राज्यात कोविडसंदर्भात २ लाख ७० हजार गुन्हे दाखल
मुंबई :- लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ७० हजार ९९५ गुन्हे दाखल झाले आहेत. ३७ हजार ४४ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे तसेच...
राज्यात आज एकही कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद नाही
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ सुरूच आहे. राज्यात आज कोरोनाच्या १ हजार ८८१ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ८७८ रुग्ण कोरोनामुक्त झाली. दिलासादायक गोष्ट म्हणजे राज्यात आज...
मराठी भाषा संवर्धनासाठी आलेल्या सूचनांचा सन्मान- मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही
मुंबई : मराठी भाषेचा विकास व संवर्धनासाठी मराठी साहित्यिकांनी केलेल्या सर्व सूचनांचा सन्मान केला जाईल, अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
'मराठी भाषेच्या भल्यासाठी' या संस्थेचे अध्यक्ष तथा...
पावसामुळे विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमधे १२ जणांचा मृत्यू
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आजही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरु असून जलाशयांमधल्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार, तुरळक ठिकाणी जोरदार...
राज्यात ५ हजार २२५ नवे कोविड रुग्ण
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल पाच हजार २२५ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६४ लाख ११ हजार ५७० झाली आहे. काल १५४ रुग्णांचा उपचारादरम्यान...
ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाचे पर्याय मोठ्या प्रमाणावर वापरा
मुख्यमंत्र्यांच्या शिक्षण विभागास सूचना
मुंबई : ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाच्या पर्यायाचा वापर मोठ्या प्रमाणावर करुन येत्या शैक्षणिक वर्षातील शिक्षणास सुरुवात करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
शालेय शिक्षण विभाग तसेच...
प्रत्येक केंद्रावर दररोज कापसाच्या किमान शंभर गाड्यांची खरेदी होणार – गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई : लॉकडाऊनमुळे बंद झालेली कापूस खरेदी लॉकडाऊनचे नियम पाळून पुन्हा सुरू करण्यात आली होती. परंतु खरेदीचा वेग कमी होता. तो खरेदी वेग वाढविण्याचा विषय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
महिला सक्षमीकरणासाठी ‘वारी नारीशक्ती’ उपक्रम महत्त्वपूर्ण – उप सभापती डॉ. नीलम गो-हे
पुणे : महिलांसाठीच्या महत्त्वपूर्ण कायद्याच्या जागृतीसोबतच शासनाच्या महिलांसाठीच्या योजनांची माहिती पोहचविण्यासाठी व शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने राज्य महिला आयोगाने सुरू केलेला 'वारी नारीशक्ती' चा उपक्रम...
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विनम्र अभिवादन
मुंबई : “स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांसारखा प्रकांड पंडित, महान योद्धा जगाच्या इतिहासात दुसरा नाही”, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे स्मरण करून जयंतीनिमित्त...
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाचा निर्धार
मुंबई : मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाची पुनर्विचार याचिका फेटाळली असली तरी मराठा आरक्षणाचे दरवाजे बंद झालेले नाहीत. हे आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य शासन ठाम असून अधिक मजबूत...











