मृत्यूदर एक टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई :- राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असून टेलिआयसीयू प्रकल्प त्यासाठी उपयुक्त ठरत आहे. त्याच्या मदतीने...
श्रमिक विशेष रेल्वे बलियाकडे रवाना
मजुरांना जेवण, नाश्ता, पाण्याबरोबरच बाळांसाठी दुधाच्या बाटल्यांची सोय
कोल्हापूर : उत्तरप्रदेशमधील बलियाकडे 1 हजार 456 श्रमिक विशेष रेल्वेने आज सायंकाळी 6 वाजता कोल्हापुरातून रवाना झाले. हे सर्व मजूर इचलकरंजी नगरपालिका...
पूरबाधितांसाठी मदत स्वीकृती केंद्रामध्येच मदत जमा करण्याचे आवाहन
सांगली : सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमिवर प्रत्यक्ष पूरबाधितांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी ती मदत स्वीकृती केंद्रामध्येच जमा करावी. मदत स्वीकृती केंद्रामध्ये प्राप्त होणारी मदत ही संबंधित ग्रामपंचायतीमार्फत सरपंच, ग्रामसेवक, तलाठी,...
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी गुणवत्तापूर्ण बियाणे महत्त्वाचे – कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे
मुंबई : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी गुणवत्तापूर्ण बियाणे महत्त्वाचे आहे. यासाठी उत्पादक कंपन्यांवर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महत्त्वाची जबाबदारी असल्याचे, कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी सांगितले.
मंत्रालयात बियाणे उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. यावेळी...
राज्यात आतापर्यंत २० लाख ६२ हजार ३१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल दहा हजार १८७ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २२ लाख ०८ हजार ५८६ झाली आहे. काल ४७ रुग्णांचा उपचारादरम्यान...
परप्रांतीय मजूरांना आपापल्या राज्यात जाण्यासाठी परवानगी दिली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परप्रांतीय मजूरांना आपापल्या राज्यात जाण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. गावी जाण्यासाठी धारावीतील मजुरांची धावपळ सुरू झाली असून अर्ज भरण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रासाठी मजुरांची खाजगी दवाखान्यांबाहेर...
मराठवाड्यात २४३ नवीन कोविड बाधितांची नोंद
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठवाड्यात काल २४३ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या दोन, तर बीड आणि हिंगोली जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश...
अहमदनगरमध्ये वीजवाहक तारेचा धक्का लागून ४ लहान मुलांचा मृत्यू
मुंबई (वृत्तसंस्था) : अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्याच्या पठारभागातल्या वांदरकडा इथल्या छोट्या तळ्यात आंघोळीसाठी गेलेल्या ४ लहान मुलांचा विजवाहक तारेचा शॉक लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी...
पहिल्या दोन कोरोनामुक्त रूग्णांना टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात डिस्चार्ज
कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये पुण्याहून आलेला पहिला कोरोना रूग्ण आणि त्याच्या संसर्गात आलेली त्याची बहिण अशा दोघांचेही दोन्ही कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने ते कोरोना मुक्त झाले होते. अशा दोघांना आज येथील...
राज्यात भाजपाला वगळून सरकार स्थापन होऊ शकतं नाही ; इथं आमचाच मुख्यमंत्री होईल असा...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात भाजपाला वगळून सरकार स्थापन होऊ शकतं नाही. इथं भाजपाचाच मुख्यमंत्री होईल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीनं व्यक्त केला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत...











