केंद्रीय समाज कल्याण खातं सक्षम करून भटक्या-विमुक्तांना विविध सवलती देण्याचा केंद्र शासनाचा विचार असल्याचं...
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारचं समाज कल्याण खातं अधिक सक्षम करून भटक्या-विमुक्तांना विविध सवलती देण्याचा केंद्र शासनाचा विचार आहे, अशी माहिती केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली...
गायाचे ‘हेल्दी सेलिब्रेशन पॅक’
मुंबई : देशातील अग्रगण्य हेल्थ आणि वेलनेस ब्रँड गाया (Gaia)ने आपल्या ग्राहकांसाठी गाया सेलिब्रेशन पॅक्सच्या रूपात भेटवस्तू देण्याचा आरोग्यप्रद पर्याय सादर केला आहे. या पॅक्समध्ये अत्यंत पौष्टिक आणि हेल्दी अशा...
राज्यात साखर उत्पादनाचा १ कोटी मेट्रिक टनांचा टप्पा पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यानं साखर उत्पादनाचा १ कोटी मेट्रिक टनांचा टप्पा पूर्ण केला आहे. कोल्हापूर विभागानं २६ लाख ४७ हजार मेट्रिक टन साखर उत्पादन करत राज्यात आघाडी घेतली...
१६ आमदारांच्या अपात्रतेसह विविध याचिकांवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १६ आमदारांच्या अपात्रतेसह शिवसेनेच्या शिंदे तसंच ठाकरे गटानं दाखल केलेल्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार होती, ही सुनावणी आता परवा तीन ऑगस्टला होणार आहे....
स्वयंसेवी संस्थांना अल्पदरात अन्नधान्य उपलब्ध करून देणारी केंद्र शासनाची ओएमएसएस योजना महाराष्ट्रात लागू –...
लॉकडाऊन काळात अन्नधान्य वितरण करणाऱ्या व अन्नछत्र चालविणाऱ्या संस्थांना मिळणार अल्पदरात अन्न धान्य
मुंबई : देशात आणि राज्यात कोरोनामुळे मोठे संकट उभे राहिले असून केंद्र आणि राज्य सरकारच्या अन्न, नागरी...
राज्य विधीमंडळाचे पावसाळी आधिवेशन फक्त २ दिवस
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळच पावसाळी अधिवेशन फक्त दोन दिवसांच असणार आहे. ५ आणि ६ जुलैला हे आधिवेशन मुंबईत होईल. विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय...
शेतकऱ्यांना आता एकाच अर्जावर मिळणार कृषीच्या सर्व योजनांचा लाभ
येत्या खरीप हंगामापासून होणार कार्यवाही - कृषी मंत्री दादाजी भुसे
मुंबई : येत्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना केवळ एकाच अर्जावर कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. “महाडीबीटी पोर्टल” च्या माध्यमातून ही प्रक्रिया आता ऑनलाईन राबविण्यात...
लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि पं. दीनदयाल उपाध्याय कौशल्य विकास अभियान यांच्यावतीने आयोजित भव्य...
बीड : लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि पं. दीनदयाल उपाध्याय कौशल्य विकास अभियान यांच्यावतीने आयोजित भव्य रोजगार मेळाव्याला बीड जिल्ह्यातील गोपीनाथगड, परळी येथे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते....
पूरस्थितीमुळे सीईटी न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी पुन्हा संधी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काही जिल्ह्यात गेली दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे महत्वाची सीईटी प्रवेश परीक्षा जे विद्यार्थी देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना...
आरोग्यविषयक कार्यासाठी बृहन्मुंबई महनगरपालिकेला केंद्रसरकारचे चार पुरस्कार
मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्यविषयक कार्यकर्तृत्वाचा गौरव काल नवी दिल्लीत करण्यात आला. केंद्र-सरकारद्वारे क्षयरोग नियंत्रण विषयक कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात.
काल संध्याकाळी नवी दिल्लीत झालेल्या...











