आषाढी एकादशीला पंढरपुरात कडक संचारबंदी – मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार शासकीय पूजा

नवी दिल्ली : येत्या बुधवारच्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर, राज्यातल्या मानाच्या नऊ पालख्या आणि दहा प्रमुख संस्थानांच्या पादुका श्री क्षेत्र पंढरपूर इथं उद्या रात्री अकरा वाजेपर्यंत पोहोचणार आहेत. यामध्ये पैठणचं...

मुंबई शहरात विना मास्क फिरणाऱ्यांकडून चलन देऊन दंड वसूल करण्यात येणार

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून यापुढे चलन देऊन दंड वसूल करण्यात येणार आहे, असं मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी स्पष्ट केलं आहे. आत्तापर्यंत हेल्मेट...

दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनानिमित्त मंत्रालयात शपथ

परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांची उपस्थिती मुंबई : माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त परिवहनमंत्री ॲड.अनिल परब यांनी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर दहशतवाद व ...

‘ग्लोबल वॉर्मिंग’ विरुद्ध लढण्यासाठी पर्यावरण संवर्धन व्हावे – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

मुंबई : भारत आणि युरोपीय देशातील सांस्कृतिक संबंध, व्यापार-उद्योगाला प्रोत्साहन देत असतानाच “इन्वेन्शन आणि इनोवेशन” चा प्राधान्याने विचार करावा व वसुंधरेच्या रक्षणासाठी पर्यावरण संवर्धनाचे कार्य वाढावे; यासाठी महाराष्ट्र सतत...

दहीहंडी समन्वय समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई : दहीहंडी कार्यक्रमात जखमी झालेल्या गोविंदांवर शासकीय तसेच पालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्यात येत असून जखमी गोविंदांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्य देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

एम.एम.आर.डी.ए. नं केली स्थलांतरित कामगारांना पुन्हा बोलवायला सुरुवात

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगर प्राधिकरणाची पायाभूत सुविधा विकासाची कामं करणाऱ्या अभियांत्रिकी कंपन्यांनी काम पुन्हा सुरु करण्याच्या दृष्टीनं स्थलांतरित कामगारांना पुन्हा बोलवायला सुरुवात केली आहे. काम नसल्यामुळे आपापल्या गावी परत...

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत महाराष्ट्रात २४ लाख लाभार्थ्यांची नोंद

सुमारे एक हजार कोटीपेक्षा अधिक निधीचे लाभार्थ्यांना वितरण मुंबई : माता व बालमृत्यूदर कमी करण्याबरोबरच माता आणि बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सुमारे...

अधिवेशनात दुष्काळावर चर्चा होणार ; राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प सादर करणार – मुख्यमंत्री देवेंद्र...

विधीमंडळ पावसाळी अधिवेशन पुर्वसंध्येला पत्रकार परिषद मुंबई :  विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडला जाणारा अर्थसंकल्प हा पुरोगामी आणि राज्याला पुढे नेणारा असेल. तसेच अधिवेशनात राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही चर्चा होईल, असे मुख्यमंत्री...

राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ३५ हजार पासचे वाटप

६ लाख ४७ हजार व्यक्ती क्वॉरंटाईन; ५ कोटी ७९ लाखांचा दंड वसूल – गृहमंत्री अनिल देशमुख मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ४,३४,५४९ पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच...

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या अडचणींबाबत येत्या एक दोन दिवसात रिझर्व बँकेशी चर्चा करण्याचं...

मुंबई (वृत्तसंस्था) : पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या अडचणींबाबत येत्या एक दोन दिवसात रिझर्व बँकेशी चर्चा करण्याचं आश्वासन मंत्री जयंत पाटील यांनी दिलं आहे. पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेचं राज्य...