मराठी भाषेच्या संवर्धन, समृद्धतेसाठी निधीची कमतरता नाही-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मराठी सक्तीच्या मुख्यमंत्र्यांच्या धोरणाचे साहित्यिकांच्या शिष्टमंडळाकडून स्वागत
मुंबई : डिजिटल शाळा, नाविन्यपूर्ण उपक्रमातून आज मराठी शाळांकडे ओढा वाढतो आहे. मराठी नुसती टिकवायची नाही, तर वाढली पाहिजे, अधिक समृद्ध केली पाहिजे....
२३ गाड्या मध्य रेल्वेने केल्या रद्द,प्लॅटफॉर्म तिकीटात वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू प्रादुर्भाव आणि प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे मध्यरेल्वेने काही रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यातल्या बहुतांशगाड्या राज्यांतर्गंत चालणाऱ्या आहेत. यात डेक्कन एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस,...
सौर प्रकल्पासाठी सबस्टेशननिहाय आवश्यक, सुयोग्य जमिनींची निश्चिती त्वरित करावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मधील सौर प्रकल्पासाठी सबस्टेशननिहाय आवश्यक सुयोग्य जमिनींची निश्चिती योग्यता तपासून त्वरित करावी. या जमिनी नोडल एजन्सीला हस्तांतरित करण्यासाठी अभियान स्तरावर काम...
इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्चसाठी नागपूर जिल्ह्यातील 20 एकर जागा देण्यास मान्यता
मुंबई : केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयांतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्चच्या (IDTR) स्थापनेसाठी नागपूर जिल्ह्यातील गोधणी येथे 20 एकर जागा वार्षिक एक रुपये भुईभाडे दराने...
सरकारला कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्याऐवजी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात जास्त रस – देवेंद्र फडनवीस
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातले महाआघाडी सरकार कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्याऐवजी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात जास्त रस घेत आहे, अशी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे. ते आज...
महाराष्ट्रातून ७ लाख ३८ हजार परप्रांतीय कामगार त्यांच्या स्वतःच्या राज्यात परतले
५२७ ट्रेनने रवानगी; दररोज १०० ट्रेनची मागणी – गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई : महाराष्ट्रात विशेष करुन मुंबईमध्ये परराज्यातून आलेल्या कामगारांना त्यांच्या स्वगृही परत जाण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. आज...
राज्य सरकारनं राज्यात जातनिहाय जनगणना करावी – नाना पटोले
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं राज्यात जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज विधानसभेत केल्याचं त्यांनी बातमीदारांना सांगितलं.
ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी जातनिहाय जनगणना होणं गरजेचं आहे....
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘राष्ट्रीय मतदार दिना’निमित्त शुभेच्छा
मुंबई:- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला ‘राष्ट्रीय मतदार दिना’च्या शुभेच्छा दिल्या असून, देशातील लोकशाही व्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी अठरा वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येकाने निवडणूक मतदार यादीत नाव नोंदवण्याचे...
राज्यात कोविडसंदर्भात २ लाख ७० हजार गुन्हे दाखल
मुंबई :- लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ७० हजार ९९५ गुन्हे दाखल झाले आहेत. ३७ हजार ४४ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे तसेच...
दूरसंचाराच्या पायाभूत सुविधा उभारणीच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना
मुंबई :- राज्यात दूरसंचाराचे मनोरे व पायाभूत सुविधा उभारणी करणाऱ्या संस्थांना या सुविधा उभारणी करण्यासाठी विविध समस्यांना तोंड द्यावे लागत होते. या अनुषंगाने काही अडचणी उद्भवल्यास त्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी...











