राज्यातील महाराष्ट्र होमगार्ड सैनिकांना आता १८० दिवस काम दिलं जाईल त्यासाठी साडे तीनशे कोटी...
मुंबई : राज्यातील महाराष्ट्र होमगार्ड सैनिकांना आता १८०दिवस काम दिलं जाईल त्यासाठी साडे तीनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत...
पूरसदृश परिस्थितीवर सरकारने लक्ष देण्याची अजित पवार यांची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात अनेक ठिकाणी परतीचा पाऊस सुरु असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान होत आहे. पुण्यात परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. शहरात...
बिगर कोविड रुग्णांवरच्या उपचारांची सोय हे शासनाचं कर्तव्य – मुंबई उच्च न्यायालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ च्या साथीच्या काळात इतर रुग्णांना उपचार नाकारले जाऊ नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना करणं शासनाचं कर्तव्य असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
राज्यात अनेक ठिकाणी इतर...
११ लाख ९० हजार कामगारांची ८२६ विशेष श्रमिक ट्रेनद्वारे त्यांच्या मूळ राज्यात पाठवणी –...
मुंबई : लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकून पडलेल्या २१ परराज्यातील जवळपास ११ लाख ९० हजार ९९० कामगारांची पाठवणी ८२६ विशेष श्रमिक ट्रेनद्वारे त्यांच्या मूळ राज्यात करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल...
सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकारी नोकरीच्या मागणीत वाढ: सर्वेक्षण
नॉन मेट्रो शहरांतून ६६ टक्के तर मेट्रो शहरांतून ३४ टक्के मागणी
मुंबई : कोरोना व्हायरस उद्रेकाचा सर्वाधिक फटका देशातील खाजगी क्षेत्रातील नोकरदारांना बसला असून अनेकांना आपल्या नोक-या गमवाव्या लागल्या आहेत तर...
स्वस्त धान्य दुकानदार, केरोसीन परवाना धारकांच्या समस्या सोडविणार – अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन...
मुंबई : संपूर्ण राज्यातील परवानाधारक स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ, हॉकर्स, केरोसीन परवाना धारकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, ते सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण...
आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पदक विजेत्या ८ खेळाडूंना आणि त्यांच्या मार्गदर्शकांना राज्य सरकारकडून विशेष पुरस्कार जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं आंतराष्ट्रीय स्तरावरच्या राज्यातले ८ पदक विजेते खेळाडू आणि त्यांच्या मार्गदर्शकांना विशेष क्रीडा पुरस्कार जाहीर केले आहेत. यात कुस्तीपटू विजय पाटील, नरसिंग यादव, राहुल आवारे,...
सामाजिक दायित्वांतर्गत गुणवत्तापूर्ण शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात योगदान द्यावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
मुंबई : चांदा ते बांदा समान शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी सामाजिक दायित्वाअंतर्गत राज्यातील उद्योजक, कंपन्या, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी तसेच शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभागी होऊन शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांच्या...
एसटी महामंडळाचं जादा वाहतूक अभियान’सुरू होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यभरात १ मे पासून १५ जून पर्यंत उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून एसटी महामंडळानं जादा वाहतूक अभियान’सुरू केलं आहे. या अभियानाच्या दहा दिवसांतच महामंडळाच्या धुळे विभागाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षाही ११ टक्क्यांनी...
चैतन्यशील लोकशाहीमध्ये युवकांच्या सहभागाने विकासाला चालना – आमदार प्रणिती शिंदे
नागपूर : युवकांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे, त्याचा वापर लोकशाहीची परंपरा टिकवण्यासाठी केला पाहिजे. आपली लोकशाही म्हणजे चैतन्यशील लोकशाही असून त्यामध्ये युवकांच्या सहभागामुळे विकासाला अधिक चालना मिळत असल्याचे प्रतिपादन आमदार...











