प्रवासासाठी डॉक्टरांचा प्रमाणपत्राची गरज नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थलांतरित व्यक्तींना प्रवासासाठी डॉक्टरांचं प्रमाणपत्र आता द्यावं लागणार नाही. राज्य सरकारने याबाबतचे आदेश काढले आहेत. प्रवास सुरू करण्यापूर्वी या व्यक्तींच्या शरीराचे तपमान मोजले जाईल आणि...
कोरोना : महाराष्ट्राची सद्य:स्थिती
मुंबई : महाराष्ट्रात आजमितीस 868 रुग्ण असून 52 मृत्यू आहेत. मृत्यूदर देशात सर्वाधिक म्हणजे 5.99 इतका आहे. मरण पावलेल्या 11 रुग्णांमध्ये इतर कुठल्याही आजारांची लक्षणे नव्हती.
· एकूण 17563 सॅम्पल्स...
राज्य सरकारने घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहिम हाती घ्यावी- नाना पटोले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य सरकारने घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहिम हाती घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. सध्याचे कठोर...
महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना वचक बसावण्यासाठी कठोर उपाययोजनां करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पोलिसांना निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेतली जाणार नाही, त्या सुरक्षित राहिल्याच पाहिजेत, यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
लॉकडाऊनच्या काळात ४३३ सायबर गुन्हे दाखल; २३४ जणांना अटक
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पावले उचलली आहेत. राज्यात सायबरसंदर्भात ४३३ गुन्हे दाखल झाले असून...
वेतनवाढ जाहीर तरीही विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कामगारांचा संप अजूनही सुरूच
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरुच आहे. संपावर तोडगा निघावा यासाठी राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केल्यानंतर काल ४१ टक्के वेतनवाढ जाहीर केली. त्यानंतर भाजपानं...
१६ हजार पूरग्रस्त कुटुंबांना राष्ट्रवादीकडून मदत जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे राज्याच्या काही भागात आलेल्या पुराचा फटका बसलेल्या कुटुंबांना राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट १६ हजार किट्सचं वाटप करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...
राज्यपाल, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी साधला नक्षलग्रस्त भागातील युवकांशी संवाद
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृह तसेच युवक व क्रीडा राज्यमंत्री निशित प्रामाणिक यांचेसह देशाच्या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमधून मुंबई भेटीवर आलेल्या युवक-युवतींशी राजभवन येथे संवाद साधला. यावेळी बिहारच्या...
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मुख्यमंत्र्यांकडून विनम्र अभिवादन
मुंबई : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी दिलेल्या संदेशात ते म्हणतात, हे वर्ष अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीचे आहे. यानिमित्ताने लोकशाहीर...
काटोल ते नागपूर हे अंतर 15 ते 20 मिनिटात कापता येईल – नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे, राष्ट्रीय महामार्ग 353 जेके या नागपूर काटोल रस्त्याच्या आऊटर रिंग रोड ते काटोल बायपासच्या शेवटपर्यंत चौपदरीकरणाच्या कामाचा कार्यारंभ आज केंद्रीय रस्ते वाहतूक...