केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्यावतीने महाराष्ट्र राज्‍यात जनजागृतीसाठी प्रादेशिक संपर्क उपक्रम सुरू

सरकारने घेतलेल्या खबरदारीच्या उपाययोजना तसेच प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा आॉटोरिक्षातून ध्वनिक्षेपकाद्वारे प्रचार करणे. कोव्हिड-19 महामारीसंदर्भात अफवा तसेच चुकीच्या बातम्या पसरू नयेत यासाठी प्रादेशिक तपास समिती स्थापन करणे. मुंबई : कोव्हिड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक स्तरावर जनजागृती...

प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, राज्यसरकार वाहनांच्या पासिंगचे नियम आणखी कडक करणार

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न सरकारसाठी महत्वाचा असून, परिवहन विभागातर्फे करण्यात येणाऱ्या वाहनांच्या पासिंगचे नियम आणखी कडक करण्यात येणार असल्याचं, मंत्री शंभुराज देसाई यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. आठ...

राज्यात ५ हजार २१२ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल सहा हजार ८४३ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६२ लाख ६४ हजार ९२२ झाली आहे. काल १२३ रुग्णांचा उपचारादरम्यान...

अटल बिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

मुंबई :- भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुंबईतल्या बोरीवली येथील अटल स्मृती उद्यान येथे जाऊन वाजपेयी यांच्या पुतळ्याला...

राज्यातल्या जनतेनं स्वयंशिस्त पाळावी, अन्यथा राज्यात पूर्ण टाळेबंदी लावण्याशिवाय पर्याय उरणार नाही- मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या जनतेनं जर स्वयंशिस्त पाळली नाही, तर राज्यात पूर्ण टाळेबंदी लावण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असं प्रतिपादन  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून...

‘लॉकडाऊन’मध्ये बांधकाम मजुरांना आवश्यक मदतीसाठी उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे प्रयत्न

मुंबई : संपूर्ण भारतात लॉकडाउन झाल्यानंतर सध्या सर्व व्यवसाय थांबले आहेत. दररोज शारीरिक कष्ट करणारे मजूर, कामगार व व्यावसायिक यांचे जीवन या कालावधीत सुखकर व्हावे यासाठी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ....

नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ७६ टक्क्यांवर - आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई : राज्यात आज बरे झालेल्या रुग्णांच्या तुलनेत नवीन निदान झालेल्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. आज दिवसभभरात १९...

रोगजंतूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वेळोवेळी साबणाने हात धुण्याची सवय आवश्यक

मुंबई : मानवी हात हा वेगवेगळ्या रोगजंतुंचा वाहक ठरतो. कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर सध्या वेळोवेळी हात धुण्याचे महत्त्व अधोरेखीत झाले आहे. पण फक्त कोरोनाच्या काळातच नव्हे तर इतर वेळीही लोकांनी...

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम १९६१ मध्ये दुरूस्ती केल्याच्या पार्श्वभुमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाकडून काल स्थगित करण्यात...

अमली पदार्थ नियंत्रण विभागामार्फत करण जोहरला नोटीस

मुंबई (वृत्तसंस्था) : अमली पदार्थ नियंत्रण विभागाने चित्रपट निर्माते दिग्दर्शक करण जोहर यांना नोटीस पाठवली आहे. 2019 मध्ये जोहर यांनी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. त्याची चित्रफीत व्हायरल झाली असून...