राज्यात शिल्लक १२ टक्क्यांमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं – विनोद पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात शिल्लक १२ टक्क्यांमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केली आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. सध्या...

महात्मा ज्योतिराव फुले, आयुष्मान भारत आरोग्य योजनेचे एकत्रिकरण

आता दीड लाखांऐवजी ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि केंद्राची आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचे एकत्रिकरण करून, यात...

वृक्षारोपण हे भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : भगवान श्रीकृष्णांनी संसाराला अश्वत्थ वृक्षाची उपमा दिली तर भगवान बुद्धांना बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले होते. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी जवळ अजानवृक्ष आहे. आपल्या देशात तुळशीपासून...

राज्यात आठ हजार ३९० रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल सहा हजार ३८८ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६३ लाख ७५ हजार ३९० झाली आहे. काल २०८ रुग्णांचा उपचारादरम्यान...

पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला आढावा

मुंबई : पशुसंवर्धन विभागाच्या योजनांसंदर्भात तसेच भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे आढावा बैठक झाली. यावेळी पशुसंवर्धन सचिव अनुप...

अमेरिकी निवडणुकीच्या निकालांमुळे सोन्याच्या दरात घट होऊनही सकारात्मकता कायम

मुंबई : कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत सतत वाढ आणि डॉलरचे मूल्य मजबूत होत असल्याने, अमेरिकेची मतमोजणी सुरू असलेल्या निर्णायक दिवसात क्रूडच्या किंमतींना मोठा फटका बसला आहे. काही राज्यांचीच मोजणी शिल्लक...

‘रमजान ईद’ला नमाज घरीच अदा करणार !

मुस्लिम बांधवांचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना आश्वासन धुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सध्या सर्वत्र दिसून येत आहे. धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन पुरेपूर प्रयत्न करीत आहे....

देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनवण्याला प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर : कृषी, आरोग्य, शिक्षण, उद्योग, व्यापार, पायाभूत सोयीसुविधा आदी सर्वांगीण विकासाच्या बाबतीत लोकाभिमुख कारभारातून राज्याला देशात प्रथम क्रमांकाचे बनविण्याला शासनाचे प्राधान्य असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज...

मुंबईत ज्येष्ठ आणि दिव्यांगांना लसीचा दुसरा डोस नोंदणी न करता थेट केंद्रावर

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत ज्येष्ठ आणि दिव्यांगांना लसीचा दुसरा डोस आता नोंदणी न करता थेट केंद्रावर जाऊन घेता येणार आहे. ६० वर्ष अधिक वयोगटातले लाभार्थी आणि दिव्यांगांना कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनचा...

सामाजिक योगदानातूनच देशाची प्रगती – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

कार्यकर्ता संमेलन समारोप कार्यक्रमास राज्यपालांची उपस्थिती मुंबई :  सर्व समाजाच्या योगदानामुळेच देश प्रगती करत असतो. वनवासी कल्याण आश्रमातर्फे आदिवासींच्या विकासासाठी भरीव स्वरुपाचे काम केले जाते, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी...