नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत भाजपचा मोर्चा

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत भाजपनं आज धडक मोर्चा काढला. कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्या साथीदारांसोबत मंत्री मलिक यांनी जमीन खरेदीचा...

निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसान भरपाई वाटपाचे काम समाधानकारक

उर्वरित मदत वाटपाचे कामही तातडीने आणि व्यवस्थित पूर्ण करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटुंबांना नुकसानभरपाई देण्याचे काम व्यवस्थित सुरू आहे यावर समाधान व्यक्त करताना मुख्यमंत्री...

विद्यापीठांच्या अंतिम सत्र परीक्षा घेण्याबाबतचा प्रश्न विनाविलंब सोडवण्याची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मुख्यमंत्री उद्धव...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात विद्यापीठांच्या अंतिम सत्रांच्या परीक्षा घेण्याबाबतचा प्रश्न विनाविलंब सोडवावा, असं विद्यापीठांचे कुलपती या नात्यानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितलं आहे. कोरोना...

नक्षल पीडीत, शरणार्थींचे युद्धपातळीवर पुनर्वसन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर : गडचिरोली भागात नक्षलवादी कारवायांमुळे विस्थापित झालेले पीडित तसेच शरण आलेल्या सर्वांचेच युद्धपातळीवर पुनर्वसन करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. डावी कडवी विचारसरणीबाबत राष्ट्रीय योजना व कृती आराखड्याबाबत एकसूत्री कृती...

अनुसूचित जातीच्या बांधवांवरील अन्याय, अत्याचार अजिबात सहन केले जाणार नाहीत

दोषींविरुद्ध कडक कारवाईचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निर्देश मुंबई : राज्यात अनुसूचित जातीच्या बांधवांवर होणारे अन्याय, अत्याचार कोणत्याही परिस्थितीत अजिबात सहन केले जाणार नाहीत, महाराष्ट्र शासन या बांधवांच्या पाठीशी असून...

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात दाखल याचिकांवर शुक्रवारी सुनावणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुढची सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी ही माहिती दिली आहे. युजीसी अर्थात विद्यापीठ...

लहान मुलांसाठी भारत बायोटेकद्वारे निर्मित लसीच्या चाचणीला नागपुरात आरंभ

मुंबई (वृत्तसंस्था) : लहान मुलांसाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या चाचणीसाठी 100 बालकांची नोंदणी झाली असून यातील 50 जणांची निवड करून पहिल्या लसीची मात्रा देण्यात येणार आहे. अशी माहिती या...

घनकचरा, सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आढावा बैठकीत सूचना मुंबई : राज्यातील घनकचरा आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन नियोजित वेळेत करावे. आगामी पाच वर्षात घनकचऱ्याचे विलगीकरण, प्रक्रिया आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचा नगर...

ऑटो समभागांच्या नेतृत्वात भारतीय निर्देशांक उच्चांकी स्थितीत

मुंबई : ऑटो समभागांच्या नेतृत्वात भारतीय निर्देशांकांनी आज उच्चांकी स्थिती गाठली. फार्मा वगळता सर्व विभागातील निर्देशांक सकारात्मक स्थितीत बंद झाले. निफ्टीने ०.२८% किंवा ३३.९० अंकांची वृद्धी घेतली व तो ११,९३०.३५...

राष्ट्रीय वित्तीय संरचनेच्या स्थिरतेसाठी ‘सायबर सुरक्षा’ महत्वाचा मुद्दा – सेबी’चे सदस्य एस. के. मोहंती

बीएसईमध्ये ‘“सायबर सिक्युरिटी  कॉन्फरन्स - २०२०” मुंबई : राष्ट्रीय वित्तीय संरचनेच्या स्थिरतेसाठी 'सायबर सुरक्षा' हा आता महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळेच भांडवली बाजार आणि सामान्यांच्या गुंतवणूकीचे संरक्षण व्हावे यासाठी सर्वंकष प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन भारतीय...