महाराष्ट्रात आज १ हजार ८९८ रुग्ण बरे होऊन घरी

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात आज १ हजार ८९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले, २ हजार १४९ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर २९ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६५...

शेळ्या-मेंढ्यांसाठी राज्यात पहिल्यांदाच चारा छावणी सुरू करणार

मुंबई : राज्यातील दुष्काळी भागात सुरू असलेल्या चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा तसेच राज्यात प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी छावणी सुरू करण्याचा निर्णय मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा घेतला आढावा

 रायगड जिल्ह्यात काही लाख घरांचे नुकसान, विजेचे हजारो खांब उन्मळले महावितरणने युद्धस्तरावर जिल्ह्यात वीजपुरवठा सुरळीत करावा नागरिकांना अन्नधान्य पुरविण्याचे, तातडीने पंचनाम्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत...

मच्छिमारांच्या विकासासाठी निधीची पूर्तता करणार – अशोक चव्हाण

मुंबई : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत मच्छिमारांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पालघर जिल्ह्यातील आठ जेट्टीपैकी ६ जेट्टींची कामे पूर्ण झाली आहेत. मच्छिमारांच्या विकासात्मक कामासाठी निधी कमी...

आपत्कालीन सेवेच्या रुग्णवाहिकेमुळे ४२ लाख ४५ हजार रुग्णांना जीवनदान

मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचारासाठी सुरु करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेमुळे राज्यभरात गेल्या पाच वर्षात सुमारे 42 लाख 45 हजार रुग्णांना जीवनदान मिळाले आहे.108 क्रमांकाच्या या रुग्णवाहिकेत सुमारे 33 हजार...

‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही : महिला...

मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’मधील लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेला लाभ शासनाकडून सक्तीने परत घेण्यात येत आहे अथवा घेण्यात येणार असल्याबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या वस्तुस्थितीस धरून नाहीत, असे...

लॉकडाऊनच्या काळात ४९१ सायबर गुन्हे दाखल; २६० जणांना अटक

मुंबई :  लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी 491 विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून 260 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या...

रेमडेसिवीर, टोसीलीझुमॅब ही औषधे राज्यभर उपलब्ध करण्यासाठी नियोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात रेमडेसिवीर आणि टोसीलीझुमॅब या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असून, ही औषधे राज्यभर अधिक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक नियोजन केले जात आहे, अशी माहिती...

‘ई-पीक पाहणी’ आता राजस्थानात ‘ई- गिरदावरी’

मुंबई : राज्यातील महसूल आणि कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असलेला महत्वाकांक्षी ई-पीक पाहणी प्रकल्प राजस्थान सरकारने स्वीकारण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी...

कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी सहकारी संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्यासाठी पुढे यावे –...

सातारा : राज्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. या आपत्तीचे संकट दूर करण्यासाठी राज्यातील सहकारी संस्थांनी मदतीसाठी पुढे येऊन जास्तीत जास्त निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देवून सहकार्य करावे,...