कोरोना विषाणू : राज्यात केवळ एक जण पुणे येथे निरीक्षणाखाली

चिनी प्रवासी नायडू रुग्णालयाच्या सेवेने भारावला मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात केवळ एक जण पुणे येथे निरीक्षणाखाली असून आतापर्यंत रुग्णालयात भरती झालेल्या 43 पैकी 42 जणांना घरी सोडण्यात आले...

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनें अंतर्गत आधार संलग्न नसणाऱ्या सभासदांची यादी संबंधित तहसिल कार्यालयात...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनें अंतर्गत आधार संलग्न नसणाऱ्या सभासदांची यादी संबंधित तहसिल कार्यालयात प्रसिध्दीसाठी सादर करण्यात आली आहे. तरी संबंधित शेतकऱ्यांनी यादीत आपलं नाव असल्यास...

बारावीचा निकाल उद्या दुपारी ४ वाजता जाहीर होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. दुपारी ४ वाजता हा निकाल ऑनलाइन जाहीर केला जाणार असल्याची माहिती शिक्षण...

हवेची गुणवत्ता पातळी ‘खराब’ असलेल्या शहरांमध्ये येत्या ३० तारखेपर्यंत फटाके विक्री आणि वापरावर बंदी

मुंबई (वृत्तसंस्था) : हवेची गुणवत्ता पातळी ‘खराब’ असलेल्या शहरांमध्ये येत्या ३० तारखेपर्यंत फटाक्यांच्या विक्री आणि वापरावर बंदी घालण्याचा निर्णय, राष्ट्रीय हरित लवादानं घेतला आहे. यामध्ये राज्यातल्या मुंबई, नवी मुंबई,...

राज्यात ८ हजार १५९ नव्या रुग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ७ हजार ८३९ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ८ हजार १५९ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १६५ रुग्णांचा मृत्यू झाला. ज्यात आतापर्यंत एकूण ६२...

राज्यात काल ३ हजार २९२ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३ हजार २९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ३ हजार २०६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ३६ रुग्णांचा मृत्यू झाला.राज्यात आतापर्यंत एकूण ६५ लाख...

वरखेडा ग्रामपंचायतीची नूतन इमारत गावाच्या वैभवात भर घालणारी – उपमुख्यमंत्री अजित पवार

दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथील ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन नाशिक : गावाचा विकास अधिक गतीने होण्यासाठी तयार करण्यात आलेली वरखेडा ग्रामपंचायतीची नूतन इमारत ही गावाच्या वैभवात भर घालणारी असल्याचे...

फळबाग लागवड योजनेत नव्या पिकांचा समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

मुंबई : राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत द्राक्ष, केळी, पपई, शेवगा व स्ट्रॉबेरी या पिकांचा नव्याने समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे आणि रोजगार हमी...

राज्य सरकारनं आज मांडलेला अर्थसंकल्पातून सर्वच घटकांची घोर निराशा – देवेंद्र फडणवीस

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं मांडलेला अर्थसंकल्पातून सर्वच घटकांची घोर निराशा झाली आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. या अर्थसंकल्पातून राज्याला कोणतीही नवी...

महिला अत्याचारांना चाप लावायचा असेल तर संस्कारक्षम समाज निर्माण करण्याची गरज – उद्धव ठाकरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला अत्याचारांना चाप लावायचा असेल तर संस्कारक्षम समाज निर्माण करण्याची गरज आहे याची सुरुवात प्रत्येकानेच आपल्या घरापासून केली तरच खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरण होईल, असं...