महत्वाकांक्षी योजना तसेच प्रकल्पांच्या कामाला वेग द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई :  राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन त्याचा अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळावा तसेच सुरु केलेल्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत यादृष्टीने संकल्पकक्षाच्या माध्यमातून नियमित...

एमजी मोटरने भारतात ‘एमजी रिअशुअर’ प्री-लव्ह्ड कार युनिट लाँच केले

मुंबई : ग्राहकांचा विश्वास आणि मालकी अनुभव अधिक दृढ होण्यासाठी एमजी मोटर इंडियाने भारतात ‘एमजी रिअशुअर’या प्रमाणित प्री-लव्ह्ड कार व्हर्टीकलची सुरुवात केली. एमजीच्या ग्राहकांना डिलरशिपवर एमजी कारसाठी तत्काळ आणि सर्वोत्कृष्ट...

प्रसारमाध्यमांना स्वातंत्र्यमिळायला हवं, मात्र प्रसारमाध्यमांनी आपली जबाबदारी सांभाळून काम करवं – प्रकाश जावडेकर

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र प्रदेश अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पंचावन्नाव्या अधिवेशनाचं आज पुण्यात जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. प्रसारमाध्यमांना स्वातंत्र्यमिळायला हवं, मात्र त्यांनीही आपली जबाबदारी सांभाळून काम करावं, असं...

‘गावातील रस्ते महामार्गांना जोडा’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या ग्रामीण भागात रस्त्यांची अवस्था सुधारण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग यांना जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांचा विकास आराखडा तयार करावा. हा आराखडा तयार करताना महत्वाच्या रस्त्यांच्या कामांचे प्राधान्य...

राज्य निवडणूक कार्यालयातर्फ यंदाच्या नवरात्रीमध्ये लोकशाही भोंडला स्पर्धेचे आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : देशातील लोकशाही शासन व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या उद्देशानं राज्य निवडणूक कार्यालयानं यंदाच्या नवरात्रीमध्ये लोकशाही भोंडला स्पर्धेचं आयोजन केलं आहे. लोकशाही आणि हुकूमशाही यातील फरक सर्वसामान्य जनतेला...

जिल्हानिहाय कोरोना अपडेट

मुंबई (वृत्तसंस्था) : नवी मुंबईत काल १२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात गेले दोन दिवस रुग्ण संख्या वाढत आहे. काल रुग्णसंख्या १७५ वर पोचली. सध्या १ हजार १८४...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ‘विकास दर्शक’ डॅश बोर्डचे सादरीकरण

मुंबई : शासनाच्या सर्व योजनांचा एकाच वेळी आढावा घेता येणारे मुख्यमंत्री डॅशबोर्ड ‘विकास दर्शक’ या वेब आधारित डॅश बोर्डचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या समोर सादरीकरण झाले. या डॅशबोर्ड मुळे लोकाभिमुख...

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी राज्यात शांततेत मतदान सुरू

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सहा जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी आज सकाळपासून शांततेत मतदान सुरु झालं असून सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त आहे.पालघर जिल्ह्यात आज दुपारी दीड...

राज्यातील विविध जिल्ह्यांत परतीच्या पावसाची हजेरी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील नांदेड, जालना, वाशिम, हिंगोली, धुळे, परभणी, जळगाव आणि यवतमाळ या जिल्ह्यांत परतीच्या पावसानं हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातील...

वाढत्या कोरोनारुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर शाळा येत्या १५ जूनला सुरू करणार – वर्षा गायकवाड

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडवरच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला जात असून राज्यातल्या शाळा येत्या १५ जूनला योग्य ती खबरदारी घेऊन सुरू करणार असल्याचं, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे....