राज्यात काल कोरोनाच्या सुमारे १२ हजार रुग्णांची नोंद, ९ जणांचा मृत्यू

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोविड-१९ चे ११ हजार ८७७ रुग्ण आढळले आणि ९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. आता राज्यातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ४२ हजार २४ वर पोचली आहे....

महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी परिपूर्ण सुविधा – मंत्री सुभाष देसाई

मुंबई : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांना सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्य शासन व महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांचा आज मंत्री सुभाष...

राज्यातले ३५ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त तर कोरोनाबाधितांची संख्या २०३

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कोरोना बाधित रुग्णांपैकी ३५ जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं आहे. सध्या १६० रुग्ण  रुग्णालयात दाखल आहेत. सध्या राज्यात कोरोना ग्रस्तांची संख्या २०३  झाली आहे....

अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांच्या 7 व्या वेतन आयोगाबाबत दहा दिवसांत निर्णय – आदिवासी विकासमंत्री प्रा.अशोक...

मुंबई : आदिवासी विकास विभाग अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांच्या वेतनाबाबत दहा दिवसांत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती आदिवासी विकासमंत्री प्रा.अशोक उईके यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. आदिवासी विकास विभाग अनुदानित...

साखरेचा किमान विक्री दर केंद्र सरकारनं २ रुपयांनी वाढवला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : साखरेच्या विक्री दरात किलोमागं २ रुपये वाढ देण्याची शिफारस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालच्या मंत्रीगटानं केली आहे. त्यामुळे आता हा दर प्रतिकिलो ३३ रुपये...

पोलिसांकरता मोठ्या प्रमाणात घरं बांधण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

मुंबई (वृत्तसंस्था) : पोलिसांकरता राज्यात मोठ्या प्रमाणात घरं बांधण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव उपविभागीय पोलीस कार्यालयाचा तसंच पोलिसांसाठीच्या २०५ निवास स्थानांचा...

पंढरपूर शहरासह आजूबाजूच्या ९ गावांमध्ये उद्या मध्यरात्रीपासून २६ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू

मुंबई (वृत्तसंस्था) : कार्तिक वारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूर शहर आणि आजूबाजूच्या ९ गावांमध्ये उद्या मध्यरात्रीपासून २६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश...

रोगजंतूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वेळोवेळी साबणाने हात धुण्याची सवय आवश्यक

मुंबई : मानवी हात हा वेगवेगळ्या रोगजंतुंचा वाहक ठरतो. कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर सध्या वेळोवेळी हात धुण्याचे महत्त्व अधोरेखीत झाले आहे. पण फक्त कोरोनाच्या काळातच नव्हे तर इतर वेळीही लोकांनी...

शेती महामंडळाच्या जमिनीचे बाह्य स्त्रोताद्वारे सर्वेक्षण करावे – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निर्देश

मुंबई : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या जमिनींचे संरक्षण होऊन त्यांचा सुयोग्य वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी महामंडळाच्या जमिनीचे बाह्य स्त्रोताद्वारे तातडीने सर्वेक्षण करण्यात यावे, असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-...

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना प्रदान

मुंबई (वृत्तसंस्था) : कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि प्रख्यात साहित्यिक महेश एलकुंचवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नाशिकच्या महाकवी कालिदास...