राज्यात १४० लाख हेक्टरवर खरीप हंगामाचे नियोजन

३० एप्रिलपर्यंत नियोजन पूर्ण करण्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र  त्यातून शेतीच्या कामांना वगळण्यात आले असून या पार्श्वभूमीवर राज्यात १४० लाख...

‘ई-पॉस’ ला जून अखेरपर्यंत मुदतवाढ

राज्यात ४८३ रेशन दुकाने निलंबित तर ३२२ दुकानांचे परवाने रद्द – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘ई-पॉस’ला जून अखेरपर्यंत मुदतवाढ...

न्यूयॉर्कमधील कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी – उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन

मुंबई : न्यूयॉर्क इम्पायर स्टेट ऑफ डेव्हलपमेंट विभागाच्या भागीदारी संचालिका (डिरेक्टर ऑफ पार्टनरशिप) लॉरेन मार्कल यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. भारत व अमेरिकेदरम्यान व्यापार, गुंतवणूक वाढविण्यावर यावेळी...

राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५१ टक्के

६२ हजार ८३३ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई : कोरोनाच्या ३२१४ नवीन रुग्णांचे आज निदान झाले असून सध्या राज्यात  ६२ हजार ८३३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत....

पाच वर्षात ५० कोटी वृक्षलागवडीचा संकल्प – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई : पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड गरजेची आहे. यासाठी राज्य शासनाचा दरवर्षी दहा कोटी वृक्षलागवडीचा संकल्प आहे. येत्या पाच वर्षात 50 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे वन...

सांगलीच्या पेठ नाका ते सांगली महामार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी ६११ कोटी रुपये मंजूर

मुंबई (वृत्तसंस्था) : सांगली जिल्ह्यातील पेठ नाका ते सांगली या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी  ६११  कोटी रुपये मंजूर केले. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश...

विश्व मराठी संमेलनात मराठीचा जागर

मुंबई (वृत्तसंस्था) : जी भाषा सर्वांना जोडते, सर्वांना सामावून घेते, जात, धर्म, पंथ पलिकडची माणुसकी शिकवते, तीच भाषा खऱ्या अर्थाने विश्वाची बनते आणि हे सर्व गुण आपल्या मराठी भाषेमध्ये...

राज्यातल्या ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी येत्या १८ डिसेंबरला मतदान

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या विविध जिल्ह्यांतल्या ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या सर्व ठिकाणी सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या १८ डिसेंबरला मतदान होणार आहे....

बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचा शिवसेनेला पाठिंबा

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रहार जनशक्ती पक्षानं शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. पक्षाचे आमदार बच्चू कडू, आणि राजकुमार पटेल यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र त्यांना दिलं. शेतातील पेरणी ते...

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारणीबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा

नागपूर : पुणे येथील भिडे वाडा याठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी आणि...