प्रदूषणमुक्तीसाठी जलस्त्रोतांमध्ये निर्माल्य न टाकण्याचे शालेय शिक्षणमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे आवाहन
शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते स्काऊट गाईडसचा सन्मान
मुंबई : गणेशोत्सव साजरा करताना जलशक्ती आणि जलस्त्रोताला प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी निर्माल्यासह प्लॅस्टिक जाणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी. यात स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी प्रबोधनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन...
एमजी मोटर करणार आपल्या कर्मचाऱ्यांच्या लसीचा खर्च
मुंबई: एमजी मोटर इंडियाने आपल्या सर्व कर्मचा-यांना कोव्हिड-१९ लसीकरणाचे कवच प्रदान करण्यासाठी पुढाकार घेतला असून लसीचा खर्च कंपनीद्वारे करण्यात येणार असल्याची घोषणा आज केली. लसीकरणाची मोहीम कंपनीच्या सध्याच्या वैद्यकीय विमा...
लॉकडाऊन काळात सायबरचे ४५८ गुन्हे दाखल
२५० लोकांना अटक; सातारा येथे नवीन गुन्हा
मुंबई : लॉकडाऊन काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. राज्यात...
कोरोना काळात खाजगी लॅबशी संगनमत करुन सुमारे २७० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा विधानपरिषदेचे विरोधी...
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना काळात खाजगी लॅबशी संगनमत करुन राज्याच्या आरोग्य खात्यानं जनतेच्या खिशातून सुमारे २७० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असून या गंभीर प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याची मागणी...
सरपंच पदाची थेट निवडणूक ; ग्रामविकास विभागाचा अध्यादेश जारी
मुंबई : महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 30 नुसार सरपंचाची निवड ही पंचायतीच्या निवडून आलेल्या सदस्यांद्वारे व त्यांच्यामधून केली जात होती. याबाबतच्या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामध्ये आणखी सुधारणा करण्यात आली आहे. या...
सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा तीन महिने पुढे ढकलल्या- सहकारमंत्री बाळासाहेब पाटील
मुंबई : राज्यातील कोविड-19 या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
यासंदर्भात अधिक...
परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांच्यात काल झालेल्या कथित गुप्त बैठकीच्या चौकशीचे आदेश
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यात काल झालेल्या कथित गुप्त बैठकीची चौकशी करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले असल्याचं, गृहमंत्री...
नाशिक – मुंबई राष्ट्रीय महामार्गावर पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी यंत्रणांनी दक्ष राहण्याचे...
मुंबई : नाशिक – मुंबई राष्ट्रीय महामार्गावर पावसाळ्यात जनतेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. या रस्त्यांच्या सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी रस्त्यांची प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करून पावसाळ्याच्या दृष्टीने संपूर्ण तयारी करावी, असे निर्देश...
रास्तभाव दुकानात लाभार्थ्यांना ई-पॉस उपकरणावर बोट, अंगठा लावण्याची आवश्यकता नाही – अन्न, नागरी पुरवठा...
मुंबई : कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना संसर्ग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रास्तभाव दुकानातून शिधावस्तूंचे वितरण करताना लाभार्थ्यांची बायोमेट्रीक पडताळणी न करता...
राज्यात शनिवारी १० हजार ३७३ रुग्ण बरे
मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात शनिवारी १० हजार ३७३ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ८ हजार ९१२ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, २५७ रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत ३ कोटी ९३ लाख...









