वुहानवरुन आलेले महाराष्ट्रातील ५ जण राज्यात परतले

राज्यात 4 जण निरीक्षणाखाली मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाच्या विशेष विमानाने चीनच्या वुहान भागातून भारतात आलेल्या प्रवाशांना दिल्ली आणि मानेसर आर्मी कॅम्प येथे विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले होते. विलगीकरण...

मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा शासनाचा विचार नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कारखान्यातल्या किंवा आस्थापनेतल्या कर्मचारी किंवा कामगाराला कोरोना विषाणूची लागण झाली तर संबंधित मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा शासनाचा विचार नाही, असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे....

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

पाच वर्षात दहा लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य -उद्योग सचिव डॉ. हर्षदीप कांबळे मुंबई : राज्यातील युवा उद्योजकांसाठी स्वयंरोजगारास प्रोत्साहन देणाऱ्या महत्वाकांक्षी अशा ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ चा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र...

केंद्रीय पथकांकडून होणार पूरग्रस्त जिल्ह्यांची पाहणी

मुंबई : राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्र शासनाची दोन पथके आज दाखल होत आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहसचिव डॉ. व्ही. थिरूपुगझ यांच्या नेतृत्वाखालील सात जणांची ही...

शेतकऱ्यांच्या हिताचा आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प – सहकारमंत्री सुभाष देशमुख

मुंबई : स्वराज्य हे वतनदारांच्या कल्याणासाठी नव्हे तर रयतेच्या कल्याणासाठी आहे छत्रपती  शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभाराचे प्रधान सूत्र होते. याच धर्तीवर   शेतकऱ्यांच्या हिताचा अर्थसंकल्प राज्य शासनाने सादर केला आहे. टंचाई व...

प्रबोधन आणि सामाजिक सुधारणेचा वसा बाबा महाराज सातारकरांनी आयुष्यभर जपला – सांस्कृतिक कार्य मंत्री...

मुंबई : ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाने वारकरी संप्रदायाची प्रबोधनाची परंपरा जपणारा आणि कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक सुधारणेचा वसा आयुष्यभर जपलेल्या व्यक्तीला आपण गमावले असल्याची भावना वने,...

सामान्य माणसाला न्याय हे पोलिसांचे प्रमुख कर्तव्य; सामाजिक सौहार्द टिकविण्यावर भर द्या – गृहमंत्री...

मुंबई : सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय मिळवून देणे हे पोलिसांचे प्रमुख कर्तव्य आहे. जनतेच्या मनात पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करण्याबरोबच सामाजिक सौहार्द टिकविण्यावर भर द्या असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील...

भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी डॉ.एस.एस.गडकरी पुरस्कार

मुंबई : प्रशासकीय सेवेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून लोकहितार्थ कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना भारतीय लोक प्रशासन संस्थेच्यावतीने माजी सनदी अधिकारी डॉ.एस.एस.गडकरी यांच्या नावे पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्काराचे हे चौथे वर्ष...

सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत राज्यात ८१ कोटी ५७ लाख रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर

मुंबई (वृत्तसंस्था) : सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत राज्यात करण्यात येत असलेल्या कामांसाठी ८१ कोटी ५७  लाख रुपयांचा अतिरिक्त निधी आज मंजूर करण्यात आला. तसंच एकूण २४४ कोटी ८७ लाख रुपयांच्या...

पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘टुरिझम पोलीस’ संकल्पना राबविणार – पर्यटन मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य शासनाने तालुकास्तरावर एकूण 50 औद्योगिक पार्क उभारण्याची तरतूद केली आहे. तसेच राज्यातील पर्यटनाच्या विकासाला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘टुरिझम पोलीस’ ही...