ट केलं आहे. सध्या मोठ्या संख्येनं रुग्ण आढळत असले तरी त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागण्याचं...
मुख्यमंत्र्यांनी दिल्या धुलीवंदनाच्या शुभेच्छा
मुंबई : पर्यावरणपूरक होळी राज्यातील जनतेने साजरी करून होळी आणि धुळवडीचा आनंद साजरा करावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले आहे. तसेच त्यांनी राज्यातील जनतेला होलिकोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या...
कणकवली तालुक्यातल्या सर्व गावांच्या ग्रामसभांमध्ये विधवा प्रथा निर्मूलनाचा ठराव मंजूर
मुंबई (वृत्तसंस्था) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यात सर्व ६३ ग्रामपंचायत ग्रामसभांमध्ये विधवा प्रथा निर्मूलनासाठी ठराव मंजूर करण्यात आला आहे. तालुक्यातल्या सर्वच ग्रामपंचायतींमध्ये विधवा प्रथा बंदी संदर्भात ठराव घेणारी कणकवली पंचायत...
धानाच्या तात्काळ परताव्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश
मुंबई : विकेंद्रित खरेदी योजनेअंतर्गत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे धान हे मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात यावे. धान खरेदीनंतर तात्काळ त्याचा परतावा मिळावा यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपाययोजना कराव्यात....
प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, राज्यसरकार वाहनांच्या पासिंगचे नियम आणखी कडक करणार
मुंबई (वृत्तसंस्था) : प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न सरकारसाठी महत्वाचा असून, परिवहन विभागातर्फे करण्यात येणाऱ्या वाहनांच्या पासिंगचे नियम आणखी कडक करण्यात येणार असल्याचं, मंत्री शंभुराज देसाई यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. आठ...
ओरिफ्लेमचे हेअरएक्स अँडव्हान्स्ड केअर स्टाइलस्मार्ट
मुंबई : भारतातील थेट विक्री करणारा अग्रेसर स्विडीश ब्रँड, ओरिफ्लेम हा तुम्हाला मोकळेपणाने व्यक्त होण्याची परवानगी देताना सुंदर दिसणे तसेच सुंदर बनवणारी उत्पादने तयार करण्यावर विश्वास ठेवतो. ब्रँडने 'हेअर...
येत्या १५ दिवसात महामार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित करावा- पालकमंत्री दीपक केसरकर
सिंधुदुर्गनगरी : येत्या १५ दिवसात महामार्गावरील सर्व धोकादायक ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करून महामार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कणकवली येथे दिल्या.
कणकवली शासकीय विश्रामगृह येथे...
मुंबईत कांजूरमार्ग इथं मेट्रो कारशेड उभारण्यासाठी MMRDA ला १०२ एकर जमीन हस्तांतरित करण्याच्या आदेशाला...
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत कांजूरमार्ग इथं मेट्रो कारशेड उभारण्यासाठी MMRDA ला १०२ एकर जमीन हस्तांतरित करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या १ ऑक्टोबरला काढलेल्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयानं हंगामी स्थगिती...
भाजपाच्या ओबीसी जागर अभियानाचा मुंबईतून प्रारंभ
मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपा हाच ओबीसी समाजाचा खरा पक्ष असून ओबीसी आरक्षण पूर्ववत होत नाही तोपर्यंत भाजपा स्वस्थ बसणार नाही, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी म्हटले आहे. भाजपाच्या...