राज्यातील काेरोना बाधित रुग्णांची संख्या ११३५; कोरोना बाधित ११७ रुग्णांना घरी सोडले – आरोग्यमंत्री...
मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या ११७ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या ११३५ झाली आहे. कोरोनाबाधित ११७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ९४२ रुग्णांवर...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून साहित्य अकादमी पुरस्कार विजेते नंदा खरे, आबा महाजन यांचे अभिनंदन
मुंबई: साहित्य अकादमीचे मानाचे पुरस्कार पटकावल्याबद्दल लेखक नंदा खरे आणि बालसाहित्यिक बाबा महाजन यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.
मुख्यमंत्री अभिनंदन संदेशात म्हणतात, नंदा खरे हे त्यांच्या साहित्यातून...
राज्यात मे महिन्यात आतापर्यंत ६५ लाख ८० हजार ३३० क्विंटल अन्नधान्याचे वाटप
७ लाख २८ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती
मुंबई : राज्यातील 52 हजार 428 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु...
नियंत्रित जीवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई
मुंबई: मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात दक्षता पथकाकडून नियंत्रित जीवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा मुंबईचे संचालक कैलास पगारे यांनी दिली.
मुंबई...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाशिक येथील शिवभोजन केंद्रास भेट; लाभार्थ्यांशी साधला संवाद
नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वडाळा नाका परिसरातील द्वारकामाई बचत गटातर्फे चालविण्यात येत असलेल्या शिवभोजन केंद्रास भेट दिली.
यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, तहसीलदार पंकज पवार, माजी खासदार समीर भुजबळ, बचतगट...
पुढील काळातील लॉकडाऊनमधील आव्हाने, अर्थचक्र गतिमानतेसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह मंत्र्यांची उपस्थिती
मुंबई : लॉकडाऊनची सध्याची परिस्थिती, आणि त्याच्या पुढील टप्प्यातील नियोजन तसेच राज्यात काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु करणे याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत विकासकामांना दिला जाणारा निधी
मुंबई (वृत्तसंस्था) : वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत विकासकामांना दिला जाणारा निधी तांडा वस्तीच्या लोकसंख्येनुसार दिला जाणार आहे.इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती...
मुंबईत अडीच महिन्यानंतर उपनगरीय रेल्वे गाड्यांची वाहतूक सुरु
मुंबई : मुंबईतली उपनगरीय रेल्वेसेवा तब्बल अडीच महिन्यांनंतर आज सुरू झाली आहे. राज्यशासनाच्या अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गावरून लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय काल...
सरपंचांच्या मानधनवाढीसाठी अर्थसंकल्पात २०० कोटी रुपयांची तरतूद-ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून निर्णयाचे स्वागत
मुंबई : सरपंचांच्या मानधनामध्ये लक्षणीय वाढ करण्याचे प्रस्तावित करुन त्यासाठी २०० कोटी रुपयांचा भरीव आर्थिक निधी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी आज विधानसभेत अतिरिक्त...
राज्यात ८ ठिकाणी दिवाणी न्यायालयं स्थापन करायला राज्य मंत्रीमंडळाची मान्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आणखी ८ ठिकाणी न्यायालयं स्थापन करून पदनिर्मिती करण्याचा निर्णय, राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत झाला.त्यानुसार, उस्मानाबाद जिल्ह्यात परांडा, नाशिक जिल्ह्यात येवला, सातारा जिल्ह्यात वाई इथं जिल्हा आणि...