महाराष्ट्रदिनी मुंबईत ‘महाराष्ट्र एम एस एम ई एक्सपो २०२२’चं आयोजन
मुंबई (वृत्तसंस्था) : १ मे अर्थात महाराष्ट्रदिनी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीनं मुंबईत ‘महाराष्ट्र एम एस एम ई एक्सपो २०२२’चं आयोजन करण्यात आलं आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटर इथं...
राष्ट्रीय वित्तीय संरचनेच्या स्थिरतेसाठी ‘सायबर सुरक्षा’ महत्वाचा मुद्दा – सेबी’चे सदस्य एस. के. मोहंती
बीएसईमध्ये ‘“सायबर सिक्युरिटी कॉन्फरन्स - २०२०”
मुंबई : राष्ट्रीय वित्तीय संरचनेच्या स्थिरतेसाठी 'सायबर सुरक्षा' हा आता महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळेच भांडवली बाजार आणि सामान्यांच्या गुंतवणूकीचे संरक्षण व्हावे यासाठी सर्वंकष प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन भारतीय...
ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा घेतला...
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या व्यवस्थेचा काल रात्री आढावा घेतला. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून येणाऱ्या...
विधिमडंळाच्या दोन्ही सभागृहात कॅगचा अहवाल सादर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज कॅग अर्थात भारताचे महालेखा परिषक आणि नियंत्रक यांचा अहवाल मांडण्यात आला. नवी मुंबई आणि लगतच्या परिसरात विकास काम करणाऱ्या सिडकोवर या...
मास्क, सॅनिटायझरच्या किमती नियंत्रणात ठेवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य – राजेश टोपे
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू पासून संरक्षण करणाऱ्या मास्क आणि सॅनिटायझरच्या किमती नियंत्रणात ठेवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते...
सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीमत काल ५८० ट्रक इतक्या कांद्याची विक्रमी आवक झाली
मुंबई (वृत्तसंस्था) : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीमत काल ५८० ट्रक इतक्या कांद्याची विक्रमी आवक झाली. यामुळे त्यामुळे २० हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत गेलेले कांद्याचे दर काल सुमारे...
४ ऑक्टोबरपर्यंत ४ लाख ९० हजार मतदारांची नव्याने नोंदणी
मुंबई : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानात 4 ऑक्टोबर 2019 पर्यंत नव्याने 4 लाख 90 हजार 50 मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील मतदारांची...
गोरेगाव परिसरातील दीड हजार पूरबाधितांना मदतीसाठी पालकमंत्री सुभाष देसाई यांचा पुढाकार
मुंबई : मुंबईचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गोरेगाव परिसरातील पूरस्थितीची पाहणी करून सुमारे दीड हजाराहून अधिक पूरबाधितांना मदत पुरविली. शुक्रवारी रात्रीपासून पावसाचा फटका बसलेल्या नागरिकांना यामुळे मोठा...
शिवभोजन थाळीचा पहिल्याच दिवशी राज्यातील ११ हजार ४१७ नागरिकांनी घेतला लाभ – अन्न व...
मुंबई : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्यात शिवभोजन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. राज्यात पहिल्याच दिवशी ११ हजार ४१७ नागरिकांनी या भोजनाचा लाभ घेतल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री...
राज्यात उद्योजकांना सोयीसुविधा देताना राज्याचा समतोल बिघडू न देण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात उद्योजकांना सोयीसुविधा देताना राज्याचा समतोल बिघडू न देण्याची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे.
एक लाख कोटी डॉलरची क्षमता गाठण्याच्या दिशेनं सुरू असलेल्या राज्याच्या...











