जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याबद्दल मुंबईत ११२ जणांविरोधात गुन्हे दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या जमावबंदी आदेशाच उल्लंघन केल्याबद्दल मुंबईत ११२ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र, कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचं मुंबई पोलीस...

छत्रपती शिवाजी, शाहू महाराज यांना अपेक्षित असलेला समाज आणि राज्य निर्माण करण्यासाठी एकत्र येऊन...

शाहू महाराज हे लोकोत्तर राजा. त्यांनी गोरगरिबांसाठी काम केलं. त्यांच्या जाहीरनाम्यात माझ्या राज्यातील जनता सुखी समाधानी असली पाहिजे हे वचन होतं शाहू स्मारकासाठी जेवढा लागेल तेवढा निधी शासन...

टेस्ट, ट्रेसिंग व ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर काम करा – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

नागपूर येथे कोविड-१९ आढावा बैठकीत महसूलमंत्र्यांचे निर्देश नागपूर : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेले साडेचार महिने शासनाची  सर्व यंत्रणा काम करत आहे. दैनंदिन व्यवहार व अर्थव्यवस्था सुरळीत करण्यालासुद्धा प्राधान्य देणे आवश्यक...

जलसाठ्याचं फेरनियोजन करण आवश्यक – जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिंचन प्रकल्पातल्या उपलब्ध पाणी साठ्याचा पुरेपूर वापर व्हावा यासाठी या जलसाठ्याचं फेरनियोजन करण आवश्यक असून यासाठी सर्व बाबी तपासत फेरनियोजनाचा प्रस्ताव करायचे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री...

कुडाळ शहर होणार केरोसीन मुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : अन्न आणि नागरी पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्देशांप्रमाणे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी वेळोवेळी जिल्हा मुख्यालय आणि तालुका मुख्यालय केरोसीन मुक्त करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. यानुसार...

पुणे विभागातील 2 लाख 46 हजार 236 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी...

पुणे :- पुणे विभागातील 2 लाख 46 हजार 236  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3  लाख 31 हजार 139 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या   76 हजार 364  इतकी आहे. कोरोनाबाधीत...

रोहयो अंतर्गत नगरपंचायतींचाही समावेश करण्याबाबत सकारात्मक – रोहयो मंत्री संदिपानराव भुमरे

मुंबई : रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी ग्रामपंचायतींप्रमाणेच नगरपंचायतींचाही या योजनेत समावेश करण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून या  दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपानराव भुमरे यांनी दिले. रोहयो विभागाची आढावा...

सत्ता विरोधकांना संपवण्यासाठी राबवली तर जनता त्यांना थारा देत नाही – काँग्रेस नेते विजय...

मुंबई : पुरोगामी महाराष्ट्रात सत्ता ही लोकहितासाठी राबवायला हवी. मात्र जर का सत्ता विरोधकांना संपवण्यासाठी राबवली तर जनता त्यांना थारा देत नाही, हेच विधानसभेच्या निवडणुकांच्या निकालातून स्पष्ट झालं असं...

राज्यपालांच्या मुख्यमंत्री शपथविधी प्रक्रियेच्या निर्णयाला आक्षेप घेणारी याचिका शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात केली दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपालांचा राज्याच्या मुख्यमंत्री शपथविधी प्रक्रियेचा निर्णय मनमानी असल्याचा सांगत त्या विरोधात याचिका शिवसेनेनं आज सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे, तेव्हा त्यांनाच सरकार स्थापनेची...

कोविडची साखळी तोडायची असेल, तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील...

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडची साखळी तोडायची असेल, तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.  राज्यातली कोविड परिस्थिती...