मानद वन्यजीव रक्षक हे खरे वन्यप्रेमी – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : मानद वन्यजीव रक्षक हे खरे वन्यप्रेमी आहेत आणि जन आणि वन यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून ते काम करतात असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल...
बीड जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रायोगिक तत्वावर महिला दक्षता समिती स्थापन करण्याची डॉ. नीलम...
गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियांसंदर्भात राज्यस्तरीय समितीची बैठक
मुंबई : बीड जिल्ह्यात गर्भाशय काढून टाकण्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये महिला दक्षता समित्या स्थापन कराव्यात. तेथे महिलांच्या आरोग्य विषयक...
पर्यटकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटॅलिटी अर्थात निवास भोजनादी सेवा क्षेत्राचं पुनरुज्जीवन आणि पर्यटकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीनं या क्षेत्राला औद्योगिक दर्जा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं...
सरकारने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यामुळेच मराठा आरक्षणाच्या वैधतेवर उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब- मुख्यमंत्री देवेंद्र...
मुंबई : राज्य शासनाने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गांसाठी (एसईबीसी) आरक्षण कायदा केला. त्यावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करून मराठा समाजाला न्याय दिला. सरकारने सर्व...
राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बोगस खते आणि बियाणे विक्रीसंदर्भात लवकरच कडक कायदा आणणार
मुंबई : राज्यात विविध भागांत मागील वर्षीच्या तुलनेत 80 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र पुणे विभाग आणि नाशिक विभागातील काही...
मराठा समाजाच्या मागण्यांसाठी १६ जूनपासून कोल्हापूरात आंदोलन
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा समाजाच्या मागण्यांसाठी १६ जूनपासून कोल्हापूरात आंदोलनाला सुरुवात केली जाणार आहे. राज्यभरातले मराठा समन्वयक यासाठी जमा होतील आणि त्यानंतर राज्यातल्या ३६ जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन केले जाणार...
शैक्षणिक संस्थांमध्ये सुरक्षाविषयक माहिती फलक लावावेत – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
महिला सुरक्षेला प्राधान्यक्रम देण्याच्या सूचना
मुंबई : ‘राज्यात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गेल्या वर्षभराच्या काळात एकतर्फी प्रेमातून हल्ले झाल्याच्या काही घटना घडल्या होत्या. त्यांचा तपास आणि पोलिसांकडून काय कार्यवाही करण्यात आली...
इरशाळवाडी दुर्घटनेतील बचावलेल्या मुलांचे पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले – विधान परिषद उपसभापती...
अलिबाग : इरशाळवाडी ता.खालापूर जि रायगड येथे दुर्घटनेत बचावलेल्या अनाथ मुलांचे पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले असून अचानक कोसळलेल्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये देखील शासन मोठ्या ताकदीने त्यांच्या पाठिशी उभे...
महाराष्ट्रात महानगरपालिका क्षेत्रांमधे आजपासून पुन्हा रात्रीची संचारबंदी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यभरातल्या महानगरपालिका क्षेत्रांमधे उद्यापासून रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करायचा निर्णय आज राज्य सरकारनं जाहीर केला. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर...
बीड जिल्ह्यात मांगवडगाव हत्याकांड प्रकणातल्या पिडितांचं धनंजय मुंडे यांनी केलं सांत्वन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बीड जिल्ह्यात मांगवडगाव इथं झालेल्या तिहेरी हत्याकांडातल्या पीडित कुटुंबियांची काल सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेतली आणि...











